Tumgik
#स्पष्टीकरणानंतर
bharatlivenewsmedia · 3 years
Text
“उदयनराजेंना जास्त झोबलं म्हणून त्यांनी…”; उदयनराजेंच्या स्पष्टीकरणानंतर शिवेंद्रराजेंचा टोला
“उदयनराजेंना जास्त झोबलं म्हणून त्यांनी…”; उदयनराजेंच्या स्पष्टीकरणानंतर शिवेंद्रराजेंचा टोला
“उदयनराजेंना जास्त झोबलं म्हणून त्यांनी…”; उदयनराजेंच्या स्पष्टीकरणानंतर शिवेंद्रराजेंचा टोला सातारा नगरपालिका निवडणुक जवळ येताच खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ग्रेडसेपरेटरचं श्रेय मिळालं नाही म्हणूनच आमदारांचा जळफळाट झालाय. त्यांच्या ग्रेडसेपरेटरच्या कोल्हेकुईमुळे त्यांना थोडं तरी समाधान मिळत असावे, असा टोला उदयनराजेंनी लगावल्यानंतर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १५ जून २०२१ सकाळी ७.१० मि. ****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      घरोघरी जाऊन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत राज्य सरकारनं आठवडाभरात निर्णय घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना.
·      ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना तसंच वाहन नोंदणीच्या ‘सारथी ४ पूर्णांक शून्य’ या अद्ययावत प्रणालीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण.
·      मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती हाच एकमेव मार्ग -श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तर आरक्षण देण्याची राज्य अथवा केंद्र सरकार यापैकी कोणाचीच इच्छा नसल्याचा खासदार उदयनराजे भोसले यांचा आरोप.
·      राज्यात आठ हजार १२९ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ३७ जणांचा मृत्यू तर ५२३ बाधित.
·      केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबादमधील जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचारी निलंबित.
आणि
·      हिंगोली जिल्ह्यात सेनगावजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेल्या खड्ड्यातील पाण्यात मोटार पडून चौघांचा मृत्यू.
****
घरोघरी जाऊन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत राज्य सरकारनं आठवडाभरात निर्णय घ्यावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या आणि अपंग व्यक्तींचं घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. राष्ट्रीय धोरण म्हणून घरोघरी लसीकरणाला सध्या तरी परवानगी दिली जाऊ शकत नाही, मात्र हे धोरण मार्गदर्शिका असून प्रत्येक राज्यानं त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित असल्याची भूमिका, केंद्र सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केली. या स्पष्टीकरणानंतर घरोघरी लसीकरणाचा निर्णय कधीपर्यंत घेणार, अशी विचारणा न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात जाऊन बहुतांश राज्यांनी आणि पालिकांनी घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत तुमची भूमिका काय, असा प्रश्न न्यायालयानं केंद्र सरकारला केला. यावर ज्या राज्यांनी राष्ट्रीय धोरणाविरोधात घरोघरी लसीकरण मोहीम सुरू केली, त्यांना ती मागे घेण्यास सांगण्यात येणार नसल्याचं, केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
‘सारथी ४ पूर्णांक शून्य’ या अद्ययावत प्रणालीअंतर्गत, आधार क्रमांकांशी संलग्न असलेला ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना, तसंच वाहन नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीचं लोकार्पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल झालं. या प्रणालीमुळे आता शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, तसंच नवीन वाहन नोंदणीकरता मोटार वाहन निरीक्षकांमार्फत वाहन तपासण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे, त्यामुळे नवीन वाहनांची नोंदणी वितरकाच्या स्तरावर तत्काळ होईल. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्र अंकेक्षित हस्ताक्षर प्रमाणपत्रासह ग्राहकांना प्राप्त होईल. कर आणि शुल्क भरल्यानंतर लगेचंच वाहन क्रमांक जारी होईल. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना, भविष्यातही शासकीय विभागांना शक्य असलेल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ई गर्व्हनन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असं आवाहन केलं. या प्रणालीमुळे लोक��ंचं आणि यंत्रणेचं काम सोपं झाल्याचं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले –
दरवर्षी सुमारे १५ लाखांहून अधिक शिकाऊ वाहन परवाने दिले जातात आणि २० लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी होते. केवढी वाहनं रोजची रस्त्यावर येत आहेत. तेवढे नवीन चालक रोजचे रस्त्यावरती येत आहेत. हे रोजंच चालू आहे. जवळपास दोनशे अधिकाऱ्यांवरचा कामाचा ताण जो आहे तो कमी होणार आहे आणि कामाचा दर्जा त्याच्यामुळे वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य हे नेहमीचं विकासात अग्रेसर राहिलेलं आहे. जगभरामध्ये ज्या ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला आपल्या मराष्ट्रामध्ये पाहिजेतंच हा आपला हट्टहास आहे. आणि हे एक वेगळं लोकांचं येणं जाणं आणि कारण नसताना त्यांचं वेळेचं अपव्यय, होणार काम अजून सोप केलं आहे.
****
मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती हाच एकमेव मार्ग असल्याचं, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कोल्हापूर इथं शाहू महाराजांची भेट घेतली, त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. सारथी तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अधिक सक्षम करणार असल्याचं, उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांना रस असेल, तर घटनादुरुस्ती होऊ शकते, असं शाहू महाराज म्हणाले.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य अथवा केंद्र सरकार यापैकी कोणालाच इच्छा नाही, त्यांना या मुद्द्यावर केवळ राजकारण करायचं असल्याचा आरोप, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी काल पुण्यात उदयनराजेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली, त्यानंतर दोघांनीही एकत्रितरित्या पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षणाच्या मुद्द्यावर जर उद्रेक झाला, तर तो आम्ही देखील रोखू शकणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवल्यानंतर, केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकणाऱ्या राज्यातल्या आघाडी सरकारविरुद्ध मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून, महाराष्ट्रभर जनजागृती, जिल्हानिहाय मेळावे आणि विभागीय मोर्चे काढण्यात येणार असल्याचं, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी, काल उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. येत्या २७ जून रोजी मोटार सायकल रॅली काढणार असल्याचं, ते म्हणाले.
****
राज्यात काल आठ हजार १२९ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख १७ हजार १२१ झाली आहे. काल २०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १२ हजार ६९६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९ शतांश टक्के झाला आहे. काल ७ हजार ५०४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ५४ हजार ००३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ४७ हजार ३५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ५२३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३७ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी दहा, औरंगाबाद सात, हिंगोली चार, जालना आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात १५४ रुग्ण आढळले. उस्मानाबाद १०८, लातूर १०४, औरंगाबाद ९४, परभणी ३०, जालना १७, नांदेड १२, तर हिंगोली जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठणमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील विनावापर भूखंडांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश, राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. पैठण इथं काल उद्योजकांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. भूखंड वितरीत झाल्यानंतर अनेकांनी त्यावर अद्याप कोणताही उद्योग सुरू केला नसल्याचं आढळून आलं आहे. सध्या सुरु असलेल्या सर्व उद्योगांमध्ये किती स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला, याची माहितीही संकलीत करून प्राधान्यानं स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी संबंधितांना सूचित करावं, प्रदुषणात वाढ होणाऱ्या उद्योगांची माहिती संकलीत करून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचनाही मंत्री भुमरे यांनी यावेळी दिल्या.
****
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद शहरातल्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीरित्या झडती घेतल्याबद्दल, जाफराबाद पोलीस ठाण्यातले पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, उपनिरीक्षक युवराज पोठरे, कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके, सचिन तिडके, शाबान तडवी यांना, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी काल तडकाफडकी निलंबित केलं. चार दिवसांपूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नसताना हा प्रकार घडला होता. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भात सविस्तर चौकशी केल्यानंतर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याचं, पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर आणि जळकोट तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प - पोक्रा अंतर्गत निवड झालेल्या ४७ गावांपैकी, ज्या गावांमध्ये सर्वोत्कृष्ट काम होईल, त्या गावांना मूलभूत विकास योजना, तसंच आमदार निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची ग्वाही, राज्याचे रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. उदगीर इथं कृषी विभागानं घेतलेल्या कार्यशाळेत काल ते बोलत होते. या ४७ गावांचा येत्या पंधरा दिवसात सूक्ष्म नियोजन आराखडा करावा आणि प्रत्येक गावात पोक्रा अंतर्गतच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारा डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प काल १०० टक्के भरला. त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
****
परभणी शहरात झालेल्या पावसामुळे सखल भागातल्या वस्त्यांमधील घराघरात पाणी शिरलं, शहरातल्या जुना पेडगाव रस्त्यावरील चिद्रवार नगरात काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत दमदार पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला असून, सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
****
परभणी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गंगाखेड रस्त्यावरच्या पिंगळगड नाल्यास पूर आल्यामुळे, या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरुन जाणारी जड वाहनं साखला प्लॉट इथल्या लोहगाव रस्त्यावरुन वळवण्यात आली आहे. पिंगळगड नाल्यावरचा पुल हा नुकताच बांधण्यात आला असून, तो मजबूत होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागणार आहे. पालम शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभूळ बेट रस्त्यावरील लेंडी नदीलाही पूर आल्यानं, काल सकाळी जवळपास तीन तास पाच गावांचा पालम शहराशी संपर्क तुटला होता. गेल्या वर्षीही तब्बल २८ वेळा हा रस्ता बंद पडला होता.
****
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेल्या खड्ड्यात चार चाकी मोटार पडल्यानं पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्र्यंबक थोरवे, गजानन सानप, प्रकाश सोनुने आणि विजय ठाकरे अशी मृतांची नावं आहेत. हे चौघेही जण शिक्षक असून, ते बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील रहिवाशी आहेत. नांदेड इथं मुलींच्या शिक्षणासाठीची व्यवस्था लावून ते आपल्या गावी परत जात असताना ही दुर्घटना घडली. सेनगाव ते येलदरी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असून, रस्त्याच्या बाजूला एक मोठा खड्डा झाला आहे. या पाणी साठलेल्या खड्ड्यात रविवारी मध्यरात्री ही मोटार पडली. यात या चौघांचा गुदमरुन मृत्यू झाला.
****
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना सापळ्यात अडकलेल्या एका शाखा अभियंत्याला लाच मागितल्याच्या प्रकरणात बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालिन पोलिस निरीक्षक राजकुमार पडावी यांच्यासह त्यांच्या तत्कालिन रायटरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड एसीबीने एप्रिल २०२१ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याला एक हजार रूपयांची लाच घेताना पकडलं होतं. या प्रकरणात या अभियंत्याला मदत करण्यासाठी एसीबीचे पोलिस निरीक्षक पडावी याने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती, त्यानंतर या प्रकरणात ५० हजारात तडजोड केल्याची तक्रार पडावीचे रायटर प्रदीप वीर याने एसीबीच्या महासंचालक कार्यालयाकडे केली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.  
****
काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढवणार असेल, तर शिवसेनेचीही निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. जालना पालिकेच्या निवडणुकीसाठी तशी तयारी सुरु असल्याचंही ते म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातल्या राष्ट्रीय महामार्गाचा नऊ शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून काल सोनारी टोल नाक्यावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करून तीन ते साडेतीन वर्षे झाली आहेत. तेंव्हा पासून या नऊ शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी यापूर्वी तीन महिने धरणे आंदोलन केलं होतं.
****
मृग नक्षत्रातला पाऊस बीड जिल्ह्यात अनेक भागात चांगला तर काही भागात अल्पप्रमाणात पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. मात्र जमिनीत किमान सात इंच ओलावा आणि शंभर मिलिमीटर पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये असं आवाहन बीड कृषी विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही काही महसूल मंडळामध्ये पेरणी योग्य पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानी केलं आहे.
****
परभणी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय देशमुख यांचं काल हैदराबाद इथं अल्पशा आजारानं निधन झालं, ते ५५ वर्षांचे होते. सभापती, तसंच नगरपालिका विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.
****
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र नाहीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र नाहीच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुका स्वतंत्रच होणार असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मुदतपूर्व निवडणुकींसाठी महाराष्ट्र विधानसभा भंग केली जाणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवस सुरू होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची अखेरची मंत्रिमंडळ बैठक शुक्रवारी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
यूपीआय व्यवहारावर शुल्क नाही; अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर चर्चेवर पडदा
यूपीआय व्यवहारावर शुल्क नाही; अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर चर्चेवर पडदा
यूपीआय व्यवहारावर शुल्क नाही; अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर चर्चेवर पडदा नवी दिल्ली – यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून देशात लाखो नागरिक रोज छोटे-मोठे डिजिटल व्यवहार करीत आहेत. या व्यवहारावर शुल्क लावण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अर्थ मंत्रालयाने अशा प्रकारचे कसलेही शुल्क यूपीआय व्यवहारावर लागणार नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
Breaking : आमदारांच्या मोफत घरांबाबत जितेंद्र आव्हाडांनी केला महत्त्वाचा खुलासा
Breaking : आमदारांच्या मोफत घरांबाबत जितेंद्र आव्हाडांनी केला महत्त्वाचा खुलासा
Breaking : आमदारांच्या मोफत घरांबाबत जितेंद्र आव्हाडांनी केला महत्त्वाचा खुलासा आव्हाड यांच्या स्पष्टीकरणानंतर सरकारच्या निर्णयावर होणारी टीका थांबते का, हे पाहावं लागेल. आव्हाड यांच्या स्पष्टीकरणानंतर सरकारच्या निर्णयावर होणारी टीका थांबते का, हे पाहावं लागेल. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २५   ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता.
देशभरातल्या न्यायालयांमध्ये खासदार, आमदार आणि विधानपरिषदेच्या सदस्यांना वकील म्हणून काम करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणा-या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या पीठानं भाजपाचे नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांच्या या जनहित याचिकेवरचा निर्णय नऊ जुलै रोजी राखून ठेवला होता. विविध न्यायालयांमध्ये लोकप्रतिनिधी वकील म्हणून काम करतात आणि हे संविधानाच्या अनुच्छेद-१४ चं उल्लंघन आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. **** फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर राफेल विमान खरेदी प्रकरणात आता कसलाही गैरसमज किंवा संशय राहिलेला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. विरोधकांकडे आता बोलण्यासाठी कोणताही मुद्दा राहिला नसल्यामुळे ते राफेल खरेदीचा मुद्दा उचलून धरत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. **** २०१८-१९ या करनिर्धारण वर्षासाठी काही वर्गांच्या करदात्यांकरता आयकर विवरण पत्र भरण्याची तसंच अंकेक्षण अहवाल भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत हे विवरणपत्र तसंच अंकेक्षण अहवाल आता सादर करता येणार आहे. याआधी ही मुदत येत्या ३० सप्टेंबरला संपणार होती. **** राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारिप बहूजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेला दावा आंबेडकर यांनी फेटाळून लावला आहे. १९९८ मध्ये आंबेडकर यांनी अकोला मतदार संघातून लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत जिकंण्यासाठी आपण मदत केल्याचा दावा पवार यांनी केला होता, त्याबद्दल मुंबईत वार्ताहरांसमोर स्पष्टीकरण देताना आंबेडकर यांनी, पवार खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, सगळ्या प्रकल्पांमधली पाणी पातळी खालावली असून, खरिपाची पिकं वाया गेल्यात जमा आहेत, असं जनता दल सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेवण भोसले यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी भोसले यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. *****
0 notes