Tumgik
#महागाईने
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rahul Gandhi: ‘राजा मित्रांच्या कमाईत व्यस्त, प्रजा महागाईने त्रस्त’ - राहुल गांधींचा घणाघात
Rahul Gandhi: ‘राजा मित्रांच्या कमाईत व्यस्त, प्रजा महागाईने त्रस्त’ – राहुल गांधींचा घणाघात
Rahul Gandhi: ‘राजा मित्रांच्या कमाईत व्यस्त, प्रजा महागाईने त्रस्त’ – राहुल गांधींचा घणाघात देशात वाढती महागाई, बेरोजगारीवर हल्लाबोल करत ‘राजा मित्रों की कमाई में व्यस्त, प्रजा महंगाई से त्रस्त’ अशी खोचक टीका केली. (Rahul Gandhi criticise PM Narendra Modi on rising inflation) देशात वाढती महागाई, बेरोजगारीवर हल्लाबोल करत ‘राजा मित्रों की कमाई में व्यस्त, प्रजा महंगाई से त्रस्त’ अशी खोचक टीका…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ' असाही ' शॉक
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ‘ असाही ‘ शॉक
एकीकडे नागरिकांचे जीवन वाढत्या महागाईने हैराण झालेले असून त्यात विद्युत बिल देखील वाढलेले असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. घरगुती गॅस पूर्वीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग झाला मात्र तरीही केंद्र सरकारला याची कुठलीच जाणीव नाही. गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणून की काय आता महावितरण देखील मनमानी पद्धतीने लाईट बिल पाठवत आहे. वास्तविक नियमाप्रमाणे विद्युत मीटरचे रीडिंग घेऊन बिल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
महागाई��े होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ' असाही ' शॉक
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ‘ असाही ‘ शॉक
एकीकडे नागरिकांचे जीवन वाढत्या महागाईने हैराण झालेले असून त्यात विद्युत बिल देखील वाढलेले असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. घरगुती गॅस पूर्वीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग झाला मात्र तरीही केंद्र सरकारला याची कुठलीच जाणीव नाही. गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणून की काय आता महावितरण देखील मनमानी पद्धतीने लाईट बिल पाठवत आहे. वास्तविक नियमाप्रमाणे विद्युत मीटरचे रीडिंग घेऊन बिल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ' असाही ' शॉक
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ‘ असाही ‘ शॉक
एकीकडे नागरिकांचे जीवन वाढत्या महागाईने हैराण झालेले असून त्यात विद्युत बिल देखील वाढलेले असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. घरगुती गॅस पूर्वीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग झाला मात्र तरीही केंद्र सरकारला याची कुठलीच जाणीव नाही. गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणून की काय आता महावितरण देखील मनमानी पद्धतीने लाईट बिल पाठवत आहे. वास्तविक नियमाप्रमाणे विद्युत मीटरचे रीडिंग घेऊन बिल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ' असाही ' शॉक
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ‘ असाही ‘ शॉक
एकीकडे नागरिकांचे जीवन वाढत्या महागाईने हैराण झालेले असून त्यात विद्युत बिल देखील वाढलेले असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. घरगुती गॅस पूर्वीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग झाला मात्र तरीही केंद्र सरकारला याची कुठलीच जाणीव नाही. गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणून की काय आता महावितरण देखील मनमानी पद्धतीने लाईट बिल पाठवत आहे. वास्तविक नियमाप्रमाणे विद्युत मीटरचे रीडिंग घेऊन बिल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ' असाही ' शॉक
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ‘ असाही ‘ शॉक
एकीकडे नागरिकांचे जीवन वाढत्या महागाईने हैराण झालेले असून त्यात विद्युत बिल देखील वाढलेले असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. घरगुती गॅस पूर्वीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग झाला मात्र तरीही केंद्र सरकारला याची कुठलीच जाणीव नाही. गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणून की काय आता महावितरण देखील मनमानी पद्धतीने लाईट बिल पाठवत आहे. वास्तविक नियमाप्रमाणे विद्युत मीटरचे रीडिंग घेऊन बिल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ' असाही ' शॉक
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणचा ‘ असाही ‘ शॉक
एकीकडे नागरिकांचे जीवन वाढत्या महागाईने हैराण झालेले असून त्यात विद्युत बिल देखील वाढलेले असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. घरगुती गॅस पूर्वीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग झाला मात्र तरीही केंद्र सरकारला याची कुठलीच जाणीव नाही. गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणून की काय आता महावितरण देखील मनमानी पद्धतीने लाईट बिल पाठवत आहे. वास्तविक नियमाप्रमाणे विद्युत मीटरचे रीडिंग घेऊन बिल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
nashikfast · 2 years
Text
दिवाळीच्या लज्जतदार फराळाला महागाईचा तडका !
दिवाळीच्या लज्जतदार फराळाला महागाईचा तडका !
*आचारींकडून फराळ बनवून घेण्याकडे गृहिणींचा कल* मालेगाव – अमोल अहिरे – कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर सर्वच सण-उत्सव धूमधडाक्यात साजरे होत असतांना सर्वात मोठ्या दिवाळ सणाच्या उत्साहावर महागाईने वक्रदृष्टी टाकली आहे. विशेषतः खुसखुशीत, चमचमीत, खमंग फराळाला महागाईचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली असतानाही विशेषतः ग्रामीण भागातील गृहिणींचा आचारींकडून फराळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
journalist27 · 2 years
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
दीपक मोहिते,
संकटाचा डोंगर समोर असूनही करूया आनंदात सीमोल्लंघन,
पावसाळ्याच्या अखेरीस घरी नवीन धान्य येण्याच्या सुमारास तुमच्या आमच्या भेटीला येतो,तो सण म्हणजे दसरा.साडेतीन मुहुर्तापैकी ।एक शुभमुहूर्त होय.अश्विन शुद्ध दशमीला येणाऱ्या या सणाला विजया दशमी असेही म्हणतात.या दिवशी सीमोल्लंघन करून आपट्याच्या पानांची पूजा करण्यात येते व तीच आपट्याची पाने देऊन आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो.मात्र गेल्या दोन वर्षात म्हणजे कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्यावर आलेल्या महामारीच्या संकटामुळे आपण तो साजरा करू शकलो नाही.या कोरोनाने माणसाला माणसापासून दूर केले.कोरोनाच्या पूर्वी आपण या दिवशी आप्त व स्वकीयांना गळाभेट करून शुभेच्छा देत असू,आता आपल्याला अशा पद्धतीने शुभेच्छा देणे,शक्य होत नाही.यापूर्वीही अनेक आजाराचे आक्रमण आपल्यावर होत असे,पण त्या आजारांनी आपण एकमेकांपासून दुरावलो नव्हतो.मात्र कोरोनामुळे आपण एकमेकांपासून दुरावलो.
गेल्या तीन वर्षांपासून आपण विविध संकटांना सामोरे जात आहोत.वादळे,कोरोना,
आर्थिक मंदी,बेरोजगारी,महागाई,
अशा विविध संकटांना तोंड देत आपण आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालवला.या काळात " वर्क फ्रॉम होम," ही नवी संकल्पना उदयाला आली.त्याचा किती सकारात्मक परिणाम झाला,याविषयी तज्ञ मंडळींमध्ये मतांतरे आहेत.एखादा कर्मचारी या पद्धतीने काम करताना इतर कंपनीचेही काम करू शकतो.या व्यवस्थेमध्ये कंपन्यांच्या गोपनीयतेचे काय ? याला प्रचलित व्यवस्थेमध्ये " मुनलायटिंग," म्हंटले जाते.हे मुनलायटिंग नैतिक की अनैतिक,यावर सध्या बराच खल सुरू आहे.ही व्यवस्था अत्यंत घातक असल्यामुळे जिओ व एअरटेल,या कंपन्यांनी सामंजस्य करार केला आहे.या करारानुसार या दोन्ही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या देणार नाहीत.तसेच एखाद्या कंपनीतील आयटी कर्मचारी आपल्या रजेच्या दिवशी युट्युब चॅनेल चालवत असेल तर त्याला आपण मुनलायटिंग,म्हणणार का ? असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न कोरोनाकाळात व पश्चात निर्माण झाले आहेत.त्यावर अनेक तज्ञामध्ये वैचारिक मतभेद असून ही व्यवस्था घातक की फायदेशीर यावर सध्या मंथन सुरू आहे.या वर्षाच्या सुरुवातीस कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला व आपण पुनश्च हरी ओम केला.लोक सुखावले,हळूहळू सारं काही सुरळीत झाले.बेरोजगार झालेल्याना काही अंशी दिलासा मिळू शकला.संसाराचा गाडा हळुवारपणे का होईना,पण रुळावर आला.सारं काही सुरळीत होत असताना महागाईने मात्र कळस गाठला आहे.या जीवघेण्या आजाराने मानवी जीवन पूर्णतः विस्कळीत केले.हे संकट आपण दोन वर्षांच्या संघर्षानंतर यशस्वी पणे परतवले,पण आता लम्पि या आजाराने पशुधनावर संक्रांत आली आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची या आजाराने झोप उडवली आहे.अशा परिस्थितीत आपण सीमोल्लंघन करत आहोत.नवीन संकटे आपल्यावर घोंगावू लागली आहेत,त्या संकटांना आपण सध्या सामोरे जात आहोत.कोरोनासोबत जीवनमरणाची लढाई लढल्यानंतर आता आपल्यावर वेगळ्याच लढाईला तोंड देण्याची पाळी आली आहे.शिक्षण महागले,अन्नधान्य व भाज्यांचे दर अस��मानाला भिडले.इंधन व घरगुती गॅस सिलिंडर्सचे भाव साडेतीनशे वरून थेट एक हजारावर गेले.पंतप्रधानमंत्री उज्वला योजनेतून लाखो गरीब लोकांना मोफत शेगड्या व सिलिंडर्स देण्यात आले.या योजनेमुळे अनेकांनी आपल्या घरातील चुली बंद केल्या.पण कालांतराने दरमहा सिलिंडर्स खरेदी करण्यासाठी एक हजार रु.आणायचे कुठून ? त्यामुळे या योजनेतील शेगड्या व सिलिंडर्स याना घराच्या कोनाड्यात जागा मिळाल्या.आपल्या चुलीच बऱ्या,असा विचार करून केंद्र सरकारच्या या योजनेचा ग्रामीण जनतेने त्याग केला.कोरोना संपल्यानंतरही आपला त्रास कमी झालेला नाही.यापुढे जगायचं कसं,आपल्या पोराबाळांचे होणार कसे ? महागलेले शिक्षण आपल्याला परवडणार कसे ? कोट्यवधी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या,त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन काय ? अशा एक ना अनेक प्रश्नाने आपल्याला भंडावून सोडले आहे.अशा परिस्थितीत सर्वसामान्यजन सीमोल्लंघन करत आहे,पण त्याला आपल्या मर्यादा ठाऊक आहेत,कोरोनामुळे सीमारेषाच पुसल्या गेल्यामुळे त्या ओलांडायच्या कशा,अशा विवंचनेत सर्वसामान्य माणूस सापडला आहे.
राज्यस्तरावरही सारं काही आलबेल आहे,अशी स्थिती नाही.सत्तासंघर्षामुळे क्रमांक १ वर असलेले आपले राज्य क्रमांक ५ वर घसरले आहे.आपल्या राज्यकर्त्यांमुळे राज्याची सर्व क्षेत्रात सतत पीछेहाट होत आहे.सर्वधर्मसमभाव, या धोरणाला तिलांजली देण्यात आली आहे.धर्माच्या नावाखाली सर्वत्र धुडगूस घालण्याचा एक कलमी राबवण्यात येत आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात हिंदुत्वाच्या नावाखाली समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत.एकेकाळी धर्मनिरपेक्ष विचारसरणी रुजलेल्या जनतेच्या मनात हिंदुत्वाचा अंगार फुलवण्यात राज्यकर्ते यशस्वी ठरू लागले आहेत.
धर्मभावनेला खतपाणी घालण्यात आले असून येणाऱ्या काळात धर्म व राजकारण यांची वीण अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास या राज्याची पुरोगामी राज्य म्हणून जी ओळख आहे ती पुसली जाईल व ते धर्मावर आधारीत राज्य,अशी त्याची नवीन ओळख निर्माण होईल,आणि हे समाजासाठी अत्यंत घातक आहे.ज्या देशात धर्माने राजकारणावर ताबा मिळवला,त्या देशाचे वाटोळे झाले आहे.उदा.सीरिया,इराक,
इराण,अफगाणिस्तान
पाकिस्तान,म्यानमार,बांगला देश,लिबिया,लँबेनॉन,ही सर्व राष्ट्रे धर्माच्या राजकारणामुळे बरबाद झाली आहेत.
त्यामुळे आपण वेळीच सावध होणे गरजेचे आहे.आंधळेपणाने आपणही याच वाटेने जाऊ लागलो,तर विनाश अटळ आहे.राज्याराज्यात पाणी,सीमा व गौण खनिज इ.वरून तंटे आहेत.त्यापैकी अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.आपण सारे भारतमातेची लेकरे आहोत,पण आजच्या घडीला आपण हे माझे,हे तुझे असं करत एकमेकांच्या उरावर बसु लागलो आहोत.बेळगाव सीमा प्रश्नाचा तिढा गेल्या पाच दशकात सुटू शकला नाही.या काळात शेकडो लोकांचे रक्त सांडले,पण त्यातून आपण शहाणे झालो नाही.पाणीवाटप प्रश्नीदेखील अशीच स्थिती आहे.सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत.त्याचा वर्षानुवर्षे निपटारा होत नाही.दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राज्याराज्यातील पाण्याचे तंटे निकाली काढण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली होती,पण त्यांचे सरकार गडगडले व हा महत्वाकांक्षी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला.सीमा व पाणी प्रश्न,सोडवण्यासाठी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीत पुढाकार घेतला होता,पण नियतीची त्यांना साथ मिळाली नाही व त्यांचे स्वप्न साकार होवू शकले नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष करून परराष्ट्र धोरणात आपण आजच्या घडीला इतर आशियाई देशाच्या तुलनेत अव्वल आहोत.परराष्ट्र धोरणातील चाणक्य नीतीने आपण पाकिस्तान व चीन या राष्ट्रांना जेरीस आणले आहे.नेपाळ,हा देश चीनच्या कच्छपी लागून आपल्या कागळ्या करू लागला होता.परंतु त्यालाही लगाम घालण्यात आपण यशस्वी होऊ शकलो.श्रीलंका चीनच्या नादी लागल्यामुळे विनाशाच्या वाटेवर गेला आहे.बांगला देश मात्र आपल्या वचकून आहे.अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाले,त्याचा जबर फटका आपल्याला बसला. पाकिस्तानला शह देण्यासाठी आपल्या देशाने अफगाणिस्तानात मोठे प्रकल्प हाती घेतले होते.या प्रकल्पात आपण लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली होती,ही गुंतवणूक अमेरिकेच्या सांगण्यावरून आपण केली होती,ती आपल्या अंगलट आली.काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३७० कलम हटवले,खरे पण आजही या राज्यातील परिस्थिती निवळली नाही.मात्र येणाऱ्या काळात आपले राज्य व आपला देश आर्थिक आघाडीवर उत्तम कामगिरी करेल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण येत्या दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करत आहोत.येणारे वर्ष तुम्हाला-आम्हाला ,राज्याला व देशाला सुख-समृद्धी व समाधानाचे जाईल,अशी अपेक्षा करूया....
0 notes
nandedlive · 2 years
Text
खाद्यतेल ३० रुपयांनी स्वस्त होणार
Tumblr media
नवी दिल्ली : अनेक तेल उत्पादक कंपन्यांनी जुलैच्या तिस-या आठवड्यात एक लिटरची बाटली आणि पाऊचच्या किंमतीत ३० रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे. खाद्यतेल लवकरच ३० रुपयांनी स्वस्त होणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने(डीएफपीडी) याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या, जुलैच्या तिस-या आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत ३० रुपयांची घट येईल. एवढंच नाही तर सरकार खाद्यतेलावरील सेवा शुल्कात अजून कपात करण्याची ही शक्यता आहे. सरकारने यासाठी कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत खाद्यतेल घरातील किचनमध्ये गोडवा आणेल हे नक्की. एक लिटरची बाटली आणि पाऊच्या किंमतीत ३० रुपयांच्या कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे. मध्यंतरी तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने घराचे बजेट वाढले होते आणि सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळला होता. कंपन्यांची दर कपात अडाणी विल्मर कंपनीने त्यांच्या खाद्यतेल उत्पादनावरील दरात १० ते ३० रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. तर जेमिनी एडिबल अँड फॅट्स कंपनीने ही त्यांच्या उत्पादनावर ८ रुपये ते ३० रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. इमामी अ‍ॅग्री कंपनीने एमआरपीवर ३५ रुपयांपर्यंतची कपात केली आहे. कंपन्यांच्या या कपात धोरणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर दिसून येईल. त्यांना पहिल्यापेक्षा स्वस्त खाद्य तेल खरेदी करता येईल. मदर डेअरीने सुद्धा त्यांच्या खाद्यतेलाच्या किंमती उतरवल्या आहेत. त्यांनी तेलाच्या किंमतीत १५ रुपये प्रति लिटर कपात केली आहे. यामध्ये सोयाबीनचे तेल आणि राईसब्रान तेलाचा समावेश आहे. बैठकीनंतर तेल कपातीवर तोडगा सरकारने नुकतीच तेल उत्पादक कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सामान्य जनतेवरील खाद्यतेलामुळे वाढलेला भार कमी करण्यावर जोर देण्यात आला. एवढेच नाही तर कंपन्यांकडून सेवा शुल्काविषयी कंपन्यांकडून सूचना ही मागवण्यात आल्या आहेत. या बैठकीनंतर कंपन्यांनी तातडीने त्यांच्या तेलाच्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही
महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही
महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही Nirmala Sitharaman On Inflation: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की भारतातील महागाई संपूर्ण जगाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. महागाईचा दर ७ टक्क्यांच्या खाली ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यात सरकारला यश आल्याचे त्यांनी सांगितले. Nirmala Sitharaman On Inflation: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत . पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत . पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत . पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत . पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes