अनुप्रिया पटेल ने योगी सरकार के खिलाफ खोला मोर्चा, नजूल विधेयक को लेकर NDA में बड़ी फूट ! up 2
0 notes
नजूल भूमि विधेयक पास होने के बाद लटका, प्रवर समिति के पास भेजा गया, अनुप्रिया पटेल ने कहा वापस ले सरकार
अभय सिंह राठौड़, लखनऊ: उत्तर प्रदेश की योगी सरकार द्वारा लाए गए नजूल भूमि के बिल को लेकर सियासी संग्राम शुरू हो गई है। विपक्षी दलों के साथ-साथ सरकार और संगठन के साथ ही बीजेपी के सहयोगी दलों ने भी मोर्चा खोल दिया है। बीजेपी सहयोगी अपना दल एस की मुखिया एवं केंद्रीय मंत्री ने इस विधेयक को तत्काल वापस लेने की मांग की है। बताते चलें कि बीजेपी प्रदेश अध्यक्ष एवं एमएलसी भूपेंद्र चौधरी के विरोध जताने के बाद बिल को प्रवर समिति को भेज दिया गया है। इस बिल को लेकर केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ने अपने एक्स पर पोस्ट करते हुए लिखा कि नजूल भूमि संबंधी विधेयक को विमर्श के लिए विधान परिषद की प्रवर समिति को आज भेज दिया गया है। व्यापक विमर्श के बिना लाए गए नजूल भूमि संबंधी विधेयक के बारे में मेरा स्पष्ट मानना है कि यह विधेयक न सिर्फ गैरजरूरी है, बल्कि आमजन मानस की भावनाओं के विपरीत भी है। अपना दल एस की मुखिया अनुप्रिया पटेल ने आगे लिखा कि उत्तर प्रदेश सरकार को इस विधेयक को तत्काल वापस लेना चाहिए और इस मामले में जिन अधिकारियों ने गुमराह किया है, उनके खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए।बता दें कि योगी सरकार द्वारा लाए गए बुधवार को विपक्षी दलों के विरोध के बाद विधानसभा से पास हो गया था। हालांकि, इसको लेकर बीजेपी विधायक सिद्धार्थनाथ सिंह और हर्षवर्धन वाजपेयी के साथ ही कुंडा से विधायक रघुराज प्रताप सिंह ने विरोध जताया था। विधानसभा के बाद इसे विधानपरिषद से पास होना था, लेकिन इस पर बीजेपी प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र चौधरी ने गुरुवार को विधानपरिषद में विरोध जता दिया है। साथ ही सभापति से इसे प्रवर समिति को भेजने का अनुरोध किया है। वहीं, सभापति कुंवर मानवेंद्र सिंह ने बीजेपी एमएलसी के अनुरोध को मंजूर कर लिया है। बिल को प्रवर समिति को भेजे जाने के बाद माना जा रहा है कि यह बिल फिलहाल के लिए लटक गया है। http://dlvr.it/TBMnNP
0 notes
नजूल संपत्ति बिल 2024 यूपी विधान परिषद में गिर गया, अनुप्रिया पटेल ने उठाए सवाल, बोलीं: 'जल्दबाजी में लाया गया नजूल संपत्ति बिल'
यूपी विधान परिषद में नजूल संपत्ति बिल 2024 गिर गया है। योगी सरकार इसे विधानसभा में पास करवा चुकी थी, लेकिन विधान परिषद में ये पास नहीं हो पाया, लेकिन ये बिल जब विधान परिषद में पहुंचा तो इसे समीक्षा के लिए समिति के पास भेज दिया गया। पर्याप्त एम एल सी होने के बावजूद बीजेपी इसे पास नहीं करा पाई।
वहीँ केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ने एक्स पर पोस्ट कर नजूल संपत्ति बिल की तत्काल वापसी की मांग की है।…
0 notes
पूर्व मंत्री मोती सिंह ने कर दी योगी सरकार की ऐसी की तैसी
प्रतापगढ़। उत्तर प्रदेश में योगी आदित्यनाथ 1.0 सरकार में ताकतवर मंत्री रहे मोती सिंह मौजूदा समय के हालात पर बहुत नाराज दिख रहे हैं। 12 जुलाई 2024 को उनके निर्वाचन क्षेत्र पट्टी में मतदाता सम्मान कार्यक्रम आयोजित था। इस कार्यक्रम में जिले के प्रभारी कौशलेंद्र पटेल समेत पार्टी के शीर्ष नेता मौजूद रहे। इन नेताओं के सामने ही पूर्व मंत्री मोती सिंह ने योगी आदित्यनाथ सरकार की ऐसी की तैसी कर डाली।
मोती…
0 notes
यूपी में OBC समाज की नियुक्तियों को लेकर NDA में घमासान
नई दिल्ली:लोकसभा चुनाव में मिली हार के बाद अब एनडीए में ही भाजपा सरकार की कार्य प्रणाली पर सवाल उठने शुरू हो गए हैं।अब यूपी में OBC समाज की नियुक्तियों को लेकर NDA में ही मचा घमासान मच गया है।केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ने सीएम योगी को लिखा पत्र लिख कर उत्तर प्रदेश सरकार पर प्रदेश सरकार की साक्षात्कार वाली नियुक्तियों में ओबीसी, अनुसूचित ��ाति और अनुसूचित जनजाति के अभ्यर्थियों के साथ भेदभाव…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
शेतकऱ्यांचा विश्वास हाच आपला अमूल्य ठेवा-पंत���्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
नऊ कोटी २६ लाख शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी-महाराष्ट्रातल्या सुमारे नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश.
विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.
आणि
राज्य सरकारसोबत चर्चेसाठी कोणतंही शिष्टमंडळ जाणार नाही-ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची स्पष्टोक्ती.
****
देशातल्या शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवत, सलग तिसऱ्या कार्यकाळात सेवेची संधी दिली, शेतकऱ्यांचा हा विश्वासच आपला अमूल्य ठेवा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज वाराणसी इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेतकरी सन्मान निधीअंतर्गंत २० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा १७ वा हप्ता जारी केला, त्यावेळी ते बोलत होते. ही योजना आज जगभरातली सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आज जारी झालेली रक्कम नऊ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. यात महाराष्ट्रातल्या सुमारे नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश असून, या सर्वांना मिळून एक हजार आठशे पंचेचाळीस कोटी सतरा लाख रुपये वितरीत झाले आहेत.
या योजनेअंतर्गंत आतापर्यंत ११ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ झाला आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते, स्वयं सहाय्यता गटातल्या ३० हजारांहून अधिक महिलांना कृषी सखी प्रमाणपत्राचं वाटपही करण्यात आलं. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
देशभरात निवडक ५० कृषी विकास केंद्रांवरही विशेष कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक उपाययोजना करत आहेत. भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध असेल, अशी ग्वाही रक्षा खडसे यांनी यावेळी दिली.
****
योग तसंच भरड धान्यासंबंधी जागरूकता निर्माण करुन लोकांचं आयुष्य सुदृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सरपंचांना एका पत्राद्वारे केलं आहे. यंदाच्या योगदिनी, पंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी योग आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहनही त्यांनी या पत्रातून केलं आहे. स्वतःसाठी आणि समाजासाठी योग, ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना आहे.
****
येत्या २१ जून रोजी साजरा होणाऱ्या १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा श्रीनगर इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान, योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासनाची माहिती देणारी एक चित्रफित आज सामाजिक माध्यमांवर सामायिक केली आहे. या आसनामुळे पाठीचे आणि मानेचे स्नायू मजबूत होतात, त्याचबरोबर रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच दृष्टीही सुधारते. या आसनाचा सराव करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम - २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाच्या www.PM FBY.gov.in या पोर्टलवर आजपासून करण्यात आली आहे. याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी फक्त एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै ही असून, शेतकऱ्यांनी त्यापूर्वी विमा भरून घ्यावा, असं आवाहनही कृषीमंत्र्यांनी केलं आहे.
****
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा सदस्यांचा कार्यकाळ येत्या सत्तावीस जुलैला संपत असल्यानं निवडणूक आयोगानं या सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. याबाबतची अधिसूचना येत्या पंचवीस जूनला जारी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दोन जुलै ही असून, उमेदवारांना पाच जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता भासल्यास, येत्या बारा जुलैला मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे.
****
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं आज प्रशासन सेवेतल्या सात अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये कृषी विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची असंघटित कामगार विकास आयुक्त, या पदावर बदली करण्यात आली असून, व्ही.राधा यांची कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव अमन मित्तल यांची बदली महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.
****
चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील, अशी शक्यता फिच रेटिंग्ज या संस्थेनं वर्तवली आहे. मार्च महिन्यात या संस्थेनं ७ टक्के वृद्धी दराचा अंदाज वर्तवला होता,मात्र भारतात वाढलेली गुंतवणूक आणि वाढलेल्या खर्चामुळं या अंदाजात सुधारणा केल्याचं फिचनं म्हटलं आहे.
****
१८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज माहितीपट, लघु आणि ॲनिमेशन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये स्टोरी ऑफ अ पेंटिंग, एलियन, टेल्स ऑफ ऑब्लिव्हियन, आदी चित्रपटांचा समावेश आहे.
****
भारतीय चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना बालचित्रपटांमधल्या योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेचा प्रतिष्ठित नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. ७व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवामध्ये त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्य सरकारसोबत चर्चेसाठी आपलं कोणतंही शिष्टमंडळ जाणार नसल्याचं, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
****
विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं या नियुक्तीचा फेरविचार करावा, अशी मागणी पटोले यांनी केली.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठीची नीट परीक्षाच रद्द करावी अशी मागणी पटोले यांनी केली. पावसाळा सुरु झाला असताना पोलिस भरतीसाठी शारिरीक चाचणी घेण्याच्या निर्णयावरही पटोले यांनी टीका केली. पोलीस भरतीच्या शारिरीक चाचणीबाबतही सरकारने फेरविचार करावा, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नीट परीक्षेबाबत विशेष तपास पथक गठीत करून सखोल चौकशी करावी अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. जातनिहाय जनगणनेच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
****
बीड जिल्ह्यातला नियोजित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आज शेतकऱ्यांनी निदर्शनं केली. या नियोजित महामार्गामध्ये मराठवाड्यातली पाण्याखालची सुपीक बागायती जमीन जाणार असल्याचा दावा करत, शासनानं सुपीक जमिनींमधून हा मार्ग नेऊ नये, अशा मागणीचं निवेदन आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिलं. याच मागणीसाठी आज कोल्हापूरमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं.
****
वीजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय रद्द होईपर्यंत याविरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य तसंच शहर सचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात अदानी पावर, एन सी सी, ईत्यादी कंपन्यांना दिलेलं कंत्राट विधानसभा निवडणुकीपूर्वीच रद्द केलं पाहिजे, असं टाकसाळ यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
🎉 राष्ट्रीय शिक्षा समागम-2024 में वेंक्टेश्वरा का जलवा! 🎉
🙏 शिक्षा, संस्कार, रोजगार और नवाचार से भारत बनेगा फिर से विश्व गुरु! 🙏
🎤 मुख्य अतिथि आदरणीय योगी आदित्यनाथ जी, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश
🇮🇳 डिजिटल क्रांति, ए.आई., शिक्षा में रिसर्च से भारत बनेगा दुनिया की दूसरी सबसे बड़ी आर्थिक महाशक्ति! 🇮🇳
🎤 महामहिम राज्यपाल आदरणीय आनन्दीबेन पटेल, मुख्य अतिथि समापन सत्र
🗣️ जि��� राष्ट्र का युवा शिक्षित एवं सशक्त होगा उसको विकसित होने से कोई नहीं रोक सकता! 🗣️
✨ डाॅ. सुधीर गिरि, चेयरमैन, वेंक्टेश्वरा समूह
📚 वेंक्टेश्वरा विश्वविद्यालय: नयी राष्ट्रीय शिक्षा नीति को लागू करने वाला देश का पहला निजी विश्वविद्यालय! 📚
‘‘नेशनल समिट ऑफ इंस्टीट्यूशनल लीडर्स-2024‘‘ में वेंक्टेश्वरा की धूम।
शिक्षा को संस्कार, रोजगार एवं नवाचार (तीनों) से जोड़कर भारत बनेगा फिर से विश्व गुरू - मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ जी, मुख्य अतिथि उद्घाटन सत्र।
डिजीटल क्रान्ति, ए.आई. (आर्टिफिशियल इंटेलीजेन्स), शिक्षा में रिसर्च से आने वाले वर्षों में भारत बनेगा दुनिया की दूसरी सबसे बड़ी आर्थिक महाशक्ति - महामहिम राज्यपाल आदरणीय आनन्दीबेन पटेल मुख्य अतिथि समापन सत्र।
जिस राष्ट्र का युवा शिक्षित एवं सशक्त होगा उसको विकसित होने से कोई नहीं रोक सकता - डाॅ. सुधीर गिरि, चेयरमैन, वेंक्टेश्वरा समूह।
विद्याभारती व शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, एवं उच्च शिक्षा मंत्रालय के संयुक्त तत्वाधान में लखनऊ विश्वविद्यालय में आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय सेमिनार में श्री वेंक्टेश्वरा विश्वविद्यालय के कुलाधिपति डाॅ. सुधीर गिरि के निर्देश पर डीन मास कम्यूनिकेशन डाॅ. दिव्या गिरधर ने नई राष्ट्रीय शिक्षा नीति एवं तकनीक के बल पर भारत को विकसित राष्ट्र बनाने के संकल्प में शिक्षण संस्थानों की भूमिका को सर्वोच्य बताया। उन्होने बताया कि श्री वेंक्टेश्वरा विश्वविद्यालय नयी राष्ट्रीय शिक्षा नीति को पूर्ण रूप से लागू करने वाला देश का पहला निजी विश्वविद्यालय/ संस्थान है।
लखनऊ विश्वविद्यालय, लखनऊ द्वारा 15 फरवरी तक ‘‘नेशनल समिट ऑफ इंस्टीट्यूशनल लीडर्स-2024‘‘ में श्री वेंक्टेश्वरा विश्वविद्यालय की धूम रही। देशभर से आये हजारों शिक्षाविदों, कुलपतियों, वैज्ञानिकों, शिक्षा अधिकारियों एवं राजनयिकों की उपस्थिति में वेंक्टेश्वरा विश्वविद्यालय की डीन मास कम्यूनिकेशन डाॅ. दिव्या गिरधर ने विश्वविद्यालय का प्रतिनिधित्व रखते हुए नयी राष्ट्रीय शिक्षा नीति एवं उच्च टेक्नोलाॅजी के दम पर आदरणीय प्रधानमंत्री जी के विकसित भारत संकल्प@2047 में शिक्षण संस्थानों की भूमिका को सर्वोच्य बताया।
लखनऊ विश्वविद्यालय द्वारा आयोजित इस तीन दिवसीय (15-17 फरवरी 2024) ‘‘राष्ट्रीय शिक्षा समागम-2024‘‘ का शुभारम्भ मुख्य अतिथि, मुख्यमंत्री उत्तरप्रदेश आदरणीय योगी जी, केन्द्रीय शिक्षा राज्यमंत्री भारत सरकार राजकुमार रंजन सिंह, यू.पी. के उच्च शिक्षामंत्री योगेन्द्र उपाध्याय, शिक्षा राज्यमंत्री श्रीमती रजनी तिवारी, विद्या भारती के राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. कैलाश चन्द्र शर्मा एवं लखनऊ विश्वविद्यालय के कुलपति प्रो. आलोक कुमार राय आदि ने सरस्वती माँ की प्रतिमा के सम्मुख दीप प्रज्वलित करके किया।
अपने सम्बोधन में मुख्य अतिथि माननीय मुख्यमंत्री योगी जी ने कहा कि आज पूरे विश्व में उच्च शैक्षणिक मापदण्डों के चलते भारत का रूतबा शिखर पर है। हमें शिक्षा को संस्कार, नवाचार एवं रोजगार (तीनों) से जोड़कर भारत को फिर से विश्वगुरू बनाना है।
वेंक्टेश्वरा विश्वविद्यालय के प्रतिनिधि के रूप में प्रतिभाग करते हुए डीन मास कम्यूनिकेशन डाॅ. दिव्या गिरधर ने कहा कि नयी राष्ट्रीय शिक्षा नीति को सम्पूर्ण रूप में लागू करने वाला वेंक्टेश्वरा देश का सबसे पहला निजी विश्वविद्यालय है। नयी शिक्षा नीति को तकनीक से जोड़कर भारत को विकसित बनाने में शिक्षण संस्थानों की भूमिका सर्वोच्य होगी।
तीन दिवसीय ‘‘राष्ट्रीय शिक्षा समागम-2024‘‘ को यू.जी. चेयरमैन एम. जगदीश कुमार, एन.डी.टी.एफ. के चेयरमैन डाॅ. अनिल सहस्त्रबुद्धे, इग्नू के कुलपति नागेश्वर राव, दिल्ली विश्वविद्यालय के कुलपति प्रो. योगेश सिंह आदि ने सम्बोधित किया।
इस तीन दिवसीय राष्ट्रीय शिक्षा समागम में वेंक्टेश्वरा विश्वविद्यालय का शानदार प्रभावी प्रतिनिधित्व करने पर डाॅ. दिव्या गिरधर को विश्वविद्यालय प्रबंधन एवं प्रशासन की ओर से प्रधान सलाहकार प्रो. वी.पी.एस. अरोड़ा, प्रतिकुलाधिपति डाॅ. राजीव त्यागी, सी.ई.ओ. अजय श्रीवास्तव, सलाहकार आर.एस. शर्मा, कुलपति प्रो. ऐ.के. शुक्ला, प्रतिकुलपति डाॅ. राकेश यादव, कुलसचिव डाॅ. पीयूष पाण्डे, संयुक्त सचिव डाॅ. राजेश सिंह एवं मेरठ परिसर से निर्देशक डाॅ. प्रताप, मीडिया प्रभारी विश्वास राणा आदि लोगों ने शुभकामनाऐं प्रेषित की हैं।
Source :
Facebook : https://business.facebook.com/VGIMEERUT/posts/pfbid02v8nEt7umrwGGYQL4PKXKBxzjVdPwKep9agSHD1wsina1GhqDnstPSrEVSaDpHKc4l
Instagram- https://www.instagram.com/p/C3jlsFuLVBa/
Twitter- https://x.com/vgigroup/status/1759799798494908617?s=20
Quora – https://qr.ae/psRgTs
0 notes
#UP यूपी विधानसभा सत्र के पहले दिन सदन में हंगामा, विपक्ष ने की नारेबाजी हंगामा,राज्यपाल की टिप्पणी पर योगी आदित्यनाथ मुस्कुराए!
#CMOfficeUP #samajwadiparty #BJP4UP #UPGovt #icnewsnetwork #GovernorofUp #anandibenpatel #AkhileshYadav
0 notes
क्या वाकई रामराज्य आएगा
22 जनवरी 2024 को भाजपा की राजनैतिक रणनीति के तहत, तय वक्त पर अयोध्या में बने करोड़ों के भव्य राम मंदिर में रामलला की प्राण प्रतिष्ठा का कार्यक्रम संपन्न हुआ। इस समारोह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्य यजमान के तौर पर शामिल हुए। उनके अलावा प्राण-प्रतिष्ठा के अनुष्ठान के दौरान गर्भगृह में राष्ट्रीय स्वयं सेवक संघ के प्रमुख मोहन भागवत, उत्तरप्रदेश की राज्यपाल आनंदी बेन पटेल और मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शेष यजमानों के साथ मौजूद रहे।
0 notes
प्राण प्रतिष्ठा और संबंधित आयोजनों का विवरण:
1. आयोजन तिथि और स्थल: भगवान श्री रामलला की प्राण-प्रतिष्ठा योग का शुभ मुहूर्त, पौष शुक्ल कूर्म द्वादशी, विक्रम संवत 2080, यानी सोमवार, 22 जनवरी, 2024 को आ रहा है।
2. शास्त्रीय पद्धति और समारोह-पूर्व परंपराएं: सभी शास्त्रीय परंपराओं का पालन करते हुए, प्राण-प्रतिष्ठा का कार्यक्रम अभिजीत मुहूर्त में संपन्न किया जाएगा। प्राण प्रतिष्ठा के पूर्व शुभ संस्कारों का प्रारंभ कल अर्थात 16 जनवरी 2024 से होगा, जो 21 जनवरी, 2024 तक चलेगा।
द्वादश अधिवास निम्नानुसार आयोजित होंगे:-
-16 जनवरी: प्रायश्चित्त और कर्मकूटि पूजन
-17 जनवरी: मूर्ति का परिसर प्रवेश
-18 जनवरी (सायं): तीर्थ पूजन, जल यात्रा, जलाधिवास और गंधाधिवास
-19 जनवरी (प्रातः): औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास
-19 जनवरी (सायं): धान्याधिवास
-20 जनवरी (प्रातः): शर्कराधिवास, फलाधिवास
-20 जनवरी (सायं): पुष्पाधिवास
-21 जनवरी (प्रातः): मध्याधिवास
-21 जनवरी (सायं): शय्याधिवास
3. अधिवास प्रक्रिया एवं आचार्य: सामान्यत: प्राण-प्रतिष्ठा समारोह में सात अधिवास होते हैं और न्यूनतम तीन अधिवास अभ्यास में होते हैं। समारोह के अनुष्ठान की सभी प्रक्रियाओं का समन्वय, समर्थन और मार्गदर्शन करने वाले 121 आचार्य होंगे। श्री गणेशवर शास्त्री द्रविड़ सभी प्रक्रियाओं की निगरानी, समन्वय और दिशा-निर्देशन करेंगे, तथा काशी के श्री लक्ष्मीकांत दीक्षित मुख्य आचार्य होंगे।
4. विशिष्ट अतिथिगण: प्राण प्रतिष्ठा भारत के आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूजनीय सरसंघचालक श्री मोहन भागवत जी, उत्तर प्रदेश की राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेश के आदरणीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी महाराज और अन्य गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति में होगी।
5. विविध प्रतिष्ठान: भारतीय आध्यात्मिकता, धर्म, संप्रदाय, पूजा पद्धति, परंपरा के सभी विद्यालयों के आचार्य, 150 से अधिक परंपराओं के संत, महामंडलेश्वर, मंडलेश्वर, श्रीमहंत, महंत, नागा सहित 50 से अधिक आदिवासी, गिरिवासी, तातवासी, द्वीपवासी आदिवासी परंपराओं के प्रमुख व्यक्तियों की कार्यक्रम में उपस्थिति रहेगी, जो श्री राम मंदिर परिसर में प्राण-प्रतिष्ठा समारोह के दर्शन हेतु पधारेंगे।
6. ऐतिहासिक आदिवासी प्रतिभाग: भारत के इतिहास में प्रथम बार पहाड़ों, वनों, तटीय क्षेत्रों, द्वीपों आदि के वासियों द्वारा एक स्थान पर ऐसे किसी समारोह में प्रतिभाग किया जा रहा है। यह अपने आप में अद्वितीय होगा।
7. समाहित परंपराएँ: शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, पात्य, सिख, बौद्ध, जैन, दशनाम शंकर, रामानंद, रामानुज, निम्बार्क, माध्व, विष्णु नामी, रामसनेही, घिसापंथ, गरीबदासी, गौड़ीय, कबीरपंथी, वाल्मीकि, शंकरदेव (असम), माधव देव, इस्कॉन, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, भारत सेवाश्रम संघ, गायत्री परिवार, अनुकूल चंद्र ठाकुर परंपरा, ओडिशा के महिमा समाज, अकाली, निरंकारी, नामधारी (पंजाब), राधास्वामी और स्वामीनारायण, वारकरी, वीर शैव इत्यादि कई सम्मानित परंपराएँ इसमें भाग लेंगी।
8. दर्शन और उत्सव: ग��्भ-गृह में प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम के पूर्ण होने के बाद, सभी साक्षी महानुभावों को दर्शन कराया जाएगा। श्री रामलला की प्राण-प्रतिष्ठा के लिए हर जगह उत्साह का भाव है। इसे अयोध्या समेत पूरे भारत में बड़े उत्साह के साथ मनाने का संकल्प किया गया है। समारोह के पूर्व विभिन्न राज्यों के लोग लगातार जल, मिट्टी, सोना, चांदी, मणियां, कपड़े, आभूषण, विशाल घंटे, ढोल, सुगंध इत्यादि के साथ आ रहे हैं। उनमें से सबसे उल्लेखनीय थे माँ जानकी के मायके द्वारा भेजे गए भार (एक बेटी के घर स्थापना के समय भेजे जाने वाले उपहार) जो जनकपुर (नेपाल) और सीतामढ़ी (बिहार) के ननिहाल से अयोध्या लाए गए। रायपुर, दंडकारण्य क्षेत्र स्थित प्रभु के ननिहाल से भी विभिन्न प्रकार के आभूषणों आदि के उपहार भेजे गए हैं।
0 notes
घंटा अटके रहे दूल्हे, जाम के झाम में शहर
आगरा बिग ब्रेकिंग,,,,
पहले ही दिन पुलिस की सारी तैयारियां फेल साबित हुई।
देवोत्थान एकादशी से शादियां और मांगलिक काम शुरू हुए।
गुरुवार को सहालग के पहले ही दिन फतेहाबाद रोड पर प्रशासन ने घुड़चढ़ी पर रोक लगा दी।
बैंक्वेट हॉल, होटल, रिजॉर्ट्स के बाहर निर्देशों के बावजूद गाड़ियों की वजह से जाम लगा।
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल सहित अन्य लोगों के सड़क मार्ग से लखनऊ लौटने के कारण…
View On WordPress
0 notes
CM योगी ने राज्यपाल आनंदीबेन पटेल से की मुलाकात, केशव मौर्या के बगावती तेवर के बाद तेज हुई सियासी हलचल
लखनऊ: यूपी में बीजेपी के भीतर चल रही सियासी खटपट के बीच सीएम योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल से मुलाकात करने लखनऊ स्थित राजभवन पहुंचे। केशव मौर्य के लगातार बगावती तेवर के बाद राजनीतिक सरगर्मी बढ़ गई है। इस बीच एक ओर मुख्यमंत्री राजभवन पहुंचे हैं तो वहीं गृहमंत्री अमित शाह बुधवार दोपहर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मिलने पहुंचे।
राज्यपाल से मिले CM योगी : VIDEO
#WATCH | Uttar Pradesh CM…
0 notes
पीएम नरेंद्र मोदी ने गोरखपुर से वंदे भारत एक्सप्रेस को दिखाई हरी झंडी, वाया अयोध्या लखनऊ तक चलेगी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने शुक्रवार दोपहर राज्यपाल आनंदी बेन पटेल व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की उपस्थिति में गोरखपुर को रफ्तार और विकास की सौगात दी। पीएम ने गोरखपुर से वाया अयोध्या, लखनऊ तक चलने वाली सेमी हाई स्पीड ट्रेन वंदे भारत को हरी झंडी दिखाकर रवाना किया। साथ ही गोरखपुर रेलवे स्टेशन के कायाकल्प वाली पुनर्विकास परियोजना का भी शिलान्यास किया। गोरखपुर रेलवे स्टेशन पर आयोजित समारोह से ही…
View On WordPress
0 notes
मोदी सरकार के 9 साल बेमिसाल देश को मिली विकास की गति
मोदी सरकार के 9 साल बेमिसाल देश को मिली विकास की गति
चित्रकूट में मोदी सरकार के 9 साल बेमिसाल सेवा सुशासन और गरीब कल्याण पूर्ण होने के उपलक्ष में सीतापुर के आनंद रिसॉर्ट में प्रेस वार्ता का आयोजन किया गया जिसमें पूर्व राज्य मंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय भाजपा जिला अध्यक्ष चंद्रप्रकाश खरे, पूर्व जिला अध्यक्ष दिनेश तिवारी, जिला उपाध्यक्ष आनंद सिंह पटेल व भाजपा नेता राम सागर चतुर्वेदी मौजूद रहे।
इस दौरान पूर्व राज्य मंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय ने कहा कि वर्ष 2014 के बाद जब से केंद्र में नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बने , और भाजपा की सरकार बनी देशवासियों के लिए सरकार ने विभिन्न योजनाओं का लाभ जन जन तक पहुंचाने का काम किया है। कहां कि सरकार ने जन धन बैंक खाते, प्रधानमंत्री आवास, शौचालय, उज्जवला योजना, दीनदयाल उपाध्याय विद्युतीकरण योजना, महिला सशक्तिकरण, आयुष्मान कार्ड योजना जैसी योजना संचालित कर हर वर्ग को लाभ पहुंचाने का काम किया है। विश्व में फैली वैश्विक महामारी कोरोना काल के समय देश के लोगों के लिए 6 महीने में ही अपने देश में टीका बनवा कर लोगों की जान बचाने का काम सरकार ने किया। इस दौरान घरों में कैद व नौकरी से वंचित हुए करोड़ों परिवारों को निशुल्क राशन वितरण कर उनकी भूख मिटाने का ��ाम मोदी व योगी सरकार ने किया। किसानों को फसल बीमा व खाद की समुचित व्यवस्था देश के किसानों को संपन्न बनाने का काम भी सरकार की प्राथमिकता में रहा। मोदी सरकार ने रेलवे को मजबूत करते हुए कई स्टेशनों का कायाकल्प किया। वंदे भारत ट्रेन को देश की राजधानी से प्रदेशों की हर राजधानी का जोड़ने का काम किया जा रहा है। चित्रकूट में देवांगना हवाई अड्डा बनकर तैयार है जो आने वाले 2 महीने में चालू हो जाएगा। बुंदेलखंड का पहला बुंदेलखंड एक्सप्रेस वे चित्रकूट से इटावा बना जिसमें आज फर्राटे से वाहन चल रहे हैं जो दिल्ली का सफर 5 घंटे में पूरा कर रहे हैं। हमीरपुर से कानपुर के लिए एक्सप्रेस-वे का निर्माण शीघ्र होगा। वही चित्रकूट के भरतकूप से एक्सप्रेस-वे को बढ़ाकर मध्य प्रदेश के भाग से होता हुआ हवाई अड्डे तक निर्माण किया जाएगा। चित्रकूट का विकास हुई तेजी से हो रहा है यहां पर्यटन की अपार संभावनाएं हैं। कहा कि डिफेंस कॉरिडोर, राम वन गमन पथ मार्ग के साथ ही कर्वी शहर को जोड़ने के लिए एक नए पुल का निर्माण होने जा रहा है। कर्वी शहर में फोरलेन रिंग रोड का निर्माण भी प्रस्तावित है जो जल्द ही बनकर तैयार होगा।
Read the full article
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 12 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची अधिक सक्षमतेनं वाटचाल-उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
एक लाखावर उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वाटप
लातूर इथं येत्या २४ तारखेला ‘विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन
नांदेड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस-अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू
आणि
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपद
****
देशाच्या अमृत काळात नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची वाटचाल अधिक सक्षमतेनं होईल, असं प्रतिपादन, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. काल गोंदिया इथं मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपराष्ट्रपती यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोंदिया नगर परिषद भवनासाठी ३० कोटी रूपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातल्या प्रगतीशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू आणि पत्रकारांचा यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्याने भरती झालेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत. देशभरात ४७ ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
****
संतांचं सान्निध्य असणारी महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे, भक्तीतून मिळणारी शक्तीच शत्रूंचा सामना करण्यासाठी शक्ती देते, असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. आळंदी इथं सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवात ते काल बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा आज पूर्ण झाल्याची भावना आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली.
****
भारतीय संस्कृती आणि विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचवण्याचं कार्य वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांमार्फत होत असल्याची भावना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल आळंदी इथं वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ विद्यार्थी वसतिगृहाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. संस्थेतल्या ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी पाच कोटी रुपये निधी दिला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.
****
सरकारने कापूस पणन महासंघाची खरेदी केंद्रं तातडीनं सुरू करावीत, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काल मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. कापसाला सात हजार २०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला असताना, खुल्या बाजारात मात्र सहा हजार ३०० रुपये दरानं कापूस विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं. खरेदी केलेल्या कापसाचे धनादेश शेतकऱ्यांना तातडीनं देण्यात यावे, सीसीआयच्या अटी रद्द कराव्यात, अशा मागण्या वडेट्टीवार यांनी सरकारकडे केल्या आहेत.
****
राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांमध्ये साडेसात कोटी मेट्रिक टन इतकं ऊस गाळप झालं असल्याचं, साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे. राज्यातले चार साखर कारखाने बंद झाले असून, अवेळी पावसामुळे उसाच्या वजनात वाढ झाल्याने १० टक्के गाळप वाढेल असा अंदाज कार्यालयानं व्यक्त केला आहे.
****
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गतच्या शिपाई पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. यात मराठीसह गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, उर्दू, आणि कोंकणी आदी भाषांचा समावेश आहे. येत्या २० फेब्रुवारी ते सात मार्च दरम्यान देशभरातल्या १२८ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ४८ लाख उमेदवारांनी अर्ज भरले असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या गुरूवारी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर दुपारी साडे चार वाजता ही सभा होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर इथं जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. याअंतर्गत ते गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथं जनतेशी संवाद साधणार आहेत.
****
भारतीय जनता पक्षातर्फे सुरू असलेल्या ‘गाव चलो अभियाना’ अंतर्गत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर गावातल्या नागरिकांशी संवाद साधला. शिक्षक, चर्मकार समाज आणि बॅडमिंटन गटाच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, मागण्या आणि संकल्पना जाणून घेतल्या.
****
लातूर इथं येत्या २४ तारखेला मराठवाड्यातल्या युवकांसाठी ‘विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयानं काम करण्याच्या सुचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नावनोंदणी करावी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश विखे पाटील यांनी यावेळी दिले.
छत्रपती संभाजीनगर इथं राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही विखे पाटील यांनी काल संबोधित केलं. ग्रेड पे बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचं त्यांनी यावेळी आश्वासन दिलं.
****
नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तसंच अनेक ठिकाणी गारपीटही झाली. मुदखेड तालुक्यातल्या पिंपळकौठा इथं वीज पडल्यानं दत्ता वाघमारे या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या उमरी, हिमायतनगर, भोकर, मुदखेड आणि किनवट तालुक्यात रबी पिकांचं मोठ नुकसान झालं. दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतकार्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
****
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २२ फेब्रुवारीपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. काल बीड इथं झालेल्या धनगर समाजाच्या इशारा सभेत ही माहिती देण्यात आली. येत्या १७ तारखेला अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी अभिवादन करुन मुंबईकडे जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि उपचारही घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातल्या १२५ विद्यार्थ्यांपैकी १०९ विद्यार्थ्यांनी नॅशनल मीन्स कम मेरीट स्कॉलरशीप - एन एम एम एस परीक्षेत यश मिळवलं. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीनं विशेष समारंभात सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
‘‘या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या निकालामुळे यंदा हे विद्यालय राज्यात नंबर वन ठरलं आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे या विद्यालयाचं राज्यभरात कौतुक होत आहे. सराव मेहनत नियमितपणे केल्यास हमखास यश मिळाल्याशिवाय राहत नाही, हेच यावरून सिद्ध होतं.’’
आकाशवाणी बातम्यांसाठी रवी उबाळे -बीड
****
क्रिकेट
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ऑस्ट्रेलियन संघानं दिलेल्या दोनशे त्रेपन्न धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना, भारतीय संघ ४४ व्या षटकांत १७४ धावांवर सर्वबाद झाला.
****
स्वयंसहायता समूहातल्या महिलांना सशक्त-स्वावलंबी करणं हे केंद्र शासनाचं ध्येय असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचा काल कराड यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
नांदेड शहरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा आज समारोप होत आहे. शहरातल्या नंदीग्राम सोसायटी भागात या यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. दरम्यान काल वामननगर चौक आणि गोकुळनगर चौक इथं विकसित भारत संकल्प यात्रेनं जनजागृती केली.
****
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात चांदापूर इथं काल दहावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. निवृत्त न्यायमूर्ती बाबुराव तिडके यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करुन या परिषदेला सुरुवात झाली.
****
0 notes
UP Nikay Chunav 2023: CM YOGI जौनपुर, वाराणसी में करेंगे जनसभा, मौसम में आए बदलाव से प्रशासन अलर्ट
उत्तर प्रदेश में 4 मई को होने वाले नगर निकाय चुनाव का शोर हर तरफ हो रहा है, इसके लिए सभी राजनीतिक दलों की ओर से पूरी ताकत झोंकी जा रहीं है। इसी कड़ी में सीएम योगी आज जौनपुर, वाराणसी में जनसभा करेंगे। जौनपुर में बीआरपी इंटर कॉलेज में प्रत्याशियों के लिए जनता से वोट मांग जनसभा को संबोधित होगी। लेकिन अचानक बदलते मौसम की वजह से प्रशासन पूरी तरह से अलर्ट मोड़ पर है. बारिश की वजह से कार्यक्रम में वाटर प्रूफ टेंट लगाए जा रहें है।
जौनपुर, वाराणसी में होगी जनसभा
सीएम योगी 2 बजकर 30 मिनट पर जौनपुर जाएंगे और करीब 55 मिनट जनसभा को संबोधित करेंगे। इसके बाद पीएम मोदी के संसदीय क्षेत्र वाराणसी में पहुंचकर निकाय चुनाव में भाजपा को जीत दिलाने के लिए योगी ने खुद मोर्चा संभाल लिया है और भाजपा के विकास कार्यो की गिनती करवाई जाएगी।
जनसभा में बीजेपी के सभी प्रत्याशी होंगे शामिल
प्रदेश में चुनाव का समय नजदीक है और इस समय सभी पार्टियां चुनाव प्रचार करने में लगी हुई है। इस बीच में मौसम में आए बदलाव की वजह से बिगड़े हालात को लेकर चिंता बनी हुई है. दरअसल, क्षेत्रीय अध्यक्ष दिलीप सिंह पटेल का कहना है कि सोमवार को 3 बजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की शिवपुर के मिनी स्टेडियम में जनसभा को संबोधन करेंगे. इसके लिए प्रशासन की ओर से सभी तैयारिया कर ली गई है।
जनसभा में दो मंच बनाए गए
जनसभा कार्यक्रम में दो मंच बनाए जा रहे है. इनमें से एक मंच पर सीएम योगी के साथ प्रदेश सरकार के मंत्री गण, जनप्रतिनिधि और पार्टी के वरिष्ठ अधिकारियों के मौजूद होने की उम्मीद है. जबकि दूसरे मंच पर पार्टी के सभी 100 वार्ड के पार्षद प्रत्याशी शामिल होंगे।
0 notes