राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 20 : राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 5 महिन्यांत वर्ग 3 आणि 4 च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
श्री. देसाई म्हणाले की, राज्य…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात जोरदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ८७ टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. दहा ते १५ गावांतल्या शेतांमध्ये पुराचं पाणी घुसलं असून, मजूर अडकले आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या देवजना गावात तहसीलदार जीवक कांबळे यांनी पाहणी केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक लवकरच या लोकांची सुटका करतील, असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. डोंगरगाव पूल इथले सात जण पुराच्या विळख्यात अडकले होते, त्यातल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यातल्या विविध प्रकल्प क्षेत्रातपाऊस सुरू असल्यानं विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परभणी जिल्ह्यात दिग्रस बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडण्यात आले असून, सिद्धेश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे विष्णुपरी धरणाचे ११ दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले असून, एक लाख ४६ हजार ४४७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावं, पूर परिस्थितीत आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
परभणी जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सेलू गावात वैद्यकीय पथकांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या पथकाकडून शोध आणि बचाव कार्य सुरु आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्यावर येत आहेत. आज कोल्हापूर मधल्या वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला त्या उपस्थित राहणार आहे. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहे. तर चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
****
ऑगस्ट महिन्यात एक लाख ७५ हजार कोटी रूपये, वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे. हे संकलन गेल्यावर्षीच्या तुलनेत, १० टक्क्यानं अधिक आहे. गेल्यावर्षी या काळा दरम्यान, १ लाख ५९ हजार कोटी रूपये जीएसटी संकलनं झालं होतं. ऑगस्ट महिन्यात ३९ हजार केंद्रीय जीएसटी संकलन झालं तर, एसजीएसटी म्हणजेच, राज्य जीएसटी संकलन, ३८ हजार ४०० कोटी इतकं झालं.
****
नवोदित शिल्पकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबादारी देण्याचा निर्णय चुकीचा होता, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं पुतळा पडला त्या ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी केली.
****
समतोल आणि पोषक आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाला कालपासून देशभरात सुरुवात झाली. केंद्र शासनानं देशातल्या दहा जिल्ह्यांमध्ये पोषणविषयक नवोन्मेष आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केली आहेत. यात महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या केंद्राचं उद्घाटन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते काल गडचिरोली इथं झालं. या केंद्राच्या माध्यमातून गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरवयीन बालकांचं आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात गडचिरोली जिल्हा राज्यात दिशादर्शक ठरेल, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकानं मुळशी तालुक्यात केलेल्या कारवाईत परदेशी मद्यासह एकूण ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.
****
बैल पोळा आज साजरा होत आहे. बळीराजाच्या कष्टात मोलाची साथदेणा-या बैलांप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांना सजवून त्यांचं पुजन करण्यात येतं.
****
भारतीय खेल प्राधिकरण - साई आणि खेलो इंडिया तसंच ज्युदो असोसिएशन यांच्यावतीने ‘अस्मिता खेलो इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत पश्चिम विभागाच्या वुमन्स लीग ज्युदो स्पर्धेचं उद्घाटन काल नाशिक इथं केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झालं. अशा स्पर्धांमुळे युवतींना प्रोत्साहन मिळून त्यांचं सबलीकरण होण्यासही मदत मिळत असल्याचं, खडसे यावेळी म्हणाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रासह सात राज्यातले ८९४ खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
0 notes
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव यांची धडाकेबाज कारवाई..
0 notes
राज्य उत्पादन शुल्क विभाग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ॲक्शन मोडवर....अंडा आमलेट, चायनीज दुकाने, गाड्या इत्यादींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची राहणार कर्डी नजर..
सावधान, आजपासून प्रत्येक वाहनांची होणार तपासणी..
लोकसभा निवडणूक काळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 3 पथके..
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येतात विविध उपायोजना..
1 जानेवारी ते 16 मार्च 2024 या कालावधीत 17 लाख 68 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल जप्त..
जालना: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जालना…
View On WordPress
0 notes
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी शासन पूर्णपणे मदत करेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १४ : राज्यामध्ये पायाभू�� सोयी सुविधांची विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शासन गतिमान निर्णय घेणारे असल्यामुळे बरेच प्रकल्प पूर्ण होत आहेत. विकासासाठी शासनाला महसुलाची आवश्यकता असून महसूल उभारणीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे विभागाच्या सक्षमतेसाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे गरचेजे आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रस्तावित…
View On WordPress
0 notes
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती - Maharashtra State Excise Bharti 2023, जाहिरात क्र.: EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3
0 notes
म्हशीला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शेतात ' अशी ' वनस्पती की , शेतकऱ्याचा अजब कारनामा
आपल्या गोठ्यात असलेल्या दुभत्या जनावरांनी जास्त दूध द्यावे तसेच जनावरे देखील तंदुरुस्त राहावीत म्हणून शेतकरी बांधव वेगवेगळी शक्कल लढवत असतात अनेकदा यातून जनावरांच्या जीविताला देखील धोका होतो. असेच एक प्रकरण सध्या जालन्यात समोर आलेले असून आपल्या गाभण म्हशीला तंदुरुस्त बनवण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क पपईच्या शेतात गांजाची लागवड केलेली होती. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी…
View On WordPress
0 notes
Maharashtra Cabinet Portfolio | ब्रेकिंग! अखेर खातेवाटप जाहीर; पाहा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं…
Maharashtra Cabinet Portfolio | राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप (Maharashtra Cabinet Portfolio) जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर 26 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
- छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
•राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
- सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
- हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
- चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
- गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
- गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
- दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
- संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
- धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
- सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- उदय रविंद्र सामंत- उद्योग
- प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
- अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
- दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
- धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
- अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
- शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
- कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
- संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण,
बंदरे
- मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
- अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
Read the full article
0 notes
कांगड़ा की ऑर्गेनिक ऊन की पहुंच पश्चिमी बाजारों तक
प्रदेश वूल फेडरेशन ने पशुपालकों की आर्थिकी को किया सुदृढ़
हिमाचल प्रदेश में भेड़ पालन ग्रामीण अर्थव्यवस्था और आजीविका का अभिन्न अंग है। प्रदेश के छोटे और सीमांत किसानों ने कृषि के साथ-साथ भेड़ पालन को अपनाकर अपनी आमदनी में वृद्धि की है। राज्य के ग्रामीण और जनजातीय क्षेत्रों के किसानों के लिए भेड़ पालन जीवनयापन का प्रमुख जरिया है।
प्रदेश सरकार ग्रामीण अर्थव्यवस्था के उत्थान के लिए प्रतिबद्ध है। सरकार द्वारा गाय और भैंस के दूध तथा गाय के गोबर इत्यादि की खरीद के लिए हाल ही में लिए गए किसान हितैषी निर्णयों में इसकी स्पष्ट झलक देखने को मिल रही है। अब भेड़ पालकों को लाभान्वित करने के लिए भी विभिन्न उपायों पर कार्य किया जा रहा है।
राज्य में प्रमुख रूप से गद्दी और रामपुर बुशहरी नस्ल का पालन किया जाता है। गद्दी नस्ल की भेड़ चंबा, कुल्लू, कांगड़ा और मंडी जबकि रामपुर बुशहरी नस्ल किन्नौर, रामपुर और शिमला में पाई जाती है।
राज्य में वर्ष 2019 में की गई पशुधन गणना के अनुसार राज्य में कुल 7,91,345 भेड़ें हैं जिसमें विदेशी नस्ल की संख्या 72821 है और स्वदेशी नस्ल की 7,18,524 भेंड़ें है।
भेड़पालक ऊन, पशु, मांस, खाद और दूध इत्यादि उत्पादों की बिक्री के माध्यम से आय अर्जित करते हैं। भेड़पालकों के हितों की रक्षा के लिए राज्य की शीर्ष सहकारी संस्था हिमाचल प्रदेश वूल फेडरेशन महत्वपूर्ण भूमिका निभा रही है। तकनीकी और यांत्रिक उपकरणों के माध्यम से भेड़ की ऊन निकालने की सुविधाएं प्रदान करने के साथ-साथ भेड़पालकों से ऊन की खरीद के लिए 133.39 करोड़ रुपये का रिवॉल्विंग फंड भी बनाया गया है। बाजार को ध्यान में रखते हुए ऊन का 125 से 150 मीट्रिक टन प्रापण किया जाता है। इसके लिए भेड़ पालकों को मौके पर भुगतान भी किया जाता है।
हिमाचल प्रदेश वूल फेडरेशन के एक प्रवक्ता ने बताया कि राज्य में कुल 15.50 लाख किलोग्राम ऊन का उत्पादन किया जाता है, जिसके आधार पर प्रति भेड़ लगभग 1.9 किलोग्राम का उत्पादन होता है। सफेद ऊन की दर 71.50 रुपये प्रति किलोग्राम से लेकर 34.10 रुपये प्रति किलोग्राम और काली ऊन 45 रुपये प्रति किलोग्राम से 25.50 रुपये प्रति किलोग्राम है। हिमाचल प्रदेश वूल फेडरेशन भेड़पालकों को भेड़ों की क्रॉस-ब्रीडिंग प्रक्रिया अपनाने और वस्त्र उद्योग की मांग के अनुसार परिधान निर्माण में उच्च गुणवत्ता वाली ऊन उत्पादित करने के लिए के लिए प्रेरित करती है।
हिमाचल प्रदेश वूल फेडरेशन राज्य के भेड़ पालकों को 11 रुपये से 13 रुपये प्रति भेड़ तक की रियायती दरों पर उपकरणों द्वारा भेड़ की ऊन निकालने की सुविधा भी प्रदान कर रहा है। उपकरणों के माध्यम से भेड़ की ऊन निकालने से समय की बचत होने के साथ यह पशु के स्वास्थ्य के अनुकूल भी होती है। यह सुविधा प्रशिक्षित और अनुभवी भेड़पालकों की मदद से प्रदान की जा रही है।
गुणवत्ता के लिहाज से विशिष्ट पहचान रखने वाली हिमाचली ऊन की मांग बाज़ारों में निरंतर बढ़ रही है। हिमाचली ऊन प्रदेश के विभिन्न भागों के साथ-साथ पश्चिमी बाजारों की आवश्यकताओं को भी पूरा कर रही है। प्रदेश के निजी हितधारक भी राज्य के कुछ हिस्सों में हिमाचली ऊन के जैविक प्रमाणन और अन्य प्रमाणन जैसे आर.डब्ल्यू.एस. (रिस्पॉन्सिबल वूल स्टैंडर्ड्स) में निवेश कर रहे हैं।
चंबा जिले के होली के गांव देओल के प्रगतिशील भेड़पालक जय सिंह ने बताया कि वह वूल फेडरेशन को लगभग 900 से 1000 किलोग्राम क्रॉसब्रीड ऊन 85.80 रुपये प्रति किलोग्राम की दर से विक्रय करते हैं। वूलफेड की ऊन निकालने की टीमें भरमौर में उनकी भेड़ों की ऊन निकालने में मदद करती है। फेडरेशन के सहयोग से वह 800 भेड़ों के झुंड को सफलतापूर्वक पालने में सफल हुए हैं। पारम्परिक रूप से ऊन निकालने वाले लोग बहुत कम रह गए हैं और वे प्रति भेड़ 25 रुपये से 30 रुपये शुल्क लेते हैं।
कांगड़ा जिले के छोटा भंगाल के भेड़ पालक मोहिंदर ठाकुर ने बताया कि वह सर्दियों में अपने लगभग 300 भेड़ों के झुंड के साथ नालागढ़ के पास रामशहर चले जाते हैं। फेडरेशन उन्हें रामशहर के पास जंगल में भेड़ की ऊन निकालने की सुविधा प्रदान करता है और नियमित रूप से प्रशिक्षण शिविर भी आयोजित करती हएै जिससे उनकी समस्याओं के निवारण के लिए स्थानीय पशु चिकित्सकों से परामर्श और प्रशासन से आवश्यक सहायता भी प्राप्त होती है।
प्रदेश सरकार की कल्याणकारी योजनाओं के फलस्वरूप आज राज्य की ग्रामीण अर्थव्यवस्था निरंतर आगे बढ़ रही है और इससे समाज के सभी वर्गों तथा दूरदराज क्षेत्रों का समान विकास भी सुनिश्चित हो रहा है।
Read the full article
0 notes
उत्तराखंड श्रमिक पंजीकरण :- यह योजना राज्य के मजदुर वर्ग के लिए शुरू की गयी है। योजना का लाभ लेने के लिए प्रदेश के सभी मजदूरी करने वाले श्रमिको को उत्तराखंड श्रमिक पंजीकरण योजना के अंतर्गत अपना पंजीकरण करना अनिवार्य है। राज्य सरकार के माध्यम से योजना के तहत मजदूरों को आर्थिक रूप से सहायता प्रदान की जाएगी। श्रमिकों को आत्मनिर्भर और सशक्त बनाने के लिए उत्तराखंड मजदूर रजिस्ट्रेशन (Labour Card Registration Uttarakhand) शुरू किया गया है। दिहाड़ी मजदूरी कर रहे लोगो के लिए राज्य सरकार के द्वारा एक महत्वपूर्ण कदम उठया गया है, श्रमिक कार्ड के माध्यम से राज्य के मजदूरों को मदद के रूप में आर्थिक सहायता प्रदान की जाएगी और उन्हें विभिन्न प्रकार की सभी सरकारी योजनाओ का लाभ प्रदान किया जायेगा।
सरकारी एंव गैर सरकारी भवनों के निर्माण और अन्य निर्माण कार्यो को करने वाले सभी श्रमिक पंजीकरण कर सकते है। जैसे-
पुल बनाने वाले
सड़क बनाने वाले
हवाई-पट्टी बनाने वाले
सिंचाई पानी निकासी करने वाले,
तटबन्ध बांध पुस्ता बनाने वाले
सुरंग का कार्य करने वाले
बाढ़ नियन्त्रण का कार्य करने वाले
विधुत उत्पादन में कार्य करने वाले श्रमिक
पारेषण एंव वितरण का कार्य करने वाले श्रमिक
जल-कल में काम करने वाले श्रमिक
तेल एंव गैस इन्स्टालेशन का कार्य करने वाले मजदूर
बांध, नहर बनाने का कार्य करने वाले
जलाशय के अंतर्गत कार्य करने वाले
पाइप लाईन
टावर का कार्य करने वाले श्रमिक
टेलीविजन, टेलीफोन-मोबाइल टावर
पलम्बर इलैक्ट्रिशियन
उत्तराखंड श्रमिक कार्ड योजना का लाभ
उत्तराखंड श्रमिक कार्ड योजना का लाभ उत्तराखंड के श्रमिकों को प्रदान किया जायेगा।
कोरोना महामारी एक समय में उत्तराखंड सरकार के द्वारा श्रमिक नागरिकों के हित के लिए सरकार के द्वारा संचालित विभिन्न प्रकार की श्रमिक श्रेणी योजनाओं से लाभान्वित कर रही है।
श्रमिक कार्ड योजना का लाभ लेने के लिए आवेदक की आयु 18 वर्ष रखी गयी है।
Labour Registration Uttarakhand के अंतर्गत श्रमिकों को कई सरकारी योजनाओ के लाभ प्रदान किये जायेंगे।
इस कार्ड के तहत सरकार के द्वारा संचालित सभी योजनाओं का लाभ आवेदक तक सरलता से पहुँचाया जायेगा।
योग्य उम्मीदवार को योजना के माध्यम से स्वास्थ्य बीमा योजना का लाभ प्रदान किया जायेगा।
श्रमिक कार्ड तीन साल तक वैध रहेगा तथा तीन वर्ष पूर्ण होने से पूर्ण आगामी प्रत्येक तीन वर्ष के लिए एक सौ रुपये मात्र का अंशदान निर्माण श्रमिक को जमा करना आवश्यक होगा।
श्रमिक कार्ड योजना पात्रता एवं दस्तावेज
पंजीकरण करने के लिए श्रमिक के पास आधार कार्ड होना चाहिए।
आवेदक श्रमिक की आयु 18 वर्ष से 60 वर्ष के मध्य होनी चाहिए।
आवेदक उत्तराखंड का मूल निवासी होना चाहिए।
परिवार के एक ही सदस्य का श्रमिक कार्ड बनेगा।
अगर श्रमिकों के द्वारा 12 महीने में 90 दिन श्रमिक के रूप में काम किया है तो वे इस योजना का लाभ प्राप्त करने के लिए अपना रजिस्ट्रेशन करा सकते है।
बैंक खाता विवरण
परिवार रजिस्टर की नक़ल
शुल्क रसीद
मोबाइल नंबर
राशन कार्ड
स्थायी निवास प्रमाण पत्र
परिवार के सभी सदस्यों का आधार कार्ड
पासपोर्ट साइज 2 फोटो
लेबर सर्टिफिकेट
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत तीन हजार १०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न
राज्यात नऊ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्णपदकासाठी आज लढत
****
समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून ��ेवेत असणाऱ्या तीन हजार १०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईत काल विशेष शिक्षक पदनिर्मिती, जुनी पेन्शन योजनेसंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. राज्यातल्या केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेर पडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना देखील यावेळी करण्यात आली.
****
बांगलादेशातल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. मंत्रालयानं विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. यासाठी या विद्यार्थ्यांची यादी परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आली असून, तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, तसंच केंद्रीय अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनानं एक पथक स्थापन केलं आहे. बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून, या आव्हानात्मक काळात राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांबरोबर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात नऊ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हे अभियान सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरं केलं जाणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या या अभियानाचं हे तिसरं वर्ष आहे. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, असे विविध उपक्रम राबवण्याबाबत केंद्र सरकारनं सूचना दिल्या आहेत. या अभियानासाठी नागरिकांना शासनाकडून राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी काल दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात ते कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यांच्यासह आम आदमी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आदी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सेवा हमी कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पथदर्शी प्रकल्पाचं उद्घाटन येत्या १५ ऑगस्टला करण्यात येणार असून, यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हा पथदर्शी प्रकल्प प्रथम कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात राबवण्याची सूचनाही देसाई यांनी केली.
****
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले राज्याच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे यांनी काल जालना इथल्या नवीन मोंढातल्या रेशीम कोष बाजारपेठेची पाहणी केली. रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बाजारपेठेतल्या सुविधांबाबत त्यानी समाधान व्यक्त केलं. रेशीम कोष निर्मितीसाठी मिळणारं अनुदान, चॉकी सेंटर, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, रेशीम शेतीसोबत घेता येणारं आंतरपिक, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सर्वात जवळची रेशीम बाजारपेठ, रेशीम उत्पादनासह बाजारपेठेत विक्रस आलेल्या मोसंबी फळाची सविस्तर माहिती जाणून घेत योग्य त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा गावात पूलवजा बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातली कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश, जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गतच्या कामांचा सत्तार यांनी काल मंत्रालयात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या भागात विविध योजनांसाठीच्या निविदा तातडीने काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
****
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारत भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं इतिहास घडवला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. विनेशची अंतिम फेरीची लढत आज अमेरिकेच्या सारा एन हिल्डेब्रांट हिच्याशी होणार आहे. महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूची आज जर्मनीविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे.
भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली. काल झालेल्या पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात सर्वाधिक ८९ पूर्णांक ३४ दशांश मीटर लांबवर भाला फेकून पहिलं स्थान निश्चित केलं. भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी उद्या आठ ऑगस्टला होणार आहे.
हॉकीमध्ये उपान्त्य फेरीत भारतीय संघाला जर्मनीकडून तीन - दोन असा पराभव पत्करावा लागला. आता कांस्यपदकासाठी भारताचा सामना स्पेन बरोबर होणार आहे. पुरुष टेबल टेनिस मध्ये उपांत्यपूर्व फेरीत काल भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत श्रीलंका एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसरासाठी देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार, प्रसिद्ध साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ वेदकुमार वेदालंकार यांना जाहीर झाला आहे. कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी काल ही माहिती दिली. येत्या १६ ऑगस्ट ला धाराशिव उपपरिसराच्या विसाव्या वर्धापनदिनी वेदालंकार यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं काल सायंकाळी धाराशिवहून लातूर इथं आगमन झालं. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुचाकी फेरी काढून तसंच जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. राज ठाकरे हे दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळी बैठक घेणार आहेत.
****
नांदेड शहराजवळील झरी इथल्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा काल बुडून मृत्यू झाला. शहरातले पाच जण या खाणीत पोहण्यासाठी उतरले होते, त्यापैकी तिघांना पोहता येत नव्हतं, यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महानगरपालिकेच��या अग्निशमन दलाच्या मदतीनं चारही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रातल्या ११९ जवानांच्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल पार पडला. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्राचार्य अमिरूल हसन अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वेगवेगळ्या गटातल्या जवानांचा सन्मान करण्यात आला.
****
बीड इथं शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी काल नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केलं. शहरातल्या नागरिकांच्या मुलभूत सुविधा आणि समस्या सोडवण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरतं असल्यानं, हे आंदोलन करण्यात आलं. शिवसंग्रामच्या ज्येष्ठ नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती मेटे यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी नीता अंधारे यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं.
****
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त, छत्रपती संभाजीनगर शहरात एन आठ भागातल्या महानगरपालिका रुग्णालयात काल जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अर्चना राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवण्यात आला. आज या सप्ताहाचा समारोप होत आहे.
****
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातल्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून सध्या १५ हजार २७४ घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी १ हजार ५०३ फुटांवर पोहोचली असून, उपयुक्त पाणी साठा २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या ५७ हजार ३१७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाठलाग करून दारूबंदी कायद्याखाली जप्त..
0 notes
चक्क घराच्या बेडरूममध्येच सुरू होता बनावट दारू बनवण्याचा कारखाना ; उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई
औरंगाबादमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या एका कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चक्क घरातील बेडरुममध्येच बनावट विदेशी मद्य तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत बनावट विदेशी मद्य तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पिरिट, रंग द्रव्य, सुगंधी द्रवासह सीलबंद बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत.
औरंगाबादच्या सिल्लोड शहरातील दुर्गानगर इथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने…
View On WordPress
0 notes