ला भिआ क्याम्पेसिनाको स्थायी कमिटी बैठक पहिलोपटक नेपालमा, खाद्य सम्प्रभुता लागु गर्ने निश्कर्ष (भिडिओसहित)
ला भिआ क्याम्पेसिनाको स्थायी कमिटी बैठक पहिलोपटक नेपालमा, खाद्य सम्प्रभुता लागु गर्ने निश्कर्ष (भिडिओसहित)
काठमाडौं, २ पुष ।अन्तर्राष्ट्रिय किसान सञ्जाल( ला भिआ क्याम्पेसिना ) ले किसानको अधिकारको लागि अधिकार कानून बनाएर लागु गर्ने निर्णय गरेको छ । ला भिआ क्याम्पेसिनाको नेपालमा बसेको स्थायी कमिटीको बैठकले यस्तो निर्णय गरेको हो ।
आज (शनिबार) रिपोर्टर्स क्लब नेपालमा पत्रकार सम्मेलन गरेर अखिलनेपाल किसान महासंघले यस्तो जानकारी दिएको हो । अखिल नेपाल किसान महासंघ ला भिआ क्याम्पेसिनाको सदस्य हो ।अहिले त्यसको…
View On WordPress
0 notes
jamshedpur cgpc- मृत्यु संस्कार पर सीजीपीसी ने लागू किये मानदंड,असामयिक मृत्यु पर केवल चाय नास्ता व बुजुर्ग की मृत्यु पर लंगर के रूप में दाल-फुल्का बरताया जाये: सीजीपीसी
जमशेदपुर: वाह्य आडंबरों को छोड़कर किसी व्यक्ति की मृत्यु को भव्य तरीके से पेश करने वालों पर रोक लगाते हुए सिखों की सिरमौर धार्मिक संस्था, सेंट्रल गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (सीजीपीसी) ने मृत्यु संस्कारों के संबंध में नए मानदंड लागू किए हैं. शुक्रवार को सीजीपीसी ने स्पष्ट रूप से कहा है कि बुजुर्गों की मृत्यु पर केवल दाल-फुल्का का भोज ही परोसा जाएगा, जबकि असामयिक मृत्यु होने पर केवल चाय और नाश्ते का…
0 notes
कांग्रेस नेता और ���रनाल एमसी अध्यक्ष गुरजीत सिंह रामनवासिया और सामाजिक कार्यकर्ता कुलवंत सिंह आप में हुए शामिल
चंडीगढ़/बरनाला, 20 सितंबर : आम आदमी पार्टी (आप) पंजाब को शुक्रवार को बरनाला में एक महत्वपूर्ण बढ़त मिली जब कांग्रेस नेता और बरनाला म्यूनिसिपल कमिटी के अध्यक्ष गुरजीत सिंह रामनवासिया और सामाजिक कार्यकर्ता कुलवंत सिंह आप में शामिल हो गए।
मुख्यमंत्री भगवंत मान ने संगरूर से सांसद गुरमीत सिंह मीत हेयर की मौजूदगी में दोनों नेताओं का आप परिवार में स्वागत किया। मीत हेयर के संगरूर से सांसद चुने जाने के…
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी-काँग्रेस पक्षाचा विरोध
चांद्रयान-४, व्हिनस ऑर्बिटर तसंच रबी हंगामासाठी खतांच्या अनुदालाही केंद्राची मान्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात होणार सहभागी
‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’ कृषी पुरस्कारानं मुख्यमंत्र्यांचा गौरव
आणि
राज्यस्तरीय स्वच्छता ही सेवा प��धरवाड्याला आजपासून आरंभ
सविस्तर बातम्या
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन टप्प्यात निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले...
इसका इम्पिमेंटेशन दो फेजेस् में होगा। फर्स्ट फेज मे लोकसभा और असेंब्लीज के इलेक्शन्स को कराने प्रयास है। और उसके सेकंड फेज मे लोकल बॉडी इलेक्शन विधीन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शन के करवाना है। जिससे की एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और अगले पांच साल मे सब के सब देश के निर्माण मे लगे रहे। जो कमिटी की रिकमेंडेशन्स है, उनको पुरे देश भर मे डिस्कशन किया जायेगा। मल्टीपल इसके जो इंम्पॅक्टस् है, उन सब के उपर डिस्कशन्स करें। और एक इम्प्लिमेंटेशन ग्रुप इसके बाद मे डेव्हलप किया जायेगा, जिससे लीगल प्रोसेस से इसको इंम्प्लिमेंट करे।
काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत, देशात जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा निवडणूक घ्यावी लागेल, असं खरगे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्तावाचं स्वागत केलं आहे.
****
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत महत्त्वाचे इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरुन पृथ्वीवर परतण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चांद्रयान-४ तसंच व्हिनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सुधारित गगनयान मोहिम, तसंच भारतीय अंतराळ स्थानकाच्या स्थापनेलाही काल मान्यता देण्यात आली. २०४० मध्ये चंद्रावर मानव पाठवण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या अंतराळ यानाच्या निर्मितीलाही मंजुरी मिळाली आहे.
****
रबी हंगामासाठी फॉस्पेट आणि पोटॅश खताकरता २४ हजार कोटी रुपये अनुदान, तसंच ७९ हजार १५६ कोटी रुपयांच्या पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.
पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवण्यालाही काल मान्यता देण्यात आली. याअंतर्गत दाळी, तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह किमान आधारमूल्य आणि बाजार भाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस् आणि गेमिंग संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार आणि उद्योगविकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दि��्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्धा दौऱ्यावर येणार आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते अमरावती इथं पीएम मित्र पार्कची पायाभरणी होणार आहे. तसंच पंतप्रधान महाराष्ट्र शासनाच्या "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" योजनेचा आरंभ करतील. परभणी जिल्ह्यात १४ महाविद्यालयांमध्ये, लातूर जिल्ह्यात १८ महाविद्यालयांमध्ये तर नांदेड जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये या केंद्रांची स्थापना होणार आहे.
****
अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला कालपासून प्रारंभ झाला. शून्य ते अठरा वयोगटातील बालकांसाठी ही पेन्शन योजना आहे. शुभारंभाच्या सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातले ५० बालकं ऑनलाईन पधतीनं सहभागी झाले होते. यापैकी १० बालकांना कायम निवृती वेतन -प्राण कार्ड देण्यात आलं. तर काल पहिल्याच दिवशी ५५ खाती उघडण्यात आली.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने काल सन्मानित करण्यात आलं. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा जागतिक कृषी पुरस्कार राज्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचं सांगून महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रातही पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे अशा शब्दात राज्यपालांनी प्रशंसा केली.
****
राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. नवी मुंबईत महापे इथं, आरआरपी ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यामार्फत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. दोन टप्यात होणाऱ्या या प्रकल्पात इटली आणि फ्रान्स सरकारचा २७% वाटा आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५३८ कोटी एवढी गुंवतणूक करण्यात येणार असून, दोन्ही टप्यातील घटकाची महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक ३६ हजार ५७३ कोटी एवढी असणार आहे. १२ हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून चार हजार रोजगार निर्मिती होईल.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. सोलापूर इथं येत्या २५ सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते अहमदनगर इथं झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. गिरगाव चौपाटी इथून या मोहिमेची सुरुवात होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा २०२४ ही मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत राज्यासह नांदेड जिल्ह्यात सर्वत्र एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
****
जालना शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा काल दुपारी समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे ४१३ तर सुमारे २४ हजारावर घरगुती गणेश मूर्तींचं जालन्यात विसर्जन करण्यात आलं.नांदेड जिल्ह्यात सुमारे २५ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं.
मुंबईत मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन काल सकाळपर्यंत तर पुण्यातलं गणपती विसर्जन काल दुपारपर्यंत सुरू होतं.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं परवा अनंत चतुदर्शीला ४६ गणेश मूर्ती संकलन केंद्रावर एकूण २८ हजार ३२ मूर्ती संकलित केल्या, यापैकी २४ हजार २८४ मूर्तींचं विसर्जित करण्यात आलं तर दान स्वरुपात स्वीकारलेल्या तीन हजार ७४८ मूर्ती, विविध १६ मूर्तीकारांकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती तसंच सुमारे ३३ टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिके मार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रीय खत देण्यात आलं. सुमारे १० टन सेंद्रीय खताचं या उपक्रमात वितरण करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात औसा इथं तक्षशिला बुद्ध विहार विकास कामांचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. या बुद्ध विहाराच्या माध्यमातून गौतम बुद्धांचे शांतता आणि समानतेचे विचार समाजापर्यंत पोहचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
****
टीबी मुक्त अभियानात परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायती कौतुकास्पद कार्य करत असल्याचं अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत काल टिबीमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी डॉ. काळे बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यात गेल्या ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी आज १९ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या ईमेलवर आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
निजामाबाद पुणे आणि नांदेड पुणे या गाड्या २१ आणि २२ सप्टेंबर रोजी परभणी, परळी, लातूर, कुर्डुवाडी, दौंड या मार्गाने धावणार आहेत. दौंड निजामाबाद आणि पुणे नांदेड या गाड्या २२ आणि २३ सप्टेंबर रोजी दौंड, कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी या मार्गाने धावतील. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसं��र्क कार्यालयाने ही माहिती कळवली आहे.
****
0 notes
रास्वपाको केन्द्रीय कमिटी बैठक आज, ९ महत्त्वपूर्ण एजेन्डामा छलफल
0 notes
Alandi : आळंदी-पुणे रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवाआधीच पालिका प्रशासनाने बुजवले; नागरिकांनी मानले आभार
एमपीसी न्यूज : आळंदी मधील देहूफाटा सिग्नल ते (Alandi) धाकटी पादुका पर्यंतच्या आळंदी – पुणे रस्त्यावर ठिकठिकाणी पुन्हा लहान मोठे खड्डे पडले होते. त्या खड्यांमुळे दुचाकी पासून ते चारचाकी वाहनांना रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. आळंदीमध्ये 29 ऑगस्ट रोजी आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळे व शांतता कमिटी सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्या…
0 notes
ओपिनियन : ये चेतने का वक्त है! हेमा कमिटी रिपोर्ट क्यों भारतीय सिनेमा को बड़े खतरे से कर रही आगाह
नई दिल्ली: जस्टिस हेमा कमेटी की रिपोर्ट सामने आने के बाद मलयालम फिल्म इंडस्ट्री में भूचाल आ गया है। इस रिपोर्ट में खुलासा हुआ है कि फिल्म इंडस्ट्री में औरतों का शोषण और बदसलूकी आम बात है। रिपोर्ट में बताया गया है कि औरतों से काम के बदले शारीरिक संबंध बनाने के लिए कहा जाता है और मना करने पर उन्हें ब्लैकलिस्ट कर दिया जाता है। हालांकि, ये समस्या सिर्फ मलयालम फिल्म इंडस्ट्री तक सीमित नहीं है। हर फिल्म इंड्रस्ट्री ���ें औरतों का शोषण होता है। मलयालम फिल्म इंडस्ट्री यानी मॉलीवुड के लिए साल 2024 कमाई के लिहाज से अब तक काफी शानदार रहा है। साल 2024 में मलयालम फिल्म इंडस्ट्री की कमाई पूरी दुनियाभर में 1,000 करोड़ रुपये के पार पहुंच गई है। 'मंजुम्मेल बॉयज', 'आवेशम' और 'प्रेमलु' जैसी फिल्मों की सफलता ने इंडस्ट्री को इस ऊंचाई तक पहुंचाया है। लेकिन जस्टिस हेमा कमिटी की रिपोर्ट ने इस खुशी पर पानी फेर दिया है। रिपोर्ट में केरल फिल्म इंडस्ट्री के बड़े लोगों पर गलत कामों के आरोप लगाए गए हैं। इससे फिल्म इंडस्ट्री के भविष्य पर सवालिया निशान लग गया है।
काम के बदले महिला कलाकारों से सेक्स रिलेशन की मांग
मलयालम फिल्म इंडस्ट्री में महिला कलाकारों के साथ हो रहे बेहद खराब बर्ताव की खबर सामने आई है। 498 सदस्यों वाली संस्था मलयालम मूवी आर्टिस्ट एसोसिएशन (AMMA) पर आरोप है कि वो महिला कलाकारों का शोषण करती है। काम के बदले महिला कलाकारों से यौन संबंध बनाने की मांग की जाती है। जो महिलाएं ऐसा करने से मना करती हैं उन्हें काम नहीं मिलता और बैन कर दिया जाता है। हैरानी की बात यह है कि AMMA में आधे से ज्यादा सदस्य महिलाएं ही हैं। लेकिन सत्ता पुरुषों के हाथों में ही है। इस विवाद के बाद मलयालम अभिनेता मोहनलाल की अध्यक्षता वाली 17 सदस्यीय कार्यकारिणी समिति ने नैतिक आधार पर इस्तीफा दे दिया है। पीड़ित महिलाओं ने हिम्मत दिखाते हुए अपनी आपबीती सार्वजनिक की है। उनका कहना है कि डर की वजह से अब तक चुप थीं, लेकिन अब और नहीं।
हाई कोर्ट के निर्देश के बाद रिपोर्ट सार्वजनिक
केरल में फिल्म उद्योग में महिलाओं के खिलाफ अपराधों पर एक रिपोर्ट 2019 में सरकार को सौंपी गई थी। साढ़े चार साल तक, कुछ नहीं हुआ। रिपोर्ट को दबा दिया गया। कोई कार्रवाई नहीं की गई। हाई कोर्ट के निर्देश के बाद ही रिपोर्ट सार्वजनिक हुई। अचानक वही लोग जो महिला सहयोगियों के खिलाफ कई अपराधों में शामिल थे, 'नैतिक जिम्मेदारी' की बात कर रहे हैं। यह उन लोगों को बचाने का एक अंतिम प्रयास है, जिन्होंने अपने पद और दबाव का इस्तेमाल उन लोगों को नियंत्रित करने के लिए किया था जिनकी सुरक्षा करना उनका काम था। मॉलीवुड का माहौल खराब है, जहां महिलाएं सुरक्षा को लेकर अपनी चिंताओं को लेकर पुरुष प्रधान लॉबी की ओर से उपहास का सामना कर रही हैं।
'...जब महिलाओं का बायकॉट कर दिया गया'
2017 के एक बलात्कार के मामले में AMMA सदस्यों के सुस्त रवैये के बाद 'विमेन इन सिनेमा कलेक्टिव' अस्तित्व में आया। यह न्याय के लिए बना साहसी संघर्ष संगठन था, लेकिन वास्तव में इन्हीं महिलाओं को आगे भेदभाव का सामना करना पड़ा और सच्चाई उजागर करने पर उनका बायकॉट कर दिया गया। एक महिला कलाकार का अपहरण करने और कथित तौर पर बलात्कार करने से इन लोगों में एक मजबूत संदेश गया कि व्यवस्था से लड़ने से और ज्यादा निराशा और बहिष्कार का सामना करना पड़ेगा।हालांकि मॉलीवुड में कुछ लोगों के नाम सामने आने के बाद, बदलाव की उम्मीद जगी है। पर किस बात का बदलाव? और कब तक? अभी तो बस इतना हुआ है कि वहां के लोग शांत बैठे हैं और दोबारा से संगठित होने का इंतजार कर रहे हैं।
हेमा कमेटी की रिपोर्ट ने पूरे देश को हिला डाला
मलयालम फिल्म जगत में महिलाओं के साथ दुर्व्यवहार के मुद्दे पर हेमा कमेटी की रिपोर्ट ने पूरे देश को हिला दिया है। रिपोर्ट में फिल्म इंडस्ट्री में महिलाओं के शोषण और भेदभाव के गंभीर आरोपों की जांच की मांग की गई है। भारत में हमेशा से यह धारणा रही है कि मलयाली महिलाएं मजबूत और स्वतंत्र होती हैं। लेकिन हेमा कमेटी की रिपोर्ट ने इस मिथक को तोड़ा है। रिपोर्ट में मलयालम फिल्म उद्योग में महिलाओं के साथ हो रहे बुरे सलूक का खुलासा किया गया है। इससे मलयालम सिनेमा की छवि को गहरा धक्का लगा है।
बॉलीवुड कब तोड़ेगा अपना चुप्पी?
यह समस्या केवल मलयालम सिनेमा तक ही सीमित नहीं है। बॉलीवुड समेत भारत के दूसरे फिल्म उद्योगों में भी महिलाओं का शोषण होता रहा है। Me Too आंदोलन के दौरान बॉलीवुड में इस मुद्दे पर थोड़ी चर्चा हुई थी, लेकिन वह जल्द ही ठंडी पड़ गई। अब समय आ गया है कि फिल्म जगत के लोग इस बारे में गंभीरता से सोचें। सरकार को भी इस मामले में हस्तक्षेप करना चाहिए और महिलाओं के लिए एक सुरक्षित वातावरण बनाने के लिए कदम उठाने चाहिए। रिपोर्ट में सभी मामलों की विस्तृत जांच… http://dlvr.it/TCfbz2
0 notes
ओलंपिक खेलों में व्यक्तिगत स्वर्ण पदक जीतने वाले पहले भारतीय एथलीट बने अभिनव बिंद्रा, जानें सम्मान मिलने पर क्या कहा
Delhi News: भारत के लिए ओलंपिक खेलों में व्यक्तिगत स्वर्ण पदक जीतने वाले पहले एथलीट अभिनव बिंद्रा को इंटरनेशनल ओलंपिक कमिटी ने ओलंपिक ऑर्डर से सम्मानित किया है। अभिनव ये आईओसी द्वारा दिया जाने वाला ये प्रतिष्ठित अवार्ड हासिल करने वाले पहले भारतीय हैं।
साल 2008 में बीजिंग ओलंपिक में पुरुषों की 10 मीटर एयर रायफल स्पर्धा में स्वर्ण पदक अपने नाम किया था। पांच बार ओलंपिक खेलों में शिरकत करने वाले…
0 notes
लोकसभा में पास नहीं हो पाया वक्फ एक्ट संशोधन बिल
नई दिल्ली:कांग्रेस,समाजवादी पार्टी एवं अन्य विपक्षी पार्टियों के विरोध के बाद वक्फ एक्ट संशोधन बिल लोकसभा में पास नहीं हो पाया। सरकार ने बिल को ज्वाइंट पार्लियामेंट कमिटी में भेजने की मांग की है। आज गुरूवार को संसदीय कार्य मंत्री किरन रिजिजू ने लोकसभा में संशोधन बिल पेश किया था। जिस पर संसद में विफक्षी दलों द्वारा जमकर हंगामा किया गया। नेता प्रतिपक्ष राहुल गांधी ने बिल को अधिकारों पर चोट बताया…
0 notes
jamshedpur rural- नरवा पहाड़ यूसिल कॉलोनी में दुर्गोत्सव की लेकर डीजीएम ने किया भूमि पूजन
जादूगोड़ा: श्रीश्री सार्वजनिक दुर्गा लक्ष्मी,काली पूजा नरवा पहाड़ आवासीय कॉलोनी में दुर्गोत्सव को लेकर तैयारी तेज हो गई है. डीजीएम माइंस सह पूजा कमिटी के अध्यक्ष मनोरंजन महाली ने भूमि पूजन किया. इसके बाद पूजा की तैयारी में समिति के लोग जुट जाएंगे. इस वर्ष भी भव्य पंडाल का निर्माण होगा. इस बाबत कमिटी के संयुक्त सचिव पीसी दास ने कहा की बीते 1990 से यहां पूजा होते आ रही है.(नीचे भी पढ़े)
इस बार…
0 notes
केन्द्रीय कमिटीको टुंगो लगाउन एकीकृत समाजवादीले बनायो कार्यदल
काठमाडौँ,१६ साउन । नेकपा एकीकृत समाजवादीले केन्द्रीय कमिटी र केन्द्रीय आयोगको संख्या, नाम र मनोनयकाबारेमा गृहकार्य गर्न तीन सदस्यीय कार्यदल गठन गरेको छ ।
बुधबार बसेको केन्द्रीय कमिटीको बैठकले अध्यक्ष माधवकुमार नेपाल, सम्मानित नेता झलनाथ खनाल र महासचिव घनश्याम भुसाल रहेको कार्यदल गठन गरेको हो ।
त्यस्तै केन्दीय कमिटीको आगामी बैठक साउन १८ गते बस्ने भएको छ र सोही बैठकले केन्द्रीय कमिटी र केन्द्रीय…
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी-काँग्रेस पक्षाचा विरोध
चांद्रयान-४, व्हिनस ऑर्बिटर तसंच रबी हंगामासाठी खतांच्या अनुदालाही केंद्राची मान्यता
राज्यभरात ३१ ऑक्टोबरपर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन
आणि
गणपती विसर्जनानंतर मुंबईत सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्याचं संकलन
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन टप्प्यात निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले –
इसका इम्पिमेंटेशन दो फेजेस् में होगा। फर्स्ट फेज मे लोकसभा और असेंब्लीज के इलेक्शन्स को कराने प्रयास है। और उसके सेकंड फेज मे लोकल बॉडी इलेक्शन विधीन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शन के करवाना है। जिससे की एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और अगले पांच साल मे सब के सब देश के निर्माण मे लगे रहे। जो कमिटी की रिकमेंडेशन्स है, उनको पुरे देश भर मे डिस्कशन किया जायेगा। मल्टीपल इसके जो इंम्पॅक्टस् है, उन सब के उपर डिस्कशन्स करें। और एक इम्प्लिमेंटेशन ग्रुप इसके बाद मे डेव्हलप किया जायेगा, जिससे लीगल प्रोसेस से इसको इंम्प्लिमेंट करे।
काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत, देशात जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा निवडणूक घ्यावी लागेल, असं खरगे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, आज केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्त्वाचे इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरुन पृथ्वीवर परतण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चांद्रयान-४ तसंच व्हिनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रबी हंगामासाठी फॉस्पेट आणि पोटॅश खताकरता २४ हजार कोटी रुपये अनुदान, पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवणं, ७९ हजार १५६ कोटी रुपयांचं पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस् आणि गेमिंग संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार आणि उद्योगविकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेचा आज शुभारंभ झाला. नवी दिल्ली इथं झालेल्या या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग होता. नागपूरमधल्या बेलतरोडी इथल्या स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी या सोहळ्याचं दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीनं ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांमध्ये सुमारे दीड हजार रुग्णालयांचा समावेश असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संस्था, धर्मादाय रुग्णालयं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि लोक सहभागातून ही आरोग्य शिबीरं घेतली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित या शिबीरांच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक ठिकाणी ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्यांचं उद्दीष्ट निर्धारीत करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं छावणी भागात महिला आणि बालकांसाठी १०० खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या रुग्णालयाचं आज लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर तसंच मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात महिला आणि बारा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांवर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातील, तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था करण्यात आल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी देणारे भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला आजपासून नवी मुंबईत सुरूवात करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन’चे राज्य संचालक नवनाथ वाठ यांच्यासह स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं काल विविध चौपाट्यांवर, समुद्र किनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवून ३६३ मेट्रिक टन तर नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवरून एकूण सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जाणार असून, महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये हे वापरण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४६ गणेश मूर्ती संकलन केंद्रावर एकूण २८ हजार ३२ मूर्ती संकलित करण्यात आल्या, यापैकी २४ हजार २८४ मूर्तींचं विसर्जित करण्यात आलं तर दान स्वरुपात स्वीकारलेल्या तीन हजार ७४८ मूर्ती, विविध १६ मूर्तीकारांकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती तसंच सुमारे ३३ टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिके मार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रीय खत देण्यात आलं. सुमारे १० टन सेंद्रीय खताचं काल वितरण करण्यात आलं.
****
जालना शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे ४१३ तर सुमारे २४ हजारावर घरगुती गणेश मूर्तींचं इथे विसर्जन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात सुमारे २५ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन आज सकाळपर्यंत तर पुण्यातलं गणपती विसर्जन आज दुपारपर्यंत सुरू होतं.
****
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ २० सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये या केंद्रांची स्थापना होणार आहे. युवकांनी या योजनेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावं, असं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
सोलापूर इथं येत्या २५ सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते आज अहमदनगर इथं याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२४ या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली होती. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी उद्या १९ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या मेलवर आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
अनेमासंघ म्याग्दीको यूवा अध्यक्षमा तारा राना
नेकपा एमाले निकट महिला संगठन अखिल नेपाल महिला संघ जिल्ला कमिटी म्याग्दीको यूवा भेलाबाट तारा रानाको अध्यक्षतामा १९ सदस्यीय कार्यसमिति चयन भएको छ । शनिबार सदरमुकाम बेनीमा सम्पन्न भएको भेलाबाट उपाध्यक्ष भिम कुमारी बिक, सचिव करुणा परियार,सह सचिब मनिषा परियार, कोषाध्यक्ष अमृता बर्देवा रहेका छन् ।
भेलाको अनेमासंघकी केन्द्रिय सचिव नरदेवी पुनले उद्घाटन गदैं यूवाहरुमार्फत पार्टीका विचार संगठित गर्ने र…
0 notes
मोतिहारी /2025 में तख्ता पलट होगा और महागठबंधन की सरकार आएगी-जिला कांग्रेस कमिटी अध्यक्ष श्री शशिभूषण राय (गप्पु राय)
मोतिहारी /प्रदेश युवा कांग्रेस के द्वारा विधानसभा का घेराव कार्यक्रम के दौरान राज्य सरकार के प्रशासन एवं पुलिस बल के द्वारा अप्रत्याशित बर्बरता का व्यवहार किए जाने के विरोध में आज पूर्वी चंपारण जिला कांग्रेस कमेटी के द्वारा जिला मुख्यालय स्थित चरखा पार्क के सामने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एवं माननीय मुख्यमंत्री बिहार नीतीश कुमार का पुतला दहन कर विरोध प्रदर्शन किया गया।आशा है सरकार इन…
0 notes
Tamil Nadu Hooch Tragedy : तमिलनाडु में जहरीली शराब पीने से अब तक 50 लोगों की मौत
कल्लकुरिची। Tamil Nadu Hooch Tragedy : तमिलनाडु में जहरीली शराब पीने से मरने वालों का आंकड़ा बढ़ता जा रहा है। स्वास्थ्य मंत्री और डीएमके नेता सुब्रमण्यम मा ने कहा कि 19 जून को हुई कल्लकुरिची शराब त्रासदी में मेथनॉल युक्त जहरीली शराब पीने से अब तक 50 लोगों की मौत हो गई है।
NEET Scam : नीट पेपर लीक विवाद के बीच शिक्षा मंत्रालय ने बनाई हाई लेवल कमिटी
जहरीली शराब से 50 की मौत
स्वास्थ्य मंत्री ने…
View On WordPress
0 notes
पेरिस ओलंपिक पुरुष से हुआ महिला बॉक्सर का मैच? इंटरनेशनल ओलंपिक कमिटी ने दी यह सफाई
Peris Olympic 2024: पेरिस ओलंपिक 2024 का एक बॉक्सिंग मैच काफी विवादों में है. ये विवाद तब खड़ा हुआ जब महिलाओं की वेल्टरवेट कैटेगिरी के प्री-क्वार्टर फाइनल में इटली की बॉक्सर एंजेला कारिनी और अल्जीरिया की बॉक्सर इमान खेलीफ के बीच टक्कर हुई. दरअसल एंजेला कारिनी ने बीच में ही मैच छोड़ दिया था और इमान खेलीफ ने 46 सेकेंड में जीत अपने नाम कर ली थी.
इसके बाद आरोप लगाया गया कि एक महिला बॉक्सर का मुकाबला…
0 notes