गोलंदाजांची होणार बेदम धुलाई; सेहवागच्या मुलाची झाली BCCIच्या स्पर्धेत निवड
गोलंदाजांची होणार बेदम धुलाई; सेहवागच्या मुलाची झाली BCCIच्या स्पर्धेत निवड
गोलंदाजांची होणार बेदम धुलाई; सेहवागच्या मुलाची झाली BCCIच्या स्पर्धेत निवड
Virender Sehwag Son: बीसीसीआयकडून आयोजित १६ वर्षाखालील विजय मर्चेंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघात विरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर याची निवड झाली आहे. तो दिल्ली संघाकडून खेळणार आहे.
Virender Sehwag Son: बीसीसीआयकडून आयोजित १६ वर्षाखालील विजय मर्चेंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघात विरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर याची निवड झाली आहे. तो…
View On WordPress
0 notes
आगामी टी-२० मालिकेत विराट कोहलीला डच्चू? खराब कामगिरीमुळे BCCIच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली चिंता
आगामी टी-२० मालिकेत विराट कोहलीला डच्चू? खराब कामगिरीमुळे BCCIच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली चिंता
आगामी टी-२० मालिकेत विराट कोहलीला डच्चू? खराब कामगिरीमुळे BCCIच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली चिंता
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या कठीण काळातून जात आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्याने आतापर्यंत अतिशय खराब कामगिरी केली आहे. राजस्थानविरोधातील सामन्यातही तो अवघ्या नऊ धावा करुन झेलबाद झाला आहे. दरम्यान त्याचे सातत्याचे अपयश आणि खराब खेळ याबद्दल बीसीसीयाने चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण…
View On WordPress
0 notes
U19 WC Final : वर्ल्डकप जिंकताच BCCIच्या जय शाहंची ‘मोठी’ घोषणा; प्रत्येक खेळाडूला मिळणार…!
U19 WC Final : वर्ल्डकप जिंकताच BCCIच्या जय शाहंची ‘मोठी’ घोषणा; प्रत्येक खेळाडूला मिळणार…!
U19 WC Final : वर्ल्डकप जिंकताच BCCIच्या जय शाहंची ‘मोठी’ घोषणा; प्रत्येक खेळाडूला मिळणार…!
भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवत पाचव्यांदा अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप पटकावला. स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या भारताच्या यंगिस्तानचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकजण ट्विटर, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघ आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सदस्यांचे अभिनंदन करत आहेत. बीसीसीआ��चे सचिव जय शाह…
View On WordPress
0 notes
भारताचा संघ निवडताना गांगुली करतो ढवळाढवळ? वाचा BCCIच्या ‘दादा’नं स्वत: दिलेलं उत्तर!
भारताचा संघ निवडताना गांगुली करतो ढवळाढवळ? वाचा BCCIच्या ‘दादा’नं स्वत: दिलेलं उत्तर!
भारताचा संघ निवडताना गांगुली करतो ढवळाढवळ? वाचा BCCIच्या ‘दादा’नं स्वत: दिलेलं उत्तर!
सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून गेल्या काही महिन्यांत खूप टीकेला सामोरे जावे लागले. त्याच्या कार्यकाळात महिला क्रिकेटसाठी फार योजना अमलात आणल्या नसल्याचा आरोपही झाला. शिवाय, विराट कोहली आणि गांगुली यांच्यातील दुफळीही समोर आली. आता तो निवड समितीच्या बैठकांना उपस्थित राहत…
View On WordPress
0 notes
सौरव गांगुली BCCIच्या अध्यक्षपदावरून हटणार? जाणून घ्या कारण
सौरव गांगुली BCCIच्या अध्यक्षपदावरून हटणार? जाणून घ्या कारण
सौरव गांगुली BCCIच्या अध्यक्षपदावरून हटणार? जाणून घ्या कारण
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून पायउतार होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त, बोर्ड सचिव जय शाह यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपणार आहे. अशा स्थितीत या दोघांच्या जागी बोर्डाचा नवा अध्यक्ष आणि सचिव नेमला जातो की गांगुली-शहा यांच्याकडे पुन्हा जबाबदारी येते, हे पाहणे…
View On WordPress
0 notes