Tumgik
#पंचायत आरक्षण
khabrokaraja · 1 month
Link
प्रधानमंत्री आवास योजना ग्राम पंचायत स्तरीय आवास मित्र भर्ती बैगा जनजाति के लिए आरक्षण नहीं होने पर जताये विरोध : जिला अध्यक्ष प्रेम लाल बैगा
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातल्या प्रचारतोफा थंडावल्या;प्रचार सभांसाठी स्टार प्रचारकांची लगबग
चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस;औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल तर बीड इथून महायुतीच्या पंकजा मुंडे यांचा अर्ज दाखल
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत एक दिवसीय कार्यशाळा
आणि
ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं सांगली इथं निधन
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा आज थंडावल्या. या टप्प्यात परवा २६ तारखेला राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांची आपापल्या उमेदवारांच्या प्रचार सभा घेण्यासाठी लगबग सुरू असल्याचं दिसून आलं. अमरावती इथं महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. देशातून आरक्षण कधीही संपवलं जाणार नसल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आज अमरावती इथं आपल्या पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी देशात दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याची टीका केली.
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यात पुलगाव इथं महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अमरावती इथं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ तर सोलापूर इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे यांनी आज वाशीम इथं रोड शोमधे सहभाग घेतला. विद्यमान खासदार भावना गवळी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आदी उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे हिंगोलीचे उमेदवार नागेश आष्टीकर यांच्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं तर नांदेडचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासाठी भोकर इथं सभा घेतली.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद इथं सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना भाषण सुरू असतांना भोवळ आली. त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले, गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशातून कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आज ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलिल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बहुजन समाज पार्टीचे संजय उत्तमराव जगताप, रयत शेतकरी संघटनेचे जियाउल्ला अकबर शेख, रिपब्लिकन बहुजन सेनेच्या पंचशीला बाबुलाल जाधव यांनी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे वसंत संभाजी भालेराव यांच्यासह जे के जाधव, नितीन कुंडलिक घुगे, संगीता गणेश जाधव या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत २८ उमेदवारांनी ४१ नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी उद्या अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचं, जाहीर केलं आहे.
****
जालना मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॉँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख, कैलाश गोरंट्याल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते
या मतदार संघातून इतर सात उमेदवारांनीही आज नामनिर्देशन पत्रं दाखल केली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालना शहरातून प्रचार फेरी काढली. महापालिकेच्या मैदानावर एका सभेत ही फेरी विसर्जित झाली. दरम्यान, जालना मतदार संघात आज एकूण १४ जणांनी २४ नामनिर्देशन पत्रं खरेदी केले. आजपर्यंत १०२ जणांनी २३४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
****
बीड लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कृषीमंत्री धनंजय मुंडे, बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, बीड इथून आज नऊ उमेदवारांनी १६ अर्ज घेतले आहेत.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सांगली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथं आज भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी भेट दिली. या वायुसेना डेपोला गेल्या ८ मार्च रोजी प्रेसीडेंट कलर्स सन्मान मिळाला आहे, त्याबद्दल चौधरी यांनी त्यांचं कौतुक केलं. यावेळी चौधरी यांनी या डेपोचा इतिहास सांगणाऱ्या आणि महत्त्वाचे टप्पे दाखवणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी केली, आणि वायु दलाच्या सैनिकांशी संवाद साधला. वायुसेना परिवार संघटनेच्या अध्यक्षा नीता चौधरी या देखील यावेळी उपस्थित होत्या. सेना अधिकाऱ्यांच्या कुटूंबियांसाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नावलौकिक मिळवावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाचं ध्येय अंतर्गत नऊ संकल्पावर काम करत असणाऱ्या ४१ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसंच विस्तार अधिकारी या या कार्यशाळेला उपस्थित होते.
****
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली, तसंच मानवी साखळी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या उपक्रमांची सुरुवात केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत जनजागृती पर शपथ देण्यात आली, तसच भित्तीपत्रक प्रदर्शनही भरवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवा होत असलेल्या मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहिमा राबवून मतदानाचा हक्क बजावण्याच्या आवाहन मतदारांना केलं आहे. उन्हाचा पारा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन पापळकर यांनी केलं आहे.
नांदेड जिल्हा प्रशासनही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असून, सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करण्याचं आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची, आवश्यकतेनुसार कुलरची तसंच प्रतिक्षालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी चाकाची खुर्ची तसंच रॅम्पची व्यवस्था करण्यात आली असल्याचं, जिल्‍हाधिकारी राऊत यांनी सांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं आज निधन झालं, ते ७८ वर्षाचे होते त्यांना १९९६ साली 'दशद्वार ते सोपान' या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार तर 'कंदीलाचा उजेड' या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाड:मय निर्मिती पुरस्कार मिळाला. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणी वरून चिंतन, विविधा, साहित्य सौरभ अशा अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कवी, गझलकार आणि प्रसिद्ध वक्ता म्हणून ते प्रसिद्ध होते.
****
यवतमाळ इथं एका अप्रिय घटनेप्रकरणी धुळे इथं आज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आणि समस्त माळी समाज पंच मंडळाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. संबंधित समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी, अशा मागणीचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.
****
नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लेव्ही म्हणजे हमालपट्टी कपात न करताच लिलाव घेण्याच्या वादामुळे येवला, पिंपळगाव बसवंत, नांदगाव आणि मनमाड या चार बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल आणि माथाडी कामगार तसंच व्यापारी यांच्या वादात शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई इथल्या जव्हेरी बाजार परिसरातून आज महसूल गुप्तचर विभागाने नऊ किलो सोनं आणि १६ किलो चांदी हस्तगत केली. आफ्रिकेतून अवैध मार्गानं आणलेल्या या सोनं-चांदी प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतलं आहे.
****
0 notes
newsuniversal-in · 10 months
Text
जयंती कार्यक्रम आयोजित कर सपाइयों ने मुलायम सिंह यादव को किया याद
Tumblr media
सिद्धार्थनगर। बांसी रोड स्थित समाजवादी पार्टी कार्यालय इटवा में बुधवार को पूर्व मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव का जयंती कार्यक्रम आयोजित किया गया। सपाइयों ने उनके व्यक्तित्व और कृतित्व को याद कर उनके बताए मार्ग पर चलने और उनके मिशन को आगे बढ़ाने का संकल्प लिया।
जयंती कार्यक्रम मुलायम सिंह यादव
जयंती कार्यक्रम की अध्यक्षता विधानसभा अध्यक्ष बबलू खान व संचालन अब्दुल लतीफ ने किया। सर्व प्रथम नेता जी के चित्र पर मालार्पण कर उन्हें श्रद्धासुमन अर्पित किया गया। इसके उपरान्त वक्ताओं ने नेता जी के जीवनी पर प्रकाश डालते हुए उनके पद चिन्हों पर चलकर 2024 के लोकसभा चुनाव में पार्टी के उम्मीदवार को जिताने का संकल्प लिया। प्रदेश सचिव अजय चौधरी ने कहा की देश में सुभाष चंद्र बोस के बाद नेता जी की उपाधि मुलायम सिंह यादव को ही मिला है। जब समाजवादी की सरकार बनी तो पंचायत चुनाव में आरक्षण व्यवस्था लागू करके सभी वर्ग के लोगों को जिला पंचायत सदस्य, प्रधान, बीडीसी, प्रमुख बनने का अवसर मिला। प्रदेश विशेष आमंत्रित सदस्य बेचई यादव ने कहा की नेता जी ने देश में व्यवस्था परिवर्तन की राजनीति के साथ देश और प्रदेश में पिछड़ों, दलितों, अल्पसंख्यकों, महिलाओं और किसानांे की लड़ाई सड़क से लेकर सदन तक लड़ने का काम किया। जिला महासचिव कमरुज्जमा खान ने कहा की नेता जी के हर सामाजिक कार्याें को इतिहास के पन्नों में दर्ज होना चाहिए।
Tumblr media
अन्य वक्ताओं ने किया सम्बोधित- उदयभान तिवारी, बबलू पाठक, दिनेश मिश्रा, शोभित पाण्डेय, अभिषेक सिंह, विजय गौड़, रज्जन पाण्डेय, रहमतुल्लाह, देवेंद्र सिंह आदि ने जयंती कार्यक्रम को संबोधित किया। यह लोग रहे मौजूद- इस अवसर पर इनामुल्लाह शाह, अजमल खान, मो0 नफीस, मुबारक अली, शिव प्रकाश तिवारी, अहमद अली, अरून यादव, अख्तर राइनी, पप्पू पाण्डेय, महेश पाण्डेय, हरी बाबा, पुनीत गौतम, मनबहाल यादव, सुनील यादव आदि मौजूद रहे। Read the full article
0 notes
thebiharnow · 11 months
Text
0 notes
abhinews1 · 1 year
Text
छतरपुर में देखने को मिलते हैं दिल्ली-मुंबई महानगरों जैसी रोड - ललिता यादव
Tumblr media
छतरपुर में देखने को मिलते हैं दिल्ली-मुंबई महानगरों जैसी रोड - ललिता यादव
समूचे प्रदेश स्तर पर भाजपा कार्यालय में लाडली बहना योजना के लिए मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान को धन्यवाद ज्ञापित करने के लिए प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया l इसी क्रम में छतरपुर भाजपा कार्यालय में भी महिला मोर्चा एवं जिले के पदाधिकारियों द्वारा प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई l और शिवराज सरकार द्वारा महिलाओं के उत्थान के लिए किये जा रहे कार्य एवं उपलब्धियां गिनाई गई मीडिया के सवालों का जवाब देते हुए प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती ललिता यादव ने बताया कि शिवराज सरकार महिला उत्थान के लिए वचनबद्ध है प्रदेश के मुखिया शिवराज सिंह द्वारा शुरू की गई सराहनीय लाडली बहना योजना मैं एक करोड़ पचचीस लाख बहनों को आगामी 10 जून से पैसा मिलने लगेगा हमारी सरकार ने नगरी निकाय एवं पंचायत में 50% आरक्षण किया और प्रदेश भर में चलाए जा रहे स्व सहायता समूह को अच्छा बजट दिया जो महिला उत्थान के लिए मील का पत्थर साबित हो रहा है लाड़ली लक्ष्मी योजना हमारी सरकार द्वारा ही चलाई गई हैं अब लाडली लक्ष्मी योजना 2 आ गई है जिसमें बेटियों की अच्छी शिक्षा के लिए निशुल्क फीस का प्रावधान किया जाता है हमारी सरकार बहनों एवं बेटियों को सशक्त एवं आत्मनिर्भर बनाने के लिए जो कदम उठा रही है वह सराहनीय है श्रीमती ललिता यादव ने छतरपुर से निकाले गए रिंग रोड को अकल्पनीय बताते हुए कहा कि जो रोड आज हम देख रहे हैं वह है वाकई एक सपने जैसा है ऐसे रोड केवल दिल्ली मुंबई में देखने को मिलते थे जो वर्तमान में छतरपुर क्षेत्र में देखने को मिल रहे हैं कमलनाथ सरकार ने तो मध्यप्रदेश को बीमारू राज्य बना दिया था लेकिन हमारे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने मध्य प्रदेश को नंबर वन बनाया है जब मीडिया ने ललिता यादव से फ्लाईओवर के बारे में सवाल किया तो वह कोई उत्तर नहीं दे पाई और सवाल से पल्ला झाड़ते हुए बोली कि मैं मध्य प्रदेश की राजनीति कर रही हूँ केंद्र की नहीं फ्लाईओवर केंद्र सरकार का विषय है
Tumblr media
Read the full article
0 notes
vsdistrictnews8055 · 1 year
Link
#vsdistrictnews  #latestnews #breakingnews #dailynews #hindinews #hindisamachar #bulandshahrnews #uttarpradeshnews #news  
0 notes
prabudhajanata · 1 year
Text
नई दिल्ली - पश्चिम बंगाल पंचायत चुनाव को लेकर कलकत्ता हाईकोर्ट के फैसले को चुनौती देने वाली याचिका पर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) ने जल्द सुनवाई से इनकार कर दिया है। बता दें कि कोर्ट ने 28 मार्च के अपने आदेश में पंचायत चुनाव में इस स्तर पर हस्तक्षेप करने से इनकार कर दिया था। इस फैसले के खिलाफ याचिकाकर्ता ने सुप्रीम कोर्ट का रुख किया है। आरोप है कि पंचायत चुनाव के आरक्षण में सत्ता पक्ष को फायदा देने के लिए गड़बड़ी की गई है। याचिका पर मुख्य न्यायाधीश डीवाई चंद्रचूड़, जस्टिस पीएस नरसिम्हा और जेबी पार्दीवाला की पीठ ने वरिष्ठ वकील पीएस पटवालिया के सबमिशन पर नोट लिया। नोट में कहा गया था कि अगर अपील पर जल्द सुनवाई नहीं की गई तो चुनाव का नोटिफिकेशन जारी हो सकता है। इस पर पीठ ने कहा कि यह मामला आज के दिन की लिस्ट में शामिल नहीं है। इसे बाद में शामिल किया जा सकता है। गौरतलब है कि अब सर्वोच्च अदालत की कार्रवाई 5 अप्रैल को शुरु होगी। इस बीच त्योहारों की छुट्टियां और साप्ताहिक अवकाश रहेंगे।  ज्ञात हो कि भाजपा नेता सुवेंदु अधिकारी ने कलकत्ता हाईकोर्ट में याचिका दायर कर पंचायत चुनाव में सीटों के आरक्षण में गड़बड़ी का आरोप लगाया था। भाजपा नेता ने याचिका में आरोप लगाया था कि टीएमसी ने अपने हिसाब से पंचायत चुनाव में सीटों का आरक्षण किया है। जिसका टीएमसी को चुनाव में फायदा मिल सकता है। सुवेंदु अधिकारी ने अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति की आबादी का सही डाटा प्रकाशित नहीं करने का आरोप भी टीएमसी पर लगाया। इस पर हाईकोर्ट ने इस स्तर पर चुनाव में हस्तक्षेप से इनकार कर दिया। हालांकि कोर्ट ने ये भी माना कि सुवेंदु अधिकारी के आरोपों में दम है। हाईकोर्ट ने इस मामले को राज्य चुनाव आयोग पर छोड़ दिया है। हाईकोर्ट के इसी फैसले के खिलाफ सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की गई है।
0 notes
nityanewsnation · 2 years
Text
Nikay Chunav: Reservation Announced For Nagar Nigam, Nagar Palika And Nagar Panchayat In Up. - Nikay Chunav: नगर निगम, नगर पालिका परिषद व नगर पंचायत के लिए आरक्षण की हुई घोषणा
Nikay Chunav: Reservation Announced For Nagar Nigam, Nagar Palika And Nagar Panchayat In Up. – Nikay Chunav: नगर निगम, नगर पालिका परिषद व नगर पंचायत के लिए आरक्षण की हुई घोषणा
नगर विकास मंत्री अरविंद कुमार शर्मा ने मीडिया को संबोधित कर जानकारी दी। – फोटो : amar ujala ख़बर सुनें ख़बर सुनें विस्तार यूपी में नगर निकाय चुनाव के लिए 17 नगर निगमों, 200 नगर पालिका परिषद और 545 नगर पंचायतों के लिए आरक्षण की घोषणा कर दी गई है। 17 नगर निगम में आठ सामान्य वर्ग के लिए, दो पिछड़ा वर्ग के लिए, अनुसूचित जाति के लिए दो व अनुसूचित जाति की महिला के लिए एक सीट आरक्षित की गई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
todaypostlive · 2 years
Text
नगर परिषद और नगर पंचायतो के चुनाव में अध्यक्ष पद के आरक्षण की अधिसूचना जारी
नगर परिषद और नगर पंचायतो के चुनाव में अध्यक्ष पद के आरक्षण की अधिसूचना जारी
रांची।  राज्य निर्वाचन आयोग ने झारखंड राज्य के नगर परिषद और नगर पंचायतो के चुनाव में अध्यक्ष पद के आरक्षण की अधिसूचना गुरूवार को जारी कर दी है। इसमें राज्य के 20 नगर पर्षद और 19 नगर पंचायत शामिल हे। अधिसूचना के साथ ही इन नगर परिषद और नगर पंचायत क्षेत्रो में जल्द चुनाव होना तय हो गया है। इसको लेकर इन इलाको में चुनावी हलचल तेज हो गई है। अधिसूचना के अनुसार नगर परिषद के 20 अध्यक्ष  पदो में 9 विभिन्न…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याच्या स्वप्नाला, महाराष्ट्र एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या रूपाने सहकार्य करेल - मुख्यमंत्र्यांची ग्वाही
विधीमंडळाचं हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित, आगामी अधिवेशन १० जून पासून मुंबईत
राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
आणि
उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
****
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला, महाराष्ट्र एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या रूपाने सहकार्य करेल, अशी ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधानसभेत काल राज्यातल्या कायदा सुव्यवस्था, उद्योग उभारणी, परदेशी गुंतवणूक, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी अनेक विषयांवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसह राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांतून शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत, एकूण ३५ हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सरकारने पुन्हा कार्यान्वित केल्याचं सांगत, ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विधीमंडळात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, हे अधिवेशन यशस्वी झाल्याचं नमूद केल. राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरच्या एकत्रित चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. राज्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्रानं पहिलं स्थान कायम राखलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
विधानसभेत काल विरोधकांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. या अर्थसंकल्पावरच्या चर्चेला अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. त्यांच्या उत्तरानं समाधानी नसलेल्या विरोधकांनी, या हंगामी अर्थसंकल्पात सामान्यांना न्याय मिळाला नसल्याचं कारण देत सभात्याग केला. त्यानंतर लेखानुदान प्रस्ताव मंजूर झाला.
****
यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्यातल्या जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका, विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वैनगंगा आणि नळगंगा प्रकल्प हा मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून, या प्रकल्पासाठी भरघोस निधी उपलध करून देण्यात यावा अशी मागणी त्य���ंनी केली.
राज्याच्या विकासाचं हित न साधता सत्ताधाऱ्यांनी राजकारण करण्यासाठी या अधिवेशनाचा वापर केल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
****
राज्य विधीमंडळाचं हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. आगामी अधिवेशन १० जून पासून मुंबईत होणार आहे.
त्यापूर्वी महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयकाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. या विधेयकामध्ये मुंबई वगळून राज्यातल्या अन्य महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितींमध्ये, चार किंवा पाच सदस्य प्रभाग रचना करण्याची तरतूद आहे. सहकार आणि कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयकालाही दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. यासह एकूण नऊ विधेयकं संमत झाली, तर सहा विधेयक सयुंक्त समितीकडे पाठवण्यात आली. 
****
राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना, सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला. एक नोव्हेंबर २००५ रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू राहील. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी सुधारीत निवृत्तीवेतनाचा विकल्प दिल्यास, त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतकं निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसंच निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के इतकं कुटुंब निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. २००५ मध्ये भरतीची जाहिरात निघाली मात्र, भरती प्रक्रीया पूर्ण झाली नसल्यानं, कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांना जूनी निवृत्तवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला, आव्हान दिलेल्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयात येत्या सात मार्च रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर, काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती केल्यानंतर, न्यायालयानं हे आदेश दिले. 
****
राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणं घटनाबाह्य असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीलाही त्यांनी आव्हान दिलं आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान, राजकीय पक्षांनी नियम आणि संकेतांचं पालन केलं पाहिजे, आचारसंहितेचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगानं दिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व लक्षात घेतानाच, प्रचार मोहिमा जबाबदारीनं पार पाडल्या जाणंही गरजेचं आहे, असंही आयोगानं म्हटलं आहे.
****
राज्यात उद्या तीन मार्च रोजी, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं लसीकरण करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत सुमारे दोन लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचं नियोजन आहे. यासाठी ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आल्याच महापालिकेच्या पत्रकात म्हटल आहे.
धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात तीन लाख ९९ हजार ६९८ बालकांना पोलिओ डोस दिला जाणार असून, दोन हजार ७६७ केंद्र तयार करण्यात आले आहेत.
लातूर शहरात एकूण २१५ पोलिओ लसीकरण केंद्रांसह, तीन फिरत्या पथकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
****
राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत जाहीर करणार असल्याचं, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिक्षकांना निवडणूकीची कामं दिली जातात, मात्र परीक्षेचं कामकाज आणि उत्तरपत्रिका तपासणीवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं गोसावी यांनी सांगितलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढल्या, तरी लोकसभेच्या किमान सहा जागा आपण निवडून आणू शकतो, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीत लोकसभेसाठी १५ टक्के इतर मागासवर्ग - ओबीसीचे उमेदवार, किमान तीन अल्पसंख्याक उमेदवार असायला हवेत, यासाठी आपण आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अमरावती इथं मृद आणि जलसंधारण विभागाच्या पेपरफूटी प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांसह ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. २१ फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेत हा गैरप्रकार समोर आला होता. दरम्यान, ही परीक्षा रद्द करुन नव्यानं परीक्षा घेण्यात यावी तसंच पेपरफुटी प्रकरणी चौकशीची मागणी करत युवक काँग्रेसच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं ३९ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी, एकाला काल बीड स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. त्याच्याकडून नऊ लाख रुपये हस्तगत करण्यात आले. शहरातल्या राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची सुमारे ३९ लाख १६ हजार १६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग करुन चोरटे रोकड घेऊन फरार झाले होते.
****
लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने काल उदगीर इथ महासंस्कृती महोत्सवाचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याप्रसंगी 'मराठी बाणा' कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमापूर्वी स्थानिक कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर केले.
****
परभणी जिल्ह्यात लक्ष्मणनगर, गौंडगाव, आणि धारासूर डेपो गाळमिश्रित वाळू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीनं अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन वाळू खरेदी करता येणार असून याचा जास्तीत-जास्त जनतेनं लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
परभणी इथं येत्या पाच मार्च रोजी, जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या परिषदेच्या माध्यमातून, उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यवसाय यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.  
****
0 notes
newsuniversal-in · 2 years
Text
पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष ने बैठक कर प्राप्त किया जानकारी
Tumblr media
सिद्धार्थनगर। कलेक्ट्रेट सभागार में बुधवार को उ0प्र0 राज्य स्थानीय निकाय समर्पित पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष ने सभी सम्बंधित लोगों के साथ बैठक करके शासन को रिपोट भेजने के लिए जानकारी प्राप्त किया। उ0प्र0 राज्य स्थानीय निकाय समर्पित पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष मा0 न्यायमूर्ति राम औतार सिंह की अध्यक्षता एवं सदस्य महेन्द्र कुमार, संतोष कुमार विश्वकर्मा, बृजेश कुमार सोनी, जिलाधिकारी संजीव रंजन की उपस्थिति में कलेक्ट्रेट सभागार में समस्त अधिशासी अधिकारी एवं जनप्रतिनिधिगण की उपस्थिति में बैठक सम्पन्न हुई। जिलाधिकारी संजीव रंजन द्वारा उ0प्र0 राज्य स्थानीय निकाय समर्पित पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष मा0 न्यायमूर्ति राम औतार सिंह की अध्यक्षता एवं सदस्य महेन्द्र कुमार, संतोष कुमार विश्वकर्मा, बृजेश कुमार सोनी का पुष्प गुच्छ देकर स्वागत किया गया।
Tumblr media
उ0प्र0 राज्य स्थानीय निकाय समर्पित पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष मा0 न्यायमूर्ति राम औतार सिंह जनप्रतिनिधियों का प्रत्यावेदन लेने के साथ-साथ मौखिक भी उनकी समस्याओं को सुना। आयोग के अध्यक्ष मा0 न्यायमूर्ति राम औतार सिंह ने कहा कि आयोग का उद्देश्य यह पता लगाना है कि प्रावधानों के तहत निर्धारित 27 प्रतिशत ओ.बी.सी. वर्ग को आरक्षण प्राप्त हो रहा है कि नहीं। उन्होंने कहा कि प्रत्येक जनपद में नगरनिकाय का कार्य देखने वाले एडीएम की अध्यक्षता में जिला स्तरीय समिति का गठन किया जायेंगा। जिसमें संबंधित उप जिलाधिकारी तथा अधिशासी अधिकारी सदस्य तथा जिला पिछड़ा वर्ग कल्याण अधिकारी सदस्य सचिव रहेंगे। समिति लोगों की शिकायतों एवं समस्याओं को सुनकर अपनी रिपोर्ट देंगी। बैठक के दौरान अधिकारियों तथा जनप्रतिनिधियों से प्रश्नावली भरवायी गयी, जिसका उद्देश्य मुख्य रूप से अन्य पिछड़े वर्ग के लोगों का जनसंख्या के अनुपात में राजनैतिक प्रतिनिधित्व का आकलन करना है। प्रश्नवाली में यह भी पूछा गया है कि नगरनिकाय में पिछड़े वर्ग को दिये गये आरक्षण से वे संतुष्ट है अथवा नहीं। अधिकारियों की बैठक में जिलाधिकारी संजीव रंजन ने जनपद की 11 नगर निकायों का संक्षिप्त विवरण प्रस्तुत किया। संबधित अधिशासी अधिकारी द्वारा अपने-अपने नगरनिकायों का विवरण प्रस्तुत किया तथा संबंधित नगरपालिका व नगरपंचायत के अधिशासी अधिकारी ने पिछड़ी जाति के सभासद पिछले नगरनिकायों के चुनाव में 27 प्रतिशत का आरक्षण एवं अन्य जानकारी आयोग को उपलब्ध कराया। बैठक में आयोग के सदस्य महेन्द्र कुमार ने बताया कि मा0 उच्च न्यायालय के निर्देश पर आयोग का गठन उ0प्र0 शासन ने किया है। इस प्रकरण की सुनवायी मा. उच्चतम न्यायालय में 11 अप्रैल को होगी। इसलिए आयोग का प्रयास है कि 31 मार्च तक रिपोर्ट शासन को प्रस्तुत करें। सदस्य बृजेश कुमार सोनी ने बताया कि 1953 में कालेकर समिति तथा 1980 में मण्डल समिति के रिपोर्ट के आधार पर अन्य पिछड़ा वर्ग को 27 प्रतिशत का आरक्षण दिया जाता है। आयोग सभी जनपदों का भ्रमण करके सभी 762 निकायों का अध्ययन करेंगा। उ0प्र0 राज्य स्थानीय निकाय समर्पित पिछड़ा वर्ग आयोग द्वारा प्रिन्ट/इलेक्ट्रानिक मीडिया प्रतिनिधियों से वार्ता की गयी। इस बैठक में उपरोक्त के अतिरिक्त उपरोक्त के अतिरिक्त अपर जिलाधिकारी (वि0/रा0) उमाशंकर, समस्त नगर पालिका/नगर पंचायत के अधिशासी अधिकारी, जनप्रतिनिधिगण आदि उपस्थित थे। Read the full article
0 notes
thebiharnow · 11 months
Text
0 notes
bihar-teacher · 2 years
Link
0 notes
ashokgehlotofficial · 2 years
Text
राज्य में ‘राजस्थान कॉन्ट्रेक्चुअल हायरिंग टू सिविल पोस्ट रूल्स, 2022’ लागू करने के प्रस्ताव को मंजूरी दे दी है। ये नियम रा���्य के विभिन्न विभागों में कार्यरत संविदाकर्मियों पर लागू होंगे। प्रदेश के 1 लाख 10 हजार से भी अधिक संविदाकर्मियों को इन नियमों के दायरे में लाकर लाभान्वित किया जाएगा। मुख्यमंत्री निवास पर आयोजित महत्वपूर्ण बैठक में लिए गए इस निर्णय से दीपावली के अवसर पर इन संविदाकर्मियों के जीवन में उजियारे की राह प्रशस्त होगी।
उल्लेखनीय है कि केन्द्रीय प्रवर्तित एवं राज्य सरकारों की विभिन्न जनकल्याणकारी और सामाजिक सुरक्षा से जुड़ी योजनाओं की क्रियान्विति में ये संविदाकर्मी महत्वपूर्ण भूमिका निभाते रहे, लेकिन इनकी सामाजिक सुरक्षा का ध्यान नहीं रखा गया। यहां तक कि कई राज्यों में तो इनका मानदेय तक नहीं बढ़ाया गया। मानवीय दृष्टिकोण के साथ लिए गए इस फैसले से प्रदेश के करीब 1 लाख 10 हजार से अधिक संविदाकर्मियों की सामाजिक सुरक्षा सुनिश्चित हो सकेगी।
इस निर्णय से शिक्षा विभाग के शिक्षा कर्मी, पैरा टीचर्स, ग्राम पंचायत सहायक, अंग्रेजी माध्यम अध्यापक सहित कुल 41423 संविदाकर्मी, ग्रामीण विकास एवं पंचायती राज विभाग के राजीविका व मनरेगा के कुल 18326, अल्प संख्यक विभाग के 5697 मदरसा पैरा टीचर्स, चिकित्सा एवं स्वास्थ्य विभाग व चिकित्सा शिक्षा विभाग के 44833 संविदाकर्मियों सहित कुल 1 लाख 10 हजार 279 संविदाकर्मी इन नियमों से लाभान्वित होंगे।
राजस्थान कॉन्ट्रेक्चुअल हायरिंग टू सिविल पोस्ट रूल्स, 2022 के लागू होने से संविदाकर्मियों की भर्ती पारदर्शी तरीके से हो सकेगी तथा इसमें आरक्षण का भी पूरा ध्यान रखा जाएगा। साथ ही जो संविदाकर्मी 5 साल तक काम कर लेंगे, भविष्य में उन पदों के नियमित होने पर उन्हीं संविदाकर्मियों में से स्क्रीनिंग कर उन्हें स्थायी किया जा सकेगा। नियमों में यह भी ध्यान रखा गया है कि किस पद को किस स्थायी पद के समकक्ष माना जाए, इसी आधार पर इन संविदाकर्मियों के लिए मानदेय का निर्धारण किया गया है और स्पेशल पे प्रोटेक्शन का प्रावधान भी रखा गया है। नियमित होने पर इन कर्मियों को ओ.पी.एस. का लाभ भी दिया जाएगा।
संविदाकर्मियों को नियमित करने को लेकर समय-समय पर कई कमेटियां बनीं, लेकिन इनकी समस्याओं का स्थायी समाधान नहीं हो सका। वर्ष 2021-22 के बजट में संविदाकर्मियों का विभागवार कैडर बनाने की घोषणा की और वर्ष 2022-23 के बजट में इनके मानदेय में 20 प्रतिशत वृद्धि किए जाने की घोषणा की थी।
इनकी पीड़ा को समझा और प्रदेश में पहली बार राजस्थान कॉन्ट्रेक्चुअल हायरिंग टू सिविल पोस्ट रूल्स, 2022 लागू किए, ताकि समाज का हर वर्ग सामाजिक सुरक्षा के दायरे में आए। इसी सोच के साथ लिए गए इस फैसले से लाभान्वित होने वाले सभी संविदाकर्मियों को बधाई तथा उनके उज्जवल भविष्य की कामना है।
बैठक में वी.सी. के माध्यम से शिक्षा मंत्री श्री बी.डी. कल्ला, ग्रामीण विकास एवं पंचायती राज मंत्री श्री रमेश मीणा, अल्पसंख्यक मामलात मंत्री श्री शाले मोहम्मद सहित चिकित्सा एवं स्वास्थ्य मंत्री श्री परसादी लाल मीणा,मुख्य सचिव श्रीमती उषा शर्मा, शिक्षा विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव श्री पवन कुमार गोयल, प्रमुख शासन सचिव वित्त श्री अखिल अरोड़ा, प्रमुख शासन सचिव ग्रामीण विकास एवं पंचायती राज विभाग श्रीमती अपर्णा अरोड़ा, शासन सचिव चिाकित्सा एवं स्वास्थ्य विभाग डॉ. पृथ्वीराज तथा शासन सचिव अल्पसंख्यक मामलात विभाग श्री पूरण चन्द्र किशन सहित अन्य उच्चाधिकारी मौजूद रहे।
Tumblr media
0 notes
sharpbharat · 2 years
Text
Jamshedpur-AJSU : आजसू पिछड़ा वर्ग महासभा ने मुख्यमंत्री का पुतला फूंका
Jamshedpur-AJSU : आजसू पिछड़ा वर्ग महासभा ने मुख्यमंत्री का पुतला फूंका
जमशेदपुर : आजसू पिछड़ा महासभा ने शुक्रवार की शाम साकची गोलचक्कर पर झारखंड सरकार के मुख्यमंत्री हेमंत सोरेन का पुतला दहन किया। पुतला दहन कार्यक्रम का नेतृत्व पिछड़ा वर्ग महासभा के जिलाध्यक्ष प्रकाश विश्वकर्मा ने कहा कि राज्य सरकार ने सदैव ही पिछड़ों के साथ सौतेला व्यवहार किया है। क्योंकि जब आपको पंचायत चुनाव कराने थे, उससे पूर्व ही पिछड़ों को 27 प्रतिशत आरक्षण दे देना चाहिए था, लेकिन सरकार ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prabudhajanata · 2 years
Text
छत्तीसगढ़ मनवा कुर्मी क्षत्रिय समाज के खपराडीह सम्मेलन में शामिल हुए मुख्यमंत्रीबलौदाबाजार में प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी के लिए ई-लायब्रेरीतिल्दाबांधा में प्राथमिक स्वास्थ्य केंद्रखपराडीह में मंगलभवन एवं मुक्तिधाम के लिए 20-20 लाख रुपये और हाईस्कूल को हायर सेकेंडरी स्कूल में उन्नयन करने की घोषणा मुख्यमंत्री भूपेश बघेल ने कहा कुर्मी समाज प्रगतिशील समाज है। किसी भी समाज मे परिवर्तन के लिए शिक्षा बहुत आवश्यक है। उन्होंने बेटियों की शिक्षा एवं उनके स्वास्थ्य पर अधिक जोर देते हुए कहा कि मां ही जीवन की पहली गुरु होती है। उनका सिखाया हुआ शिक्षा, संस्कार, व्यवहार आजीवन काम आता है। इसलिए उनकी स्वास्थ्य एवं शिक्षा महत्वपूर्ण है। श्री बघेल आज बलौदाबाजार-भाटापारा जिले के सिमगा विकासखंड के ग्राम खपराडीह में हाईस्कूल प्रांगण में आयोजित बलौदाबाजार राज कुर्मी क्षत्रिय समाज के 5 वें राज अधिवेशन को सम्बोधित कर रहे थे। मुख्यमंत्री बघेल ने सम्मेलन में जिला मुख्यालय में प्रतियोगी परीक्षाओं की तैयारियों के लिए 24 घण्टा सातों दिनों खुलने वाला आधुनिक ई-लायब्रेरी, सुहेला के दक्षिण में ग्राम तिल्दाबांधा में प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, ग्राम खपराडीह में मंगलभवन एवं मुक्तिधाम के लिए 20-20 लाख रुपये एवं खपराडीह में ही हाईस्कूल को हायर सेकेंडरी स्कूल में उन्नयन करने की घोषणा की। इसके साथ ही उन्होंने कुम्हारी जलाशय सम्बंधित के कार्यों में तेजी लाने के निर्देश दिए। कार्यक्रम को सम्बोधित करते हुए मुख्यमंत्री श्री बघेल ने आगे कहा कि राज्य के अन्नदाताओं की आर्थिक स्थिति को मजबूत करने विभिन्न योजनाएं क्रियान्वित की जा रही है। उन्होंने कहा कि राजीव गांधी किसान न्याय योजना की तीसरी किश्त किसानों को इस वर्ष दिवाली के पूर्व भुगतान किया गया। आगामी 31मार्च को चौथी किश्त का भुगतान कर दिया जाएगा। सरकार अन्नदाताओं को उनकी उपज का सही दाम दिलाने के लिए प्रतिबद्ध है। उन्होंने कार्यक्रम में सुराजी गांव योजना और गोधन न्याय योजना सहित किसानों, गरीबों और मजदूरों के जीवन में बेहतरी लाने के लिए चलाई जा रही योजना का विस्तार से उल्लेख किया। मुख्यमंत्री ने किसानों से गौठानों में तैयार किए जा रहे वर्मी कम्पोस्ट का अधिक से अधिक उपयोग करने की अपील करते हुए कहा कि इससे मिट्टी की गुणवत्ता में सुधार होने के साथ ही फसल की गुणवत्ता में वृद्धि होगी। उन्होंने गौठान में पैरादान को महाअभियान बनाने पर सभी किसानों के प्रति आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि बच्चों को अंग्रेजी माध्यम में शिक्षा प्रदान करने के लिए राज्य में स्वामी आत्मानंद उत्कृष्ट अंग्रेजी माध्यम स्कूल खोले जा रहे हैं। कुर्मी क्षत्रिय समाज के केन्द्रीय अध्यक्ष श्री चोवा राम वर्मा ने पिछड़ा वर्ग को 27 प्रतिशत आरक्षण देने के पूरे कुर्मी समाज एवं पिछड़ा वर्ग की ओर से आभार व्यक्त किया। कार्यक्रम में पूर्व राज्यसभा सासंद श्रीमती छाया वर्मा, जिला पंचायत अध्यक्ष श्री राकेश वर्मा, जीव जंतु कल्याण बोर्ड अध्यक्ष श्री विद्याभूषण शुक्ल, कृषक कल्याण बोर्ड अध्यक्ष श्री सुरेंद्र शर्मा, पाठ्य पुस्तक निगम अध्यक्ष श्री शैलेष नितिन त्रिवेदी, छत्तीसगढ़ राज्य खनिज विकास निगम के अध्यक्ष श्री गिरिश देवांगन, पूर्व विधायक जनकराम वर्मा, कुर्मी समाज के पदाधिकारियों सहित बड़ी संख्या में सामाजिक बंधु उपस्थित थे।
0 notes