इनका संपूर्ण जीवन राष्ट्र भाषा प्रचार, समाज सुधार, राष्ट्र जागरण, पत्रकारिता को समर्पित था
बालकृष्ण मालवीय
इटारसी। माखनलाल चतुर्वेदी जी की स्मृति में, चाह नहीं सुरबाला के गहनों में गूंथा जाऊं। इन पंक्तियों को कौन नहीं जानता? इनके रचयिता नर्मदा अंचल के कवि साहित्यकार जिनमें देश भक्ति की भावना कूट-कूट कर भरी थी, देशभक्ति का जुनून इनके सर चढ़कर बोलता था। महान राष्ट्रवादी माखनलाल चतुर्वेदी का जन्म 4 अप्रैल 1889 को ग्राम बाबई (अब माखन नगर) में हुआ था।
नर्मदांचल साहित्य जगत के दैदीप्यमान…
View On WordPress
0 notes
भव्यदिव्य मंदिरातील रामदरबारासाठी व्हिएतनाममधून खास मागवले उच्च प्रतीचे मार्बल
करमाड : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य असा श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. त्याच धर्तीवर करमाड येथील सर्वधर्मीयांनी एकत्र येत याच मुहूर्तावर गावात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्याचा निश्चय केला आहे. श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून जिल्ह्यात दैदीप्यमान सोहळा व्हावा यासाठी करमाडकर कामाला लागले आहेत.करमाड मधील जुन्या गावात…
View On WordPress
0 notes
जनसत्ता दल के यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष, कुण्डा विधानसभा क्षेत्र से अजेय विधायक, कर्मठता से भरी जीवनशैली एवं कार्यशैली से परिपूर्ण विराट व्यक्तित्व के धनी, अपने हौसले से सफलता की नई कहानी लिखने वाले, देश व प्रदेश में कौस्तुभ मणि की भांति चमकने वाले, उत्तर प्रदेश के राजनैतिक क्षितिज के दैदीप्यमान नक्षत्र, युवा हृदय सम्राट जननायक माननीय श्री रघुराज प्रताप सिंह ( राजा भइया ) जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं।
#रघुराज_प्रताप_सिंह ( राजा भइया )
#राजा_भइया
#Raja_Bhiaya
#ChandraPratapSingh
#CPMS
#Monu_Singh_Bestu
#MonuSinghBestu
#Monu_Singh_Official
#MonuSinghOfficial
#MonuSingh
#MoNu_SinGH
0 notes
आधुनिक हिंदी साहित्य के पितामह, हिंदी साहित्याकाश के दैदीप्यमान नक्षत्र, महान साहित्यकार श्री भारतेंदु हरिश्चंद्र जी की जयंती पर उन्हें मेरा शतश: नमन।
@BJP4India @BJP4MP @BJPLive @bjp4Gwaliorgram @narendramodi @JPNadda @AmitShah @blsanthosh
@shivprakashbjp @PMuralidharRao
@nstomar @nstomaroffice
@ajayjamwalbjp @byadavbjp
@AshwiniVaishnaw @DrRamShankarMP
@ChouhanShivraj @KailashOnline
@JM_Scindia @Officejmscindia
@HitanandSharma @vdsharmabjp @PawaiyaJai @VivekShejwalkar
@drnarottammisra @BaruaShailendr
@jiratijitu
0 notes
शंभु समशेरीचे पुण्य
जाहली स्वराज्यदौलत धन्य
बेशक रणमर्द मराठा
मर्द सिवाका छावा !!
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. शत्रूच्या हाती सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, शरणागती पत्करली नाही. स्वराज्याची आणि हिंदुत्वाची अस्मिता मरणानंतर देखील जिवंत राखत, एक दैदीप्यमान पराक्रमी म्हणून त्यांचे शौर्य इतिहासात अजरामर झाले.
रणधुरंधर, महापराक्रमी, संस्कृतपंडित, अजिंक्ययोद्धा छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनी शतश: नमन !!
#chhatrapatisambhajimaharaj #balidandin #dharmaveer
#Jagdamb®
#Vyavsaywala™
(CONTENT © COPYRIGHT)
0 notes
प्रधानमंत्री मोदी ने स्वामी विवेकानंद को उनकी जयंती पर की श्रद्धांजलि अर्पित, देशभर मे आयोजित हो रहे कई क्रार्यक्रम
New Post has been published on http://www.lokkesari.com/pm-modi-pays-tribute-to-swami-vivekananda-on-his-birth-anniversary-several-courses-organized-across-the-country.html
प्रधानमंत्री मोदी ने स्वामी विवेकानंद को उनकी जयंती पर की श्रद्धांजलि अर्पित, देशभर मे आयोजित हो रहे कई क्रार्यक्रम
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने स्वामी विवेकानंद को उनकी जयंती पर श्रद्धांजलि अर्पित की है। प्रधानमंत्री ने कहा कि स्वामी विवेकानंद का जीवन हमेशा देशभक्ति, आध्यात्मिकता और कड़ी मेहनत की प्रेरणा देता है।
प्रधानमंत्री ने ट्वीट किया:
“स्वामी विवेकानंद को उनकी जयंती पर सादर नमन। उनका जीवन राष्ट्रभक्ति, आध्यात्मिकता और कर्मठता के लिए सदैव प्रेरित करता है। उनके महान विचार और आदर्श देशवासियों का मार्गदर्शन करते रहेंगे।”
इसी क्रम में उत���तराखंड मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने भी ट्वीट करते हुए कहा कि सनातन संस्कृति को वैश्विक पटल पर गौरवान्वित करने वाले, युवाओं के प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद जी की जयंती पर शत्-शत् नमन एवं समस्त युवाओं को राष्ट्रीय युवा दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
स्वामी विवेकानंद जी के विचार चिरकाल तक समाज को प्रेरित करते रहेंगे
महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज गुरुवार को राजमाता_जीजाऊ मासाहेब और स्वामी विवेकानंद को उनकी जयंती पर ‘वर्षा’ सरकारी निवास पर पुष्पांजलि अर्पित की।
मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज चौहान ने मराठा गौरव, कुशल प्रशासक, महान योद्धा छत्रपति शिवाजी महाराज जी की जननी, पूजनीय राजमाता जीजाबाई जी की जयंती पर कोटि-कोटि नमन करता हूं।
मां आपकी शिक्षाएं और आदर्श जीवन सदैव लोक कल्याण के पवित्र दीप को दैदीप्यमान बनाये रखेंगे। विवेकानंद जी को श्रद्धा सुमन अर्पित करते हुए उन्होंने कहा कि स्वामी विवेकानंद की शिक्षाएं एवं प्रेरणादायी विचार सदैव हमें राह दिखाते रहेंगे
0 notes
आधुनिक हिंदी साहित्य के पितामह, हिंदी साहित्याकाश के दैदीप्यमान नक्षत्र महान साहित्यकार श्री भारतेंदु हरिश्चंद्र जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटि-कोटि नमन।
🙏🙏🙏🙏
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
अंधेरी विधानसभा मतदार संघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके विजयी.
राज्य सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचं निकालातून स्पष्ट - नाना पटोले, हा ऐतिहासिक विजय असल्याची अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
राष्ट्रहित आणि राष्ट्रसेवेसाठी प्रत्येकानं नि:स्वार्थपणे कार्य करावं - राज्यपाल कोश्यारी यांचं प्रतिपादन.
आणि
भारताचा झिंबाब्वेवर ७१ धावांनी सहज विजय, उपांत्य फेरीतली लढत इंग्लंडविरुद्ध गुरुवारी.
****
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. आज मतमोजणीमध्ये लटके या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. एकत्रित मतमोजणीच्या अंतिम आकडेवारीनुसार त्यांना एकूण ६६ हजार, ५३० मतं मिळाली. त्यांची मतांची टक्केवारी ७६ पूर्णांक ७८ शतांश टक्के आहे. त्याखालोखाल ‘नोटा’ अर्थात यापैकी कोणीही नाही या पर्यायास १२ हजार, ८०६ मतं मिळाली. अन्य उमेदवारांना एक हजार सहाशेच्या वर मतांचा आकडा पार करता आला नाही. मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या झाल्या. ऋतुजा लटके यांचे पती शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे या मतदार संघात ही पोटनिवडणूक झाली. गेल्या गुरुवारी या निवडणुकीसाठी ३१ पूर्णांक ७४ शतांश टक्के मतदान झालं होतं. भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीतून माघार घेतली होती. या निकालानंतर दादरच्या शिवसेना भवनासमोर तसंच मतमोजणी केंद्रासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. लटके यांनी विजयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.
****
पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत विजय हा शिंदे-फडणवीस सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचं स्पष्ट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. हा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रीया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी दिली आहे. या निवडणुकीत नोटाला मतदान देण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिलं हे समजून घेणं आवश्यक आहे. या निकालामुळं आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मशाल या चिन्हाला दैदीप्यमान यश मिळणार असल्याचा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
नामीबियाहून मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात आणले गेलेले आठ पैकी दोन चित्ते अनिवार्य विलीनीकरणानंतर वातावरणाची सवय व्हावी म्हणून मोठ्या परिसरामध्ये मुक्त करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संपर्क माध्यमातून याची माहिती दिली असून उर्वरित चित्तेही लवकरच मोठ्या परिसरामध्ये मुक्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सगळे चित्ते स्वस्थ आहेत आणि नव्या वातावरणाशी त्यांनी जोडून घेतलं असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली आहे.
****
राष्ट्रहित आणि राष्ट्रसेवेसाठी प्रत्येकानं नि:स्वार्थपणे कार्य करावं असं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज राजभवन इथं “राष्ट्र उभारणीत संत आणि सामाजिक संस्थांचं योगदान” या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. राष्ट्राची उभारणी फक्त भौतिक सुविधांनी होत नाही तर त्यासोबत संस्कार, विचार आणि अध्यात्मिक विकास महत्वाचा असतो. संत, महापुरुषांनी आणि सामाजिक संस्थांनी नेहमीच राष्ट्राला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्याचा प्रयत्न करत समाजाला नवी दिशा देण्याचं कार्य केल्यानं संताची शिकवण सदैव प्रेरणादायी ठरते असं राज्यपाल म्हणाले. दरम्यान, या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आत्मनिर्भर भारत म्हणून जागतिक पातळीवर भारताची वेगळी ओळख निर्माण होत असल्याचं नमूद केलं. त्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्यानं सर्वांनी देशहितासाठी निष्ठेनं सामाजिक कार्य करण्याचं आवाहन गोयल यांनी केलं.
****
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी आज प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन ऊसतोड कामगारांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची राज्य शासनानं स्थापना केली आहे. या महामंडळाद्वारे ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना तयार करण्यात येत आहेत. या कामगारांसाठी ओळख प्रमाणपत्रं वाटप करण्यात आली आहेत. तसंच, या कामगारांना मदत म्हणून प्रस्तावित शासकीय वसतीगृहांपैकी बीड तसंच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड इथं प्रत्यक्ष वसतीगृह सुरू झाली असल्याची माहिती शासनानं दिली आहे.
****
‘सुचवा तुमच्या आवडीचा कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेत राज्यातील ६७ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआय अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून १५ नोव्हेबरपर्यंत राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रांतर्फे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियाना अंतर्गत विशेष शिबीरं घेण्यात येत आहेत. या अंतर्गत येत्या १५ तारखेपर्यंत जवळच्या आरोग्य केंद्रावर विशेष शिबीरात तपासणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषद औरंगाबादच्या प्रतिनिधी कल्पना पंडित यांनी केलं आहे –
या शिबिरात महिलांचे वजन, उंची, त्यानुसार त्यांचे बीएमआय काढणे, एच बी चे प्रमाण, ब्लड शुगर, थॉयराईड, किडनी, लिव्हर या तपासणी व लघवीची तपासणी केली जाणार आहे. तसंच कर्करोग, रक्तदाब, मधुमेह या आजारांसाठी स्क्रीनिंग आणि त्याचबरोबर प्रजनन संस्थेशी संबंधित असणारे आजार याचे निदान उपचार व समुपदेशन तसेच अतीजोखमीच्या माता शोधून त्यांना संदर्भीय सेवा दिली जाणार आहे. या शिबिरात दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सर्व महिला, माता, भगिनी, गरोदर स्त्रियांनी तपासणी करुन आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.
दरम्यान, औरंगाबाद शहरात दोन लाख १८ हजार ७१४ महिलांची या मोहिमेत तपासणी करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत उद्या शहरातल्या विविध आठ ठिकाणी महाशिबीरं होणार असून जास्तीत जास्त महिलांनी या मोहिमे मध्ये सहभागी होऊन आरोग्य तपासणी करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. या उपक्रमाला हिंगोली जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच लाख महिलांपैकी साडेतीन लाख महिला व मुलींची आरोग्य तपासणी झाली. यात जे आजार आढळले त्यावर उपचार करण्यात आले.
****
भारतानं टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्ऩ इथं झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात झिंबाब्वेवर ७१ धावांनी सहज विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करताना भारतीय संघानं २० षटकांत पाच बाद १८६ धावा केल्या. सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या सूर्यकुमार यादवच्या नाबाद ६१ आणि के. एल. राहुलच्या ५१ धावा यात प्रमुख होत्या. भारतानं सतरा षटके आणि दोन चेंडुंमध्ये झिंबाब्वेचा डाव ११५ धावांवर गुंडाळला. आर. अश्विननं तीन तर हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तत्पूर्वी आज झालेल्या अन्य सामन्यात नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेचं स्पर्धेतलं आव्हान संपवताना तेरा धावांनी विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्ताननं बांगलादेशवर सहज विजय नोंदवून स्पर्धेच्या उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. स्पर्धेतला पहिला उपांत्य सामना येत्या बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान असा होईल. भारताचा उपांत्य फेरीतला सामना इंग्लंडविरुद्ध येत्या गुरुवारी होणार आहे. स्पर्धेची अंतिम लढत पुढच्या रविवारी होणार आहे.
****
जॉर्डनमधे अम्मान इथं सुरु असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी, प्रीती, परवीन, अंकुशिता बोरो आणि लवलीना बोर्गोहाइन यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत देशासाठी पदकांची निश्चिती केली आहे. लवलीननं ७५ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या वॅलेंटीना खालजोवा वर ३-२ नं मात केली. ६३ किलो वजनी गटात परवीननं थायलंडच्या पनपतचारा सोमुनेकला ५-० नं पराभूत केलं. अकुशितानही ६६ किलो वजनी गटात जपानच्या सुबाता अर्सियावर ५-० नं मात केली. त्याआधी काल ५२ किलो वजनी गटात मीनाक्षीनं फिलिपिन्सच्या आयरिश माँगोवर ४-१ नं विजय मिळवला. तर ५७ किलो वजनी गटात प्रितीनं उज्बेकिस्तानच्या तुर्दीबेकोवा सितोराला ५-० नं पराभूत केलं. येत्या बुधवारी उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत.
****
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत आणि मिश्र दुहेरीच्या उपउपांत्य फेरीत दाखल झाली आहे.
****
0 notes
नवरात्रि के चौथे दिन मां कुष्मांडा की कथा ||
या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
चौथे दिन कूष्माण्डा देवी के स्वरूप की उपासना की जाती है। इस दिन साधक का मन 'अनाहत' चक्र में अवस्थित होता है। अतः इस दिन उसे अत्यंत पवित्र और अचंचल मन से कूष्माण्डा देवी के स्वरूप को ध्यान में रखकर पूजा-उपासना के कार्य में ��गना चाहिए। जब स��ष्टि का अस्तित्व नहीं था, तब इन्हीं देवी ने ब्रह्मांड की रचना की थी। अतः ये ही सृष्टि की आदि-स्वरूपा, आदिशक्ति हैं। इनका निवास सूर्यमंडल के भीतर के लोक में है। वहाँ निवास कर सकने की क्षमता और शक्ति केवल इन्हीं में है। इनके शरीर की कांति और प्रभा भी सूर्य के समान ही दैदीप्यमान हैं।
इनके तेज और प्रकाश से दसों दिशाएँ प्रकाशित हो रही हैं। ब्रह्मांड की सभी वस्तुओं और प्राणियों में अवस्थित तेज इन्हीं की छाया है। माँ की आठ भुजाएँ हैं। अतः ये अष्टभुजा देवी के नाम से भी विख्यात हैं। इनके सात हाथों में क्रमशः कमंडल, धनुष, बाण, कमल-पुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र तथा गदा है। आठवें हाथ में सभी सिद्धियों और निधियों को देने वाली जपमाला है। इनका वाहन शेर है।
माँ कूष्माण्डा की उपासना से भक्तों के समस्त रोग-शोक मिट जाते हैं। इनकी भक्ति से आयु, यश, बल और आरोग्य की वृद्धि होती है। माँ कूष्माण्डा अत्यल्प सेवा और भक्ति से प्रसन्न होने वाली हैं। यदि मनुष्य सच्चे हृदय से इनका शरणागत बन जाए तो फिर उसे अत्यन्त सुगमता से परम पद की प्राप्ति हो सकती है।माँ कूष्माण्डा की उपासना मनुष्य को आधियों-व्याधियों से सर्वथा विमुक्त करके उसे सुख, समृद्धि और उन्नति की ओर ले जाने वाली है। अतः अपनी लौकिक, पारलौकिक उन्नति चाहने वालों को इनकी उपासना में सदैव तत्पर रहना चाहिए।
यह श्लोक सरल और स्पष्ट है। माँ जगदम्बे की भक्ति पाने के लिए इसे कंठस्थ कर नवरात्रि में चतुर्थ दिन इसका जाप करना चाहिए।
या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।'
अर्थ : हे माँ! सर्वत्र [2] विराजमान और कूष्माण्डा के रूप में प्रसिद्ध अम्बे, आपको मेरा बार-बार प्रणाम है। या मैं आपको बारंबार प्रणाम करता हूँ। हे माँ, मुझे सब पापों से मुक्ति प्रदान करें।
अपनी मंद, हल्की हँसी द्वारा अंड अर्थात ब्रह्मांड को उत्पन्न करने के कारण इन्हें कूष्माण्डा देवी के रूप में पूजा जाता है। संस्कृत भाषा में कूष्माण्डा को कुम्हड़ कहते हैं। बलियों में कुम्हड़े की बलि इन्हें सर्वाधिक प्रिय है। इस कारण से भी माँ कूष्माण्डा कहलाती हैं
0 notes
Jhulan Goswami: झुलन गोस्वामी निवृत्त! लॉर्ड्सवर खेळणार शेवटचा सामना; पाहा दैदीप्यमान कारकीर्द
Jhulan Goswami: झुलन गोस्वामी निवृत्त! लॉर्ड्सवर खेळणार शेवटचा सामना; पाहा दैदीप्यमान कारकीर्द
Jhulan Goswami: झुलन गोस्वामी निवृत्त! लॉर्ड्सवर खेळणार शेवटचा सामना; पाहा दैदीप्यमान कारकीर्द
Jhulan Goswami Retire: भारताची महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. झुलन २४ सप्टेंबरला लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध करिअरचा शेवटचा सामना खेळणार आहे.
Jhulan Goswami Retire: भारताची महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून…
View On WordPress
0 notes
Swimming Championship Nagpur | अहमदनगरच्या नंदिनी होळकरचे राष्ट्रीय 'ओपन वॉटर स्विमिंग' मध्ये यश
#Swimming_Championship Nagpur | अहमदनगरच्या नंदिनी होळकरचे राष्ट्रीय 'ओपन वॉटर स्विमिंग' मध्ये यश #Sports #Nagpur #Ahmednagar #SunilKedar1111 #MLA_Sangram_Jagtap
(Photo Vijay Mate Ahmednagar)
Swimming Championship Nagpur | अहमदनगर (दि १६ मे २०२२) – नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये ‘ओपन वॉटर स्विमिंग’ या प्रकारात अहमदनगरच्या कु.नंदिनी समीर होळकर (वय 9 वर्षे) हिने दैदीप्यमान यश मिळविले.
नागपूर येथील जेडी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय अर्चना दुबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिल्या नॅशनल ओपन वॉटर स्विमिंग…
View On WordPress
0 notes
( पिछली पोस्ट के पद का भवार्थ ) भावार्थ : अरे मन , तुम नित्य प्रति ही गंगा स्नान किया करो ! जो आत्मा का आनंद है अर्थात ध्यान की नदी में निरंतर बिना किसी व्यवधान के विहार किया करो ! इंगला , पिंगला और सुषुम्ना नाड़ियों को संगम के समान जानकार इन में नित्य विहार किया करो ! उस संगम में अपने ह्रदय के कलुचित विचारों को अपने पश्चाताप रुपी प्रेम अश्रु से निरंतर धोवो ! इसके पश्चात जो सत्य है , जो परम ज्ञान है उस शुद्ध श्वेत वस्त्र को धारण करो ! अपनी इस आते जाते श्वास को रात और दिन के समान मानो ! यह रात और दिन निरंतर बीत रहा है , इसका संधान करो अर्थात अपनी सूर्य नाड़ी और चन्द्र नाड़ी ( नासिका के दोनों छिद्र के हिसाब से जिस छिद्र से श्वांस अन्दर या बाहर आता है ! जैसे बांये छिद्र से जब श्वास आती या जाती है तो उसे चन्द्र नाड़ी या इड़ा या चन्द्र स्वर भी कहा जाता है ! दायें छिद्र से जब श्वास अन्दर आता या बाहर जाता है तो उसे सूर्य नाडी या पिंगला या सूर्य स्वर कहते हैं ) इन्हीं सूर्य और चन्द्र को दिन और रात की उपमा दी गयी है ! इन्हीं दिन और रात का संधान करके अपने जीवन को सफल बना लो ! जब तक ये दिन और रात चल रहे हैं , इनको बेकार मत जाने दो और इसी में " मैं कौन " और "मेरा कौन " ( अर्थात मैं माने आत्मा , शरीर नहीं , और उस आत्मा का सम्बन्ध किससे है, यह जान लो ) का ज्ञान प्राप्त कर लो जो सूर्य के समान सर्वश्रेष्ठ ज्ञान है ! और जब यह सूर्य रुपी ज्ञान अंतर मन में प्रवेश करेगा तो अज्ञान रुपी अन्धकार का नाश करके शरीर और जीवात्मा के कण कण को दैदीप्यमान कर देगा ! उसी सूर्य के प्रकाश से आपके हृदय प्रेम रुपी कमलिनी खिलेगी ! इसके कमल नाभ को अर्थात ( शरीर के सप्त चक्र जिसमें मणिपुर चक्र ) को अपने शास्त्र ज्ञान के जल से पोषित करो ! अर्थात उस मार्ग पर चलने के लिए शास्त्रों के सिद्धांतों की सीढ़ी हमेशा अपने साथ रखना है अन्यथा गिर जाने का भय रहेगा ! अपने चंचल मन को भौरे के समान मानो जो अनंत काल से भटक रहा है सिर्फ एक आनंद की बूँद को प्राप्त करने के लिए ! उस भौरे को इस विकसित हुए कमिलिनी पर बिठाओ और निरंतर उसके ( भगवान् के प्रेम ) रस का पान करो ! इसके बाद यह ऐसा रस है जो स��वयं तो पीजिये ही साथ में औरों को भी पिलाकर उनका उद्धार भी करो ! ( ध्यान की समस्त अवधारणा का विवेचन ) - श्वेताभ पाठक https://www.instagram.com/p/CdR_TWzvxKM/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
भव्यदिव्य मंदिरातील रामदरबारासाठी व्हिएतनाममधून खास मागवले उच्च प्रतीचे मार्बल
करमाड : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य असा श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. त्याच धर्तीवर करमाड येथील सर्वधर्मीयांनी एकत्र येत याच मुहूर्तावर गावात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्याचा निश्चय केला आहे. श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून जिल्ह्यात दैदीप्यमान सोहळा व्हावा यासाठी करमाडकर कामाला लागले आहेत.
करमाड मधील जुन्या गावात…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 June 2022 Time - 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ जून २०२२ सायंकाळी ६.१०
· देशाची कोविड प्रतिबंधात्मक २०० कोटी मात्रा लसीकरणाकडे वाटचाल; पात्र नागरिकांनी लसीची तिसरी मात्राही घ्यावी-मन की बातमधून पंतप्रधानांचं आवाहन.
· बंडखोर गट अन्य पक्षात विलीन होईपर्यंत अपात्रतेची कारवाई शक्य-शिवसेनेचा दावा.
· राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन.
आणि
· महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचा १२ ते १९ जुलै दरम्यान खासगीकरण विरोधी सप्ताह.
****
देश कोविड प्रतिबंधात्मक २०० कोटी मात्रा देण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतो आहे, पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीची तिसरी मात्रा अवश्य घ्यावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या ९० व्या भागात ते आज बोलत होते. देशात अंतराळ क्षेत्रामध्ये स्टार्ट-अप्सची संख्या सध्या शंभराहून जास्त झाली असून हे सर्व स्टार्ट-अप्स नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करत आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. चेन्नई आणि हैद्राबादचे दोन स्टार्ट- अप्स अग्निकुल आणि स्काय रुटचं उदाहरण पंतप्रधानांनी यावेळी दिलं. जवळपास साडेसातशे शालेय विद्यार्थी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये ७५ उपग्रहांवर काम करत आहेत, यातील बहुतांश विद्यार्थी लहान-लहान शहरांतले असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
२८ जुलैपासून भारतात चेन्नईत सुरू होत असलेल्या बुद्धीबळ ऑलिंपियाडसह अनेक क्रीडा स्पर्धांचा उल्लेख करत, क्रीडा जगतात भारतीय क्रीडापटूंचा दबदबा वाढत असून भारतीय क्रीडा प्रकारांनाही नवीन ओळख मिळत आहे अस�� ते म्हणाले. युवा क्रीडापटूंनी या वर्षात मिळवलेल्या पदकांचा आणि त्यांच्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सर्वांचं कौतुक केलं. भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा, दक्षिण भारतातली भगवान अय्यप्पा यांची शबरीमाला यात्रा आणि महाराष्ट्रातली वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याची पंढरीची वारी या आध्यात्मिक पदयात्रांचा ही मोदी यांनी मन की बात मध्ये उल्लेख करत या उत्सवांबद्दल नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
****
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान बदलणं आवश्यक असून ते आव्हानात्मक असलं तरी त्याकडे संधी म्हणून पाहण्याची गरज केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीनं घेण्यात आलेल्या “चेंजिंग लँडस्केप ऑफ मीडिया अँड एंटरटेनमेंट-२०२२” या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. माध्यम क्षेत्रात तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या तंत्रज्ञांना चांगलं मानधन मिळालं तर, या क्षेत्रात येण्यास युवकांचा कल वाढेल असंही ते म्हणाले. माध्यम क्षेत्रात चांगला आशय निर्माण होण्याची गरज आहे, त्यासाठी प्रेक्षकांची मानसिकता समजून घेतली पाहिजे तसंच भारतीय संस्कृतीशी निगडीत आशय हा समृद्धपणे जगासमोर मांडता येऊ शकतो त्यासाठी सर्जनशीलता वापरण्याची गरज आहे, यासाठी आपण प्रथम स्वतःवर विश्वास ठेवल्यास जगाचाही त्यावर विश्वास बसेल असंही ते यावेळी म्हणाले.
****
बंडखोर आमदारांचा गट अन्य पक्षात विलीन होईपर्यंत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. आज पत्रकारांशी बोलताना, शिवसेनेकडून वकिलांनी या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या प्रकरणांचा दाखला देत, १६ आमदारांना बजावलेली कारवाईची नोटीस वैध असल्याचं म्हटलं आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात आलेला अविश्वास प्रस्तावाचा मेल अनोळखी आयडीवरून आल्याने, तो फेटाळून लावण्यात आला आहे, त्यामुळे उपाध्यक्षांना अशी नोटीस बजावण्याचे पूर्ण अधिकार असल्याचं, शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील सुरत मार्गे गुवाहाटीला गेल्याचं वृत्त आमच्या ठाण्याच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह होत असलेल्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर या आमदारांची निवासस्थानं तसंच कार्यालयाबाहेर केंद्र सरकारतर्फे केंद्रीय राखीव पोलीस दल - सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शिंदे गटातील १६ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपालांना पत्र लिहिलं होतं, त्यानंतर ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
****
एकनाथ शिंदे यांच्यासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला होता, असा गौप्यस्फोट युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेनं आज पुन्हा एकदा मुंबईत शक्ती प्रदर्शन केलं त्यावेळी ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत होते. २० मे रोजी झालेल्या बैठकीत, स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असं विचारले होतं, मात्र या या प्रस्तावावर एकनाथ शिंदेंनी टाळाटाळ केली होती. यानंतर आता २० जूनला एकनाथ शिंदेंनी बंड केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन विधानसभेत माझ्यासमोर बसावं, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. कोरोना संसर्गामुळं ४ दिवसांपासून ते खासगी रुग्णालयात दाखल होते. आता आपण पूर्णपणे स्वस्थ आहोत, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल, असं त्यांनी पत्रकाच्या माध्यमातून कळवलं आहे. यावेळी त्यांनी सर्व डॉक्टर, परिचारिका आणि हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १२ लाख ७२ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७ कोटी ८ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या जयंती निमित्त साजरा करण्यात येत असलेला “सामाजिक न्याय दिन” आणि त्यातील सर्व उपक्रमांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. राजर्षी शाहूंनी आपल्याला अनेक गोष्टींचा धडा घालून दिला आहे. त्यांची उजळणी करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं, ठाकरे यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही छत्रपती शाहूंना अभिवादन करत जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी झाली. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
औरंगाबाद इथं मिलकॉर्नर परिसरात असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटनांसह नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
****
औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांचं स्मृति शताब्दी कृतज्ञता पर्व आणि जयंतीनिमित्त कौशल्य विकास जनजागृती मेळावा घेण्यात आला. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था - सारथी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीनं घेण्यात आलेल्या या मेळाव्याचं उद्घाटन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते झालं. आरोग्य, कृषी, विक्री आणि विपणन या व्यवसाय क्षेत्रात गुणवत्तेला अधिक प्राधान्य अत्यावश्यक असल्याचं जिल्हाधिकारी चव्हाण यावेळी म्हणाले.
****
बँकांच्या खासगीकरण धोरणाविरुद्ध महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे १२ ते १९ जुलै या कालावधीत खासगीकरण विरोधी सप्ताह पाळला जाणार आहे. यात सभा, परिसंवाद, पदयात्रा, जनसंवाद, लोकप्रतिनिधींना निवेदन देणं आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकार लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बँकिंग कंपनी दुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन हा विरोधी सप्ताह राबवण्यात येणार आहे.
****
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत आज रिकर्व्ह प्रकाराची अंतिम फेरी सुरू आहे. भारताची दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि सिमरनजीत कौर यांच्या संघाचा सामना चिनी तैपेईच्या संघाशी होत आहे. भारतीय संघानं युक्रेन, ब्रिटेन आणि तुर्कस्थानच्या संघांचा पराभव करून या स्पर्धेतलं आपलं पदक पक्कं केलं आहे. यापूर्वी या स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा जोडीने मिश्र कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. ज्योतीने या स्पर्धेत वैयक्तिक गटात रौप्यपदकही पटकावल�� आहे.
****
शिवसेनेतले बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनात आज औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला सत्तार समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
दरम्यान, औरंगाबाद शहरात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी लावलेल्या विविध फलक���वरील त्यांच्या छायाचित्रांना आज शिवसैनिकांनी काळं फासल���.
****
0 notes
काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना ‘हे’ होऊ द्यायचं नाही; गोपीचंद पडळकरांचं मोठं विधान; म्हणाले “तर आम्ही इथली शासनकर्ती जमात…”
काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना ‘हे’ होऊ द्यायचं नाही; गोपीचंद पडळकरांचं मोठं विधान; म्हणाले “तर आम्ही इथली शासनकर्ती जमात…”
काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना ‘हे’ होऊ द्यायचं नाही; गोपीचंद पडळकरांचं मोठं विधान; म्हणाले “तर आम्ही इथली शासनकर्ती जमात…”
मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारला पाहिजे आणि आपला अधिकार हिसकावून घेण्याचा पण केला पाहिजे असं आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या लेखकांनी होळकरशाहीचा दैदीप्यमान इतिहास…
View On WordPress
0 notes
Ahmednagar Congress : महाराष्ट्रात गाजणारा नगरचा कबड्डी संघ देशपातळीवर गाजेल - किरण काळे
#Ahmednagar Congress : महाराष्ट्रात गाजणारा नगरचा कबड्डी संघ देशपातळीवर गाजेल - किरण काळे #Congress #Kabaddi #Sports
Photo Ahmednagar Congress
Ahmednagar Congress : अहमदनगर (दि १८ मार्च २०२२) प्रतिनिधी : नगरला मोठी क्रीडा क्षेत्रातील दैदीप्यमान इतिहासाची परंपरा आहे. आजच्या पिढीतील खेळाडूंनी देखील ती जपली आहे. महाराष्ट्रात गाजणारा नगरचा कबड्डी संघ एक दिवस नक्कीच देश पातळीवर गाजेल आणि अहमदनगरचे नाव मोठे करेल, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
नुकत्याच भिवंडी येथे पार पडलेल्या…
View On WordPress
0 notes