दिनांक 05 से 07 मार्च 2024, लखनऊ। एमिटी यूनिवर्सिटी, लखनऊ ने वसुधैव कुटुंबकम पर आधारित अपने वार्षिक उत्सव "एमिफोरिया 2024" का तीन दिवसीय आयोजन एमिटी यूनिवर्सिटी, लखनऊ कैंपस, मल्हौर, लखनऊ में किया | हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट ने "एमिफोरिया 2024" के आयोजन में अपना सहयोग प्रदान किया |
06 मार्च 2024, दूसरे दिन | मुख्य अतिथि आदरणीय श्री मुकेश शर्मा, माननीय सदस्य, विधान परिषद, उत्तर प्रदेश तथा विशिष्ट अतिथि पद्मश्री मालिनी अवस्थी के करकमलों से उद्घाटन हुआ | हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के संरक्षक भजन सम्राट पद्मश्री अनूप जलोटा, डॉ प्रभा श्रीवास्तव तथा श्रीमती शुचिता पांडे द्वारा सुर संध्या की प्रस्तुति, मिस्टर एंड मिस एमिटी, एमिटी आइडल सीजन 5 का आयोजन किया गया |
वसुधैव कुटुंबकम की भावना के साथ तीन दिवसीय वार्षिक उत्सव "एमीफोरिया 2024" के दूसरे दिन भजन सम्राट पदम श्री अनूप जलोटा जी ने अपने भजनों से लोगों को भाव विभोर कर दिया | "काशी बदली, अयोध्या बदली, अब मथुरा की बारी है", "दुनिया चले ना श्री राम के बिना", "ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन", "मेरे मन में राम, तन में राम" गाकर लोगों के हृदय को भक्ति भाव से भर दिया तथा साथ ही "मैं शायर तो नहीं, मगर ए हसीन" गीत गाकर श्रोताओं के जहन में प्रख्यात गायक शैलेंद्र सिंह जी की याद ताजा कर दी | अनूप जलोटा जी ने अपने प्रिय मित्र एवं प्रख्यात गजल गायक पंकज उधास जी का मशहूर गीत "चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है" गाकर उन्हें श्रद्धांजलि दी | डॉ प्रभा श्रीवास्तव ने "तुमको देखा तो यह ख्याल आया" और श्रीमती सुचिता पांडे ने "कभी राम बनके, कभी श्याम बनके" गाकर अनूप जलोटा जी के साथ मंच साझा किया |
इस अवसर पर पद्मश्री मालिनी अवस्थी ने अपने विचार साझा करते हुए कहा कि "हमें भजन सम्राट पदम श्री अनूप जलोटा जी जैसी विभूतियों के जीवन से सीखने का प्रयास करना चाहिए | आज का भारत नया भारत है जिसका भविष्य युवाओं के हाथ में है, उन्हें परिश्रम के साथ संपूर्ण राष्ट्र को परिवार मानकर आगे बढ़ना चाहिए तथा वसुधैव कुटुंबकम का अनुसरण करके संपूर्ण पृथ्वी के लोगों के साथ समन्वय स्थापित करना चाहिए |"
विंग कमांडर डॉ अनिल कुमार तिवारी ने कहा कि, "आज "एमीफोरिया 2024" के दूसरे दिन भजन सम्राट पदम श्री अनूप जलोटा और पद्मश्री मालिनी अवस्थी की उपस्थिति ने वार्षिक उत्सव में सांस्कृतिक समृद्धि और ग्लैमर का स्पर्श जोड़ दिया है |"
इनके अलावा छात्र छात्राओं द्वारा संगीत और नृत्य, गेमिंग, नाटक, फोटोग्राफी, क्विज़ जैसी अन्य मनोरंजक प्रतियोगिताओं का भी आयोजन किया गया | छात्र-छात्राओं ने मिस्टर एंड मिस प्रतियोगियों में रैंप पर जोश और उत्साह दिखाया | प्रतियोगिता में कई दौर में छात्र-छात्राओं ने नृत्य प्रस्तुतियों से सभी का दिल जीत लिया |
एमिफोरिया 2024 में एमिटी लखनऊ परिसर के 7000 से अधिक छात्र और पूर्व छात्रों के साथ-साथ प्रबंधन, तकनीकी और रचनात्मक क्षेत्रों से बड़ी संख्या में विशेषज्ञों, विभिन्न संस्थानो और विश्वविद्यालयो ने भाग लिया ।
एमिटी यूनिवर्सिटी, लखनऊ कैंपस के प्रो वाइस चांसलर, विंग कमांडर (डॉ.) अनिल कुमार तिवारी (सेवानिवृत्त), डीन एवं अध्यक्ष, एमिफोरिया 2024 प्रोफेसर डॉ. मंजू अग्रवाल, लखनऊ कैंपस के डीन, निदेशक, प्रोफेसर, अभिभावको आदि के साथ, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबन्ध न्यासी श्री हर्ष वर्धन अग्रवाल, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की न्यासी डॉ रूपल अग्रवाल, शहर के सम्मानित, प्रतिष्ठित एवं गणमान्य अतिथियों की गरिमामयी उपस्थिति रही |
#VasudhaivaKutumbakam #amiphoria2024 #Amiphoria #AYF #YouthFest #AmityHappenings #AmityYouthFest #Performance #StageShow #YouthFest2024
#MukeshSharma #MaliniAwasthi
#AnupJalota #Anup_Jalota #bhajan #भजनसम्राट #bhajansamrat #Bhajansandhya #SurSandhya #सुर_संध्या #Bhajanmarg #PrabhaSrivastava #ShuchitaPandey
#Xuberance #MrandMissAmity
#AmityUniversity #AmityLucknow
#NarendraModi #PMOIndia
#YogiAdityanath #UPCM
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
#KiranAgarwal #DrRupalAgarwal #HarshVardhanAgarwal
#highlights #followers
www.helputrust.org
@narendramodi @pmoindia
@MYogiAdityanath @cmouttarpradesh
@mukeshsharmabjplko @malini.awasthi
@bhajanmaestro @anup.jalota.92 @anupjalota
@prabha.srivastava.5 @shuchita.pandey.7
@AmityUniversityLucknowCampus @amityuni
@HelpUEducationalAndCharitableTrust @HelpU.Trust
@KIRANHELPU
@HarshVardhanAgarwal.HVA @HVA.CLRS @HarshVardhanAgarwal.HelpUTrust
@HelpUTrustDrRupalAgarwal @RupalAgarwal.HELPU @drrupalagarwal @HelpUTrustDrRupal
@highlights @followers
9 notes
·
View notes
दिनांक 05 से 07 मार्च 2024, लखनऊ। एमिटी यूनिवर्सिटी, लखनऊ ने वसुधैव कुटुंबकम पर आधारित अपने वार्षिक उत्सव "एमिफोरिया 2024" का तीन दिवसीय आयोजन एमिटी यूनिवर्सिटी, लखनऊ कैंपस, मल्हौर, लखनऊ में किया | हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट ने "एमिफोरिया 2024" के आयोजन में अपना सहयोग प्रदान किया |
05 मार्च 2024, प्रथम दिन | मुख्य अतिथि आदरणीय श्री ब्रजेश मिश्र, मुख्य संपादक, भारत समाचार के करकमलों से उद्घाटन हुआ | सूफी ख्याल बैंड, बैटल फ़ बैंड्स, डीजे सूट अप, फैशन शो, डिज़ाइनर अवार्ड्स, कवि सम्मेलन का आयोजन किया गया |
06 मार्च 2024, दूसरे दिन | मुख्य अतिथि आदरणीय श्री मुकेश शर्मा, माननीय सदस्य, विधान परिषद, उत्तर प्रदेश तथा विशिष्ट अतिथि पद्मश्री मालिनी अवस्थी के करकमलों से उद्घाटन हुआ | हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के संरक्षक भजन सम्राट पद्मश्री अनूप जलोटा, डॉ प्रभा श्रीवास्तव तथा शुचिता पांडे द्वारा सुर संध्या की प्रस्तुति, मिस्टर एंड मिस एमिटी, एमिटी आइडल सीजन 5 का आयोजन किया गया |
07 मार्च 2024, तृतीय दिन | मुख्य अतिथि आदरणीय श्री देवेंद्र कुमार अरोड़ा, माननीय न्यायमूर्ति, अध्यक्ष, रेरा ट्रिब्यूनल के करकमलों से समापन हुआ | रॉक फेस्ट, एक्लिप्स नोवा, डीजे ट्रेसर का आयोजन किया गया |
इनके अलावा छात्र छात्राओं द्वारा संगीत और नृत्य, गेमिंग, नाटक, फोटोग्राफी, क्विज़ जैसी अन्य मनोरंजक प्रतियोगिताओं का भी आयोजन किया गया |
एमिफोरिया 2024 में एमिटी लखनऊ परिसर के 7000 से अधिक छात्र और पूर्व छात्रों के साथ-साथ प्रबंधन, तकनीकी और रचनात्मक क्षेत्रों से बड़ी संख्या में विशेषज्ञों, विभिन्न संस्थानो और विश्वविद्यालयो ने भाग लिया ।
एमिटी यूनिवर्सिटी, लखनऊ कैंपस के प्रो वाइस चांसलर, विंग कमांडर (डॉ.) अनिल कुमार तिवारी (सेवानिवृत्त), डीन एवं अध्यक्ष, एमिफोरिया 2024 प्रोफेसर डॉ. मंजू अग्रवाल, लखनऊ कैंपस के डीन, निदेशक, प्रोफेसर, अभिभावको आदि के साथ, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबन्ध न्यासी श्री हर्ष ��र्धन अग्रवाल, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की न्यासी डॉ रूपल अग्रवाल, शहर के सम्मानित, प्रतिष्ठित एवं गणमान्य अतिथियों की गरिमामयी उपस्थिति रही |
तीन दिवसीय एमिफोरिया 2024 आयोजन की विभिन्न समाचार पत्रो मे दिनांक 06.03.2024, 07.03.2024 तथा 08..03.2024 को प्रकाशित खबर |
#VasudhaivaKutumbakam #amiphoria2024
#BrajeshMishra #MukeshSharma #MaliniAwasthi #JusticeDKArora
#SufiKhayalBand #BattleofBands #DjSuitUp #FashionShow #AnupJalota #SurSandhya #Xuberance #MrandMissAmity #AmityIdolSeason5 #RockFest #IqlipseNova #DJTracer #AmityUniversity
#NarendraModi #PMOIndia
#YogiAdityanath #UPCM
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
#KiranAgarwal #DrRupalAgarwal #HarshVardhanAgarwal
#highlights #followers
www.helputrust.org
@narendramodi @pmoindia
@MYogiAdityanath @cmouttarpradesh
@brajeshmisraofficial @mukeshsharmabjplko @malini.awasthi @devendra.arora.583
@bhajanmaestro @anup.jalota.92 @anupjalota
@AmityUniversityLucknowCampus @amityuni
@HelpUEducationalAndCharitableTrust @HelpU.Trust
@KIRANHELPU
@HarshVardhanAgarwal.HVA @HVA.CLRS @HarshVardhanAgarwal.HelpUTrust
@HelpUTrustDrRupalAgarwal @RupalAgarwal.HELPU @drrupalagarwal @HelpUTrustDrRupal
@highlights @followers
9 notes
·
View notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीत २९२ जागांसह एनडीएला बहुमत-इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय
मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह सात राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह पाच राज्यांत काँग्रेसला निर्भेळ यश
इंदूरचे भाजप उमेदवार दहा लाखांहून अधिक मतांनी विजयी तर वायव्य मुंबईत रवींद्र वायकरांचा अवघ्या ४८ मतांनी निसटता विजय
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा-१३ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
औरंगाबादहून संदिपान भुमरे विजयी तर बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे तसंच लातूरमधून सुधाकर श्रृंगारे पराभूत
परभणीत संजय जाधव आणि उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर यांनी जागा राखली तर हिंगोलीत नागेश आष्टीकर तसंच नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा विजय
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशात लोकसभेच्या एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.
****
केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एकहाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्ष १६, भाजप तीन; आसाम - भाजप नऊ, काँग्रेस तीन; छत्तीसगड - भाजप १०, काँग्रेस एक; हरियाणा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच; झारखंड भाजप आठ, झारखंड मुक्ती मोर्चा तीन, काँग्रेस दोन; ओडिशा भाजप १९, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी एक; कर्नाटक भाजप १७, काँग्रेस नऊ, धर्मनिरपेक्ष जनता दल दोन; तेलंगणा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ, एमआयएम एक; राजस्थान - भाजप १४, काँग्रेस आठ; गुजरात - भाजप २५, काँग्रेस एक; बिहार - भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १२, लोकजन शक्ती पक्ष पाच, काँग्रेस तीन तर राजद चार; उत्तर प्रदेश - समाजवादी पक्ष ३७, भाजप ३३, काँग्रेस सहा; पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसनं २९, काँग्रेस एक तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत.
काश्मीर - नॅशनल कॉन्फरन्स दोन, भाजप दोन; दादरा नगर हवेली - भाजप एक, अपक्ष एक; गोवा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक; मेघालयात काँग्रेस आणि व्हाईस ऑफ पीपल्स पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली. तामिळनाडूत द्रमुक २२, काँग्रेस नऊ तर माकप आणि भाकप प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले.
काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक १४ तर पंजाबात सर्वाधिक सात जागा जिंकल्या. शिवाय, मणिपूरच्या सर्व दोन तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड, तसंच पुड्डुचेरी इथल्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात तीन जागांवर समाधान मानावं लागलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, अनुरागसिंह ठाकूर, तेजस्वी सूर्या, कंगना राणावत, हेमा मालिनी, आदी दिग्गजांचा विजय झाला, तर स्मृती इराणी, मेनका गांधी, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या विद्यमान मंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, सुजय विखे पाटील, नवनीत राणा, उज्ज्वल निकम आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
मध्य प्रदेशात इंदूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांनी १२ लाखावर मतं मिळवत, दहा लाख आठ हजार मताधिक्यानं विजय संपादित केला, मात्र याच मतदार संघात वरीलपैकी कोणी नाही-नोटा या पर्यायाला सुमारे दोन लाख १८ हजार मतदारांनी पसंती दिली.
****
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त १७ जागाच मिळवता आल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाला २३, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँगेसला चार, तर काँगेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते, यंदा शिंदे यांचे सात सहकारी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे एक खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते, तटकरे यांचा यावेळीही विजय झाला. गेल्या वेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला, १३ जागा मिळून तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार राहिले होते, ही संख्या आता नऊ झाली आहे. शरद पवार यांच्याकडेही फक्त ३ खासदार राहिले होते, ती संख्या आता आठ झाली आहे.
****
विदर्भात नागपूर मधून नितीन गडकरी, रामटेक श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, यवतमाळ - वाशिम संजय देशमुख, गडचिरोली-चिमूर नामदेव किरसान, अमरावती बळवंत वानखेडे, वर्धा अमर काळे, बुलडाणा प्रतापराव जाधव, तर अकोला इथून अनुप धोत्रे विजयी झाले.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव, जळगाव मधून स्मिता वाघ, रावेर इथून रक्षा खडसे, दिंडोरी - भास्कर भगरे, नाशिक राजाभाऊ वाजे, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा विजय झाला.
****
सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे, माढा मधून धैर्यशील मोहिते, सांगली इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, मावळ श्रीरंग बारणे, पुणे मुरलीधर मोहोळ, बारामती सुप्रिया सुळे, शिरुर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, तर शिर्डी इथून भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला.
****
रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे, सिंधुदूर्ग-रत्नागिरीतून नारायण राणे, पालघर हेमंत सावरा, भिवंडी सुरेश म्हात्रे, कल्याण श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले.
****
उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय झाला.
वायव्य मुंबईतून शिवसेना महायुतीचे रविंद्र वायकर यांचा फेरमोजणीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४, तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मतं मिळाली.
****
आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील काल झाली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी तेलगु देसम पक्ष १३५, वायएसआर काँग्रेस ११, तर भाजपनं आठ जागांवर विजय मिळवला.
ओडिशा विधानसभेच्या एकूण १४७ जागांपैकी भाजप ७८, बिजू जनता दल ५१, तर काँग्रेसनं १४ जागा जिंकल्या.
****
मराठवाड्यात आठ पैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर महायुतीला एकमेव औरंगाबादची जागा जिंकता आली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संदिपाम भुमरे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा एक लाख ३३ हजार ५५७ मतांनी पराभव केला. भुमरे यांना चार लाख ७४ हजार ४३४, सय्यद इम्तियाज यांना तीन लाख ४० हजार ८७७, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख ९१ हजार ८७० तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे ६९ हजारावर मतं मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. अनेक फेऱ्यांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करत, अखेरीस सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सहा हजार ५५३ मतांनी विजय मिळवला. मुंडे यांना सहा लाख ७७ हजार ३९७, तर सोनवणे यांना सहा लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली.
जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. दानवे यांना चार लाख ९७ हजार ९३९, तर काळे यांना सहा लाख सात हजार ८९७ मतं मिळाली.
परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचा एक लाख ३४ हजार ६१ मतांनी विजय झाला. जाधव यांना सहा लाख एक हजार ३४३, तर महायुतीचे महादेव जानकर यांना चार लाख ६७ हजार २८२ मतं मिळाली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार ६०२ मतांनी विजय मिळवला. आष्टीकर यांना चार लाख ९२ हजार ५३५, तर महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना तीन लाख ८३ हजार ९३३ मतं मिळाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना पाच लाख २८ हजार ८९४, तर चिखलीकर यांना चार लाख ६९ हजार ४५२ मतं मिळाली.
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी ६१ हजार ९०० मतांनी विजय मिळवला. काळगे यांना सहा लाख नऊ हजार २१, तर विद्यमान खासदार सुधार श्रृंगारे यांना पाच लाख ४७ हजार १२० मतं मिळाली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मताधिक्यानं विजय झाला. त्यांना सात लाख ४८ हजार ७५२, तर महायुतीच्या अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ मतं मिळाली.
****
जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘देशवासियों ने भाजपा पर एनडीए पर पूर्ण विश्वास जताया है। आज की ये विजय दुनिया के सबसे बडे लोकतंत्र की जीत है, ये भारत के संविधान पर अटूट निष्ठा की जीत है, ये विकसित भारत के पर्व की जीत है।’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी मताने हरल्या गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, काही त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी प���न्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
या निकालानंतर सामान्य माणसाने आपली ताकत दाखवून दिली असून, आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचंही ठाकरे म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्तदि ली आहे.
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस पक्षानेही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. देशाने दिलेला कौल हा लोकशाहीचा, जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालाबद्दल पक्ष कार्यकर्ते तसंच जनतेचे आभार मानले.
‘‘जो देश मे चुनाव के रिज़ल्ट आएं हैं, मैं तो पहले कहूंगा ये जो रिज़ल्ट है, जनता के रिज़ल्ट हैं, और ये जनता की जीत है, और लोकतंत्र की जीत है।’’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
‘‘मेरे माइंड मे था के हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खडे होकर लड जाएंगे और ये सच साबित हुवा। मुझे भरोसा था और मै हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन पार्टनर्स से, काँग्रस पार्टी के हमारे सब नेताओं और कार्यकर्ताओं से दिलसे धन्यवाद करना चाहता हूं। आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बडा कदम ले लिया है।’’
काँग्रेस नेते राहुल गांधी
दरम्यान, इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीएचीही आज दिल्लीत बैठक होणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळाचीही आज बैठक बोलावण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. काल या स्पर्धेत नेदरलँड्सनं नेपाळचा सहा गडी राखून, तर अफगाणिस्ताननं युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला.
****
0 notes