BCCI | आयपीएलवर ताशेरे ओढणारा खेळाडूच होणार आता बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष!
BCCI | आयपीएलवर ताशेरे ओढणारा खेळाडूच होणार आता बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष!
BCCI | आयपीएलवर ताशेरे ओढणारा खेळाडूच होणार आता बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष!
मुंबई – ऑस्ट्रलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला मोठे अपयश आले. त्यानंतर बीसीसीआयने ( BCCI ) भारताच्या टी-२० संघाची पूर्ण रचनाच बदलण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे. कारण या स्पर्धेनंतर संघाच्या निवडीवरून बीसीसीआयवर मोठी टीका करण्यात आलेली होती. त्यानंतर बीसीसीआयने निवड समितीच बरखास्त केली आणि नव्याने…
View On WordPress
0 notes
बीसीसीआयने सौरव गांगुली जय शहा यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयाविरोधात सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात पोहोचले
बीसीसीआयने सौरव गांगुली जय शहा यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयाविरोधात सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात पोहोचले
बीसीसीआय विरुद्ध सुब्रमण्यम स्वामी: सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवार, १८ जुलै २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली. याचिकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे, ज्यामध्ये बीसीसीआयने अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कूलिंग ऑफ कालावधी (टर्मच्या समाप्तीपासून नवीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत) वाढवण्याची मागणी केली आहे. सचिव जय शहा व इतर…
View On WordPress
0 notes
IND vs WI: विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळू इच्छित नाही!
IND vs WI: विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळू इच्छित नाही!
विराट कोहली आणि बीसीसीआय: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारत यजमान इंग्लंडसोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार असून त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारत-इंग्लंड टी-20 मालिकेतील पहिला सामना 7 जून रोजी साउथहॅम्प्टन येथे होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. वास्तविक, एजबॅस्टन कसोटीपूर्वी भारतीय संघाचा…
View On WordPress
0 notes
Breaking : आयपीएलच्या साखळी फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा सामने कधी व कोठे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मंगळवारी आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 3 मार्च ते 5 मे या कालावधीपर्यंचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
0 notes
मुंबईत २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चे आयोजन; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबईत २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चे आयोजन; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. २ : दि. २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चा प्रारंभ होत असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. त्यासाठी पोलिस, महानगरपालिका यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी समन्वयाने काम करुन आयपीएल-२०२२ स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्तपणे केले आहे.
सह्याद्री अतिथीगृहात नगरविकासमंत्री एकनाथ…
View On WordPress
0 notes
#RogerBinny | बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी सुनेमुळे अडचणीत
#RogerBinny | बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी सुनेमुळे अडचणीत
#RogerBinny | बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी सुनेमुळे अडचणीत
मुंबई – बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) प्रसिद्ध अँकर व सून मयंती लॅंगरमुळे अडचणीत सापडले आहेत. मयंती स्टार माविहीची अँकर असल्याने व याच कंपनीकडे भारताच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपणाचे हक्क असल्याने बिन्नी यांच्याविरुद्ध बीसीसीआयचे नीतिशास्त्र अधिकारी विनीत सरन यांच्याकडे संजीव गुप्ता यांनी आर्थिक हितसंबंधांची तक्रार दाखल…
View On WordPress
0 notes
आयपीएलमध्ये पुन्हा नाशिककर झळकणार..!
आयपीएलमध्ये पुन्हा नाशिककर झळकणार..!
सत्यजित बच्छावचा आयपीएल लिलाव यादीत समावेश नाशिकचा रणजीपटु सत्यजित बच्छाव ह्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित येत्या इंडियन प्रिमियर लीग आयपीएल साठीच्या लिलाव यादीत निवड आली आहे. यापूर्वी नाशिकमधून अभिषेक राऊत हा एकमेव खेळाडू राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएल खेळला आहे. १२ व १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आय पी एल हंगामा साठी हा महालिलाव – Mega Auction – होणार आहे. ३७० भारतीय…
View On WordPress
0 notes
बीसीसीआय पैशांमुळे विराट कोहलीला बाहेर काढत नाही, मॉन्टी पानेसरने क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे नाव घेऊन नवीन संताप निर्माण केला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे नाव देऊन इंग्लिश दिग्गजाने एक नवीन माधुर्य निर्माण केले
बीसीसीआय पैशांमुळे विराट कोहलीला बाहेर काढत नाही, मॉन्टी पानेसरने क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे नाव घेऊन नवीन संताप निर्माण केला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे नाव देऊन इंग्लिश दिग्गजाने एक नवीन माधुर्य निर्माण केले
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. नोव्हेंबर 2019 पासून आणि गेल्या 77 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याच्या संघातील स्थानावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, खराब फॉर्ममुळे कोहलीला टीकेचा सामना करावा लागत असताना, त्याला कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाकडून भरपूर पाठिंबा मिळतो.
कर्णधार रोहित शर्मा आणि…
View On WordPress
0 notes
IND vs ENG: T20 आणि ODI मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन
IND vs ENG: T20 आणि ODI मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन
IND विरुद्ध ENG 2022: इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीनंतर भारतीय संघ ३ टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेसाठी परतला आहे. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या तीनही T20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा भाग असेल.…
View On WordPress
0 notes
'कर्णधारपद सोडल्यानंतर कोहली बनलाय अधिक धोकादायक'
‘कर्णधारपद सोडल्यानंतर कोहली बनलाय अधिक धोकादायक’
नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विराट कोहली हा अधिक धोकादायक फलंदाज ठरू शकतो, असे मत भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा भाजप खासदार गौतम गंभीरने व्यक्त केले. यावेळी गंभीरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाचेही समर्थन केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे भविष्य यशस्वी आहे, असेही तो म्हणाला.
स्टार स्पोर्ट्सच्या एका…
View On WordPress
0 notes
विंडीज दौऱ्यापूर्वी कोहली पत्रकार परिषद घेणार नाही?
विंडीज दौऱ्यापूर्वी कोहली पत्रकार परिषद घेणार नाही?
विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि उप कर्णधार विराट कोहली यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त पसरले होते. बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावल्यानंतर रोहित शर्मासोबत मतभेद असल्याच्या चर्चेमुळे ���िराट कोहलीने विंडीज दौऱ्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधणे टाळल्याचे बोलले जात होते. मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांनी कोहली या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
व…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 September 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साहात प्रारंभ; पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं स्वागत
** आयकर दात्यांना विवरण पत्र दाखल करण्याच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ
** चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची शिकार केल्याप्रकरणी तीन जणांना अटक
आणि
** भारत आणि इंग्लंड यांच्यातला पाचवा कसोटी क्रिकेट सामना रद्द; भारताने मालिका दोन एक अशा फरकाने जिंकली
****
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून सर्वत्र प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात घरोघरी गणेशाची स्थापना केल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या स्थापनेला सुरवात झाली. यंदा कोविडचं सावट असलं तरीही भाविकांचा विशेषत: बालवर्गात उत्साह दिसून आला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या सजावटीत साधेपणा दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यकडे बहुतेकांचा कल दिसून येतो. आजही गणेशभक्तांकडून शाडू मातीच्या मूर्तींची मागणी केली जात असल्याचं पहायला मिळालं. अनेकांनी आपापल्या घरीच शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशाची स्थापना केली.
****
जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना आपण आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी करत असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वर्षा या निवासस्थानी गणरायाची स्थापना केल्यानंतर आज ते बोलत होते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतो आहोत. उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणं हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरुक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असंही मुख्यमंत्री म्हणाले.
****
औरंगाबाद इथं, शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरात आज सकाळी जिल्हा गणेश महासंघाच्या वतीनं गणेशाची प्रतिष्ठापना करुन गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यात टाळांच्या नादात आणि गणेशाच्या जयघोषात गणरायाचं आगमन झालं. सर्वच ठिकाणी कोविडचे नियम पाळतांनाच पारंपारिक पद्धतीला प्राधान्य दिल्याचं पहायला मिळालं.
जालना जिल्ह्यातही गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरा�� पोलिसांनी गणेश उत्सवाच्या पा��्श्वभूमीवर पथसंचलन केलं
****
भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आता मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षमतेचं -एम.आर.एस.ए.एम हे सुसज्ज असं क्षेपणास्त्र दाखल झालं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत राजस्थानमधील जैसलमेरच्या वायुसेनेच्या केंद्रात याचं राष्ट्रार्पण करण्यात आलं.
सत्तर किलोमीटरच्या परीघात शत्रूच्या लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर, सुपर सॉनिक क्षेपणास्त्र आदी लक्ष्य भेदून उध्वस्त करण्याची यात क्षमता आहे.
****
आयकर दात्यांना विवरण पत्र दाखल करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांनं प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. नव्या प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी असल्यानं ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळानं ट्वीट करत ही माहिती दिली आहे. याचबरोबर लेखा अहवाल सादर करण्याची मुदतही १५ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
****
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची शिकार केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. पोंभूर्णा तालुक्यातील भटाळी गावात वाघाच्या अवयवांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेला योगेश तोडासे याच्यासह आणखी २ आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली. या आरोपींकडून १० वाघ नखं, वाघाच्या मिशीचे सहा केस, दात आणि हाडं जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींनी लोखंडी तारेत वीज प्रवाह सोडून वाघाची शिकार केल्याचं उघड झालं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीत गिरनेर तांडा नाल्याच्या पुलावरून वाहत्या पाण्यात मोटारसायकल सह वाहून गेलेले कोंडीराम लोखंडे यांचा मृतदेह आज सापडला. औरंगाबाद अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन दिवस २५ किलोमीटर शोधकार्य केल्यानंतर लोखंडे यांचा मृतदेह सापडला.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यातला पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळ बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट मंडळानं घेतला आहे. भारतीय संघातील सदस्याना कोविडची लागण झाल्याच्या संशयामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही कसोटी मालिका भारतीय संघाने दोन एक अशा फरकाने जिंकली आहे.
****
लातूर जिल्हयात खरीप हंगामातील पिकांचं सुरूवातीला कमी झालेल्या पावसामुळे तर गेल्या आठवडयात जास्त झालेल्या पावसामुळे नुकसान झालं आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे अर्ज ऑनलाईन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र इंटरनेट सुविधेच्या अभावी, शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी येत असून गावातच तलाठी कार्यालयात ऑफलाईन स्वीकारण्यात यावेत अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे आपले अर्ज गावातील तलाठी कार्यातयात करण्याचं आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद शहरातून वाहणाऱ्या खाम नदीवरील पूल पाडून, नवीन उंच पूल बांधण्यासाठी आणि नदी पात्र खोल करण्यासाठी, एक कोटी दहा लाख रुपये निधी देण्याची घोषणा राज्य महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरलं होतं. सत्तार यांनी नुकसान झालेल्या भागांची आज पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. विक्रमी पाऊस पडला की, खाम नदी तुंबून पाणी सखल भागात शिरतं, खाम नदीवरील पुलाची उंची वाढवली आणि नदीची पातळी खोल केली तर अतिरिक्त पाणी सखल भागात शिरणार नसल्याचं सत्तार म्हणाले. हा निधी पंधरा दिवसात उपलब्ध करून दिला जाईल, असं सत्तार यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीचा पूर आज ओसरला. यावेळी कांही भागातल्या शेतकऱ्यांनी शिवारफेरी मारून पिकाची पाहणी केली असता, सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान तसंच दुरावस्था झाल्याचं आढळून आलं.
****
धुळे शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळे शहराची तहान भागवणारा नकाणे तलाव पूर्ण क्षमतेनं भरला असून आज तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हा तलाव भरल्याने शहराच्या ४० टक्के भागाचा पाणीप्रश्न सुटला असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
//********//
0 notes
द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू शकणार नाही
द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू शकणार नाही
मुंबई -प्रतिनिधी
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या NCA क्रिकेट प्रमुखपदासाठी पुन्हा अर्ज केला आहे आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर तो आपल्या वरिष्ठ राष्ट्रीय संघात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची जागा घेईल, अशी अटकळ बांधली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) द्रविड याचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर अर्ज मागवले होते. नवीन घटनेनुसार…
View On WordPress
0 notes
IPL 2023: बीसीसीआय कडून प्ले ऑफ आणि फायनल चे वेळापत्रक जाहीर
https://bharatlive.news/?p=90959
IPL 2023: बीसीसीआय कडून प्ले ऑफ आणि फायनल चे वेळापत्रक जाहीर
भारतीय क्रिकेट ...
0 notes
विराट कोहलीनं सौरव गांगुलीशी घेतला पंगा; दादाला ठरवलं खोटारडा !
विराट कोहलीनं सौरव गांगुलीशी घेतला पंगा; दादाला ठरवलं खोटारडा !
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीचा दावा खोडून काढला आहे. कर्णधारपदाच्या विषयावर बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता, कल्पना दिली नाही हा विराटचा दावा बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. टी-२० कर्णधारपदाच्या एकूणच सर्व विषयावर विराट बरोबर चर्चा झाली होती. सप्टेंबर महिन्यात बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विराट कोहलीशी चर्चा करुन त्याला टी-२- चे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केली होती. बीसीसीआय…
View On WordPress
0 notes
ब्रिटीश संसदेने विराट कोहलीचा सत्कार केल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीला पाठिंबा दिला; भारत विरुद्ध इंग्लंड - ब्रिटिश संसदेने सौरव गांगुलीचा बंगाली म्हणून गौरव केला, तर दुसरीकडे 'दादा'नेही विराट कोहलीचा केला सन्मान
ब्रिटीश संसदेने विराट कोहलीचा सत्कार केल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीला पाठिंबा दिला; भारत विरुद्ध इंग्लंड – ब्रिटिश संसदेने सौरव गांगुलीचा बंगाली म्हणून गौरव केला, तर दुसरीकडे ‘दादा’नेही विराट कोहलीचा केला सन्मान
ब्रिटिश संसदेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांचा गौरव केला आहे. 13 जुलै 2022 रोजी ब्रिटिश संसदेने सौरव गांगुलीला हा सन्मान प्रदान केला. विशेष म्हणजे सौरव गांगुलीने २० वर्षांपूर्वी याच तारखेला म्हणजेच १३ जुलै २००२ ला लॉर्ड्सच्या बाल्कनीतून टी-शर्ट फिरवला होता. दुसरीकडे, ब्रिटिश संसदेकडून हा सन्मान मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचाही…
View On WordPress
0 notes