Tumgik
#सरकारने
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारने कहरच केलाय...; पुरस्कार रद्द करण्यावरून अजित पवार संतापले
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारने कहरच केलाय…; पुरस्कार रद्द करण्यावरून अजित पवार संतापले
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारने कहरच केलाय…; पुरस्कार रद्द करण्यावरून अजित पवार संतापले अरे बोलून द्या. प्रत्येकाला आपली मते मांडू द्या. विचारांची लढाई विचारांनी लढा, अशी टीकाही अजित पवार यांनी केली. Ajit Pawar news in Marathi Go to Source
View On WordPress
0 notes
rojnishi · 1 year
Text
रोजनिशी (Current Affairs In Marathi): 5th August 2023 (५ ऑगस्ट, २०२३)
✅भारतात लॅपटॉप व टॅबलेट यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता:
▶️केंद्र सरकारने टॅबलेट व laptop च्या आयातीवर निर्बंध घातला आहे.
▶️या अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भारतात laptop व टॅबलेट च्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
▶️या निर्णयामुळे मॅकबुक्स,HP,Asus, Samsung,Acer तसेच इतर कंपन्यांना भारतात आयात ताबडतोब थांबवावी लागेल.Read more
2 notes · View notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर;विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त
ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं उपोषण स्थगित
आणि
मराठवाड्यात जायकवाडीसह तेरणा, ईसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात ते पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. तसंच स्वारगेट -कात्रज मेट्रोची पायाभरणी करतील. भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज एक हजार विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पाचशे चार्जिंग स्टेशन्स तसंच २० एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. मराठवाड्याचं आर्थिक केंद्र होण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी ही माहिती दिली.
****
दरम्यान, केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास होऊन अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या वाढवण तसंच ग्रेट निकोबार बेटावरच्या गालाथी खाडी इथं नवीन बंदरं विकसित करण्यात येत आहेत. केंद्रीय बंदरविकास, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. देशातल्या बंदरांची एकूण माल हाताळणी क्षमता येत्या ५ वर्षात दुप्पट होणार असल्याचा विश्वासही सोनोवाल यांनी वर्तवला.
****
जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी गेल्या दहा वर्षात मजबूत पायाभूत आराखडा निर्माण केल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स च्या एकोणसत्तराव्या स्थापना दिन समारंभात बोलत होते. वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या जागा वाढवणं आणि प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणं, अशी पावलं सरकारने उचलल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.
****
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या औचित्यानं आज मुंबईत मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड महापालिका कार्यालयातही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेल्या चकमकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं मत, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं व्यक्त केलं आहे. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं यावेळी बजावलं.
****
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथे नागरिकांनी आज कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीचं निवेदन यावेळी नायब तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून सोळा बचतगटांची निवड करण्यात आली असून, या बचतगटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महा अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. यावेळी गरोदर माता तसंच बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यानं कसोटी क्रिकेटच्या टॉप टेन मानांकन यादीत पुनरागमन केलं असून, तो आता या यादीत भारताच्याच यशस्वी जैस्वालसोबत पाचव्या स्थानावर आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पाच स्थानांच्या घसरणीनंतरही या यादीत स्थान राखलं असून, तो दहाव्या क्रमांकावर आहे.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे १४ दरवाजे अर्धा फूट तर चार दरवाजे एक फूट उघडण्यात आले असून, धरणातून अकरा हजार ५२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
या पार्श्वभूमीवर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीरमरण आलं. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता परवा सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं आयोजित केलेल्या या मेळाव्यातून निवृत्तीवेतन तसंच स्पर्श योजनेसंबंधित सगळ्या अडचणींचं निरसन करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या छावणी परिसरातल्या सर्वत्रा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.
****
0 notes
6nikhilum6 · 4 days
Text
Maharashtra Government Approves Renaming of Pune Airport to Honor Sant Tukaram Maharaj
धन्यवाद, महायुती सरकार !धन्यवाद, मा. देवेंद्रजी ! पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा… pic.twitter.com/vbtenDNYiD — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 23, 2024 Mohol explained that the significance…
0 notes
arunpangarkar2 · 5 days
Text
0 notes
samajvikassamvad · 12 days
Text
कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!
कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!   समाज विकास संवाद, मुंबई, दिनांक १४ सितम्बर (प्रतिनिधी)     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल…
0 notes
news-34 · 17 days
Text
0 notes
Text
Tumblr media
“मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना — मागेल त्याला शेततळे(Magel Tyala Shettale)” हा महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत 2022–23 मध्ये सुरू केलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्यातील शेतकरी, विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर अवलंबून असलेल्या पाणीटंचाईच्या आव्हानांना तोंड देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
योजनेचा उद्देश || Purpose of the Scheme:
महाराष्ट्रातील 82% शेतजमीन पावसावर अवलंबून असल्याने, शेतकरी अनेकदा विसंगत पावसाचा सामना करतात, ज्यामुळे पीक उत्पादन कमी होते आणि काही प्रकरणांमध्ये, संपूर्ण पीक अपयशी ठरते. “मागेल त्याला शेततळे” योजना, ज्याला वैयक्तिक शेत तलाव उपक्रम म्हणूनही ओळखले जाते, ही आव्हाने कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करून सुरू करण्यात आली. हे तलाव पावसाचे पाणी पकडण्यात आणि साठवण्यात मदत करतात, कोरड्या हंगामात सिंचनासाठी विश्वसनीय जलस्रोत सुनिश्चित करतात, ज्यामुळे पिकांचे संरक्षण होते आणि नुकसान कमी होते.
आर्थिक सहाय्य || Financial Assistance:
या योजनेअंतर्गत, वैयक्तिक शेतकरी शेततळ्याच्या आकारानुसार, किमान ₹14,433 ते कमाल ₹75,000 पर्यंतच्या अनुदानासाठी पात्र आहेत. या आर्थिक सहाय्याचा उद्देश तलाव बांधण्याशी संबंधित खर्च भागवणे आहे, ज्यामुळे शेतकरी त्यांच्या जमिनीवर शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण करू शकतात.
For More Info: Magel Tyala Shettale || मागेल त्याला शेततळे — मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (gloriousmaharashtra.com)
0 notes
dyanmevaarutm · 25 days
Text
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये
साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये
साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण वाड्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
msngallonare · 25 days
Text
Tumblr media
#संतरामपालजी_की_जनहित_सेवा
आजतक नशामुक्ति,दहेजमुक्ति,भ्र्ष्टाचार,भ्रूणहत्या,जैसे कुरीतियोंके लिए सरकारने अरबो खरबो रुपये खर्च किये लेकिन समाज मे ये सब चल रहा है,सन्त रामपाल जी महाराज ने ये सब कुरीतिया अपने अदभुत ज्ञान से खत्म करनेका बीड़ा उठाया है,आज बेटी दहेज के कारण बोझ नही,युवा नशेसे मुक्त हो रहे है,भाईचारा बढा है,ये समाज सन्त रामपाल जी का सदैव ऋणी रहेगा,
India Will Become A Vishwaguru
0 notes
darshanpolicetime1 · 1 month
Text
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
चंद्रपूर दिनांक 18 : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून योजनेचे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्यात आले आहे. यात आपुलकीची भावना जाणवते. त्यामुळे शेवटची लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत नाही, तोपर्यंत घरोघरी जाऊन जनजागृती करा. ही योजना कायम बहिणींच्या सेवेत राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी…
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024   रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सविस्तर बातम्या
शाळांमधल्या बालकांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यं आणी केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधावा, आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यातल्या बदलापूरसह काही शाळांमध्ये अलीकडेच बालकांच्या लैंगिक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, 'बचपन बचाओ आंदोलन' या स्वयंसेवी संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावरच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन कोटीस्वर सिंह यांच्या पीठानं हा निर्णय दिला. केंद्र सरकारने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रती, सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. यात श्री क्षेत्र पंढरपूर इथला दर्शन मंडप तसंच दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात भगूर इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क, जळगाव जिल्ह्यात अंमळनेर इथल्या मंगळग्रह देवस्थानचा विकास आराखडा, अमरावती जिल्ह्यात दर्यापूर इथं संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन क्षेत्राचा विकास आराखडा, बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र गहिनीनाथगड विकास आराखडा, तसंच दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या मूळगावी सातारा जिल्ह्यात केंडबे इथं स्मारक उभारण्यास, या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सर्व कामांसाठी निधीच्या तरतुदीलाही शिखर बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या तीन हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातल्या किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प, भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल पक्षाच्या पदाधिकारी संवाद बैठकीत ते बोलत होते. विभागातले पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा झाली. यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहारंशी बोलताना सांगितलं.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणारे चालक आणि वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाचं उद्दिष्ट देऊन, ते पूर्ण करुन अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना, उद्दि���्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. काल त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मराठा समाजबांधवांनी धुळे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. दरम्यान, अंतरवाली सराटी इथं ओबीसी आंदोलनकर्ते मंगेश ससाणे, बाबासाहेब बटुळे, संतोष विरकर, बाळासाहेब दखणे, शरद राठोड, विठ्ठल तळेकर यांचं १८ सप्टेंबरपासून उपोषण सुरु आहे. जरांगे यांच्या मागणीवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राजरत्न आंबेडकर यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ससाणे यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
मराठवाड्यात अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली.
परभणी जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातही काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. जाफ्राबाद तालुक्यातल्या सोनगिरी इथं शेतात सोयाबीन सोंगणीचं काम करत असलेल्या गीताबाई मोळवंडे या महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
अंबड तालुक्यातल्या काटखेडा इथं वीज कोसळून एक गाय दगावली.
धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या माकणी इथला निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, धरणाचे चार दरवाजे काल उघडण्यात आले. धरणातून सध्या एक हजार ५३० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना महसूल मंडळाच्या वतीने गावात दवंडी देऊन सावधानतेचा इशारा देण्यात आला.
बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण ९० टक्क्यांहून अधिक भरलं आहे. आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येईल असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही साडे ९९ टक्क्यांहून अधिक भरलं आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
दरम्यान, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात सोयाबीन काढणी करतांना पावसामुळे पिकांचं नुकसान होणार नाही, याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी, तसंच पशुधन सुरक्षित स्थळी बांधण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं केलं आहे.
****
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. काल सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपवून तीन ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पहाटे देवी तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या स्वच्छता पंधरवड्यानिमित्तानं काल मानवी साखळी करत विद्यार्थ्यांना एकतेचा संदेश देण्यात आला. तेराशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
****
परभणी इथं राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यावेळी उपस्थित होते. उद्या २६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातल्या ३६ जिल्ह्यातल्या ५४ संघांचे ४७० खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातल्या नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले. यात दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश मडावी याचाही समावेश आहे. त्याच्यावर २५ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त परवा २७ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात तेर इथं हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे 
****
0 notes
6nikhilum6 · 7 days
Text
Alandi : मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सरकारने पुढाकार घेऊन सोडवावे;अखंड मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन
Alandi : मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सरकारने पुढाकार घेऊन सोडवावे;अखंड मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन – MPC…
0 notes
Video
youtube
बहिण भावाच्या नात्याची किंमत सरकारने..
0 notes
mazhibatmi · 1 month
Text
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने महिलांना आकर्षित करण्यासाठी एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 (Maharashtra Pink E Riksha Yojna 2024) सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षाच्या माध्यमातून राज्यातील 17 जिल्ह्यांतील 10 हजार महिलांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून त्याद्वारे त्या स्वयंरोजगार बनतील. राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने पिंक ई-रिक्षा योजनेसाठी 80 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. जेणेकरून राज्यातील अधिकाधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
0 notes