Weather Update: देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, 15 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढणार
Weather Update: देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, 15 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढणार
Weather Update: देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, 15 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढणार
नवी दिल्ली : उत्तर भारतातील मैदानी भागात पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम दिसून येत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, झारखंडमध्ये थंडी वाढू लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही पारा घसरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 डिसेंबरनंतर थंडी आणखी वाढणार आहे. वास्तविक,…
View On WordPress
0 notes
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत .
पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
View On WordPress
0 notes
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत .
पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
View On WordPress
0 notes
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत .
पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
View On WordPress
0 notes
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्य��� दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत .
पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
View On WordPress
0 notes
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत .
पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
View On WordPress
0 notes
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
घ्या अच्छे दिन..सीएनजीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ , पुन्हा महागाई वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे यामुळे अनेक जणांनी आपल्या चारचाकी गाड्या सीएनजीवर परावर्तित केलेल्या आहेत मात्र सीएनजी किट टाकण्यासाठी खर्च केल्यानंतर सीएनजीच्या किमती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोजचा प्रवास खर्च त्यामुळे वाढलेला असून अनेक नागरीक महागाईने हतबल झालेले आहेत .
पुणे आणि पिंपरी-चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात असलेल्या…
View On WordPress
0 notes
Metro : गणेशोत्सवात मेट्रो धावणार मध्यरात्रीपर्यंत, फेऱ्याही वाढणार
एमपीसी न्यूज – गणेशोत्सवात (Metro) पुणे मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार आहे. मेट्रोच्या फे-याही वाढविल्या जाणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात…
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८७ टक्क्यांवर
मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, नांदेड-बीड-हिंगोली जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतकर्तेचा इशारा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं हे सृदृढ आणि बळकट न्यायव्यवस्थेचं द्योतक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत पटकावली सात पदकं, महिला बॅडमिंटन स्पर्धेत आज सुवर्णपदकाची संधी
****
मराठवाडा, विदर्भासह राज्यात अनेक अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ८५ टक्के भरलं असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्यानं आवक वाढणार आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्यानं, नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे. वैजापूर आणि गंगापूरसाठी नांदुर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्यात आलं.
परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळै ओढे, नाले ओसांडून वाहत आहेत. मुद्गल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. झिरोफाटा - पूर्णा दरम्यान माटेगाव पुलावरून पाणी आल्यानं नांदेड - परभणी मार्ग बंद झाला असून, मलासोंना - दैठणा ओढ्यावरील पुलावर पाणी आल्यानं आठ गावांचा संपर्क तुटला आहे. दैठणा गावात अतिवृष्टमुळे घर कोसळलं, तर जिंतूर तालुक्यातले ओढे ओसंडून वाहत असल्याने शेतात पाणी शिरलं आहे. गंगाखेड तालुक्यातला मासोळी प्रकल्प पूर्ण भरला असून, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात काल सलग दुस-या दिवशीही जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं कयाधू नदीसह अन्य नदी- नाल्यांना पूर आणि अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरलं आहे. विशेषत: हिंगोली शहरातल्या काही व्यापारी पेठांमध्ये पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर धरणाचे १४ दरवाजे उघडून २७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पूर्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळं पूर्णा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता असून, नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर पावसाने सर्वदुर हजेरी लावली असून नदी, नाले वाहू लागले आहेत. बिंदुसरा जलप्रकल्पाचा तलाव पूर्णपणे भरला असून, काल याठिकाणी शेतकरी आणि स्थानिकांच्या उपस्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. जिल्ह्यातले १४३ मध्यम आणि ३६ लघू प्रकल्प तुडुंब भरले आहेत. बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं, नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सावधांतेचा इशारा दिला आहे. परळी-बीड महामार्गावरील पांगरी इथला पर्यायी पूल पाण्याखाली गेल्यानं, या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आपत्कालीन स्थितीत त्वरित मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याचं आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. जलाशय आणि न���ीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सावध राहण्याची सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातल्या गोदावरी, मांजरा, पैनगंगा, आसना, लेंडी, सीता या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात बचावकार्यासाठी स्थानिक पथकांसह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं, अनेक घरांची पडझड झाली, तर १२ जनावरे दगावल्याचं वृत्त आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. सध्या सुरु असलेला पाऊस थांबताच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. मंठा तालुक्यातल्या पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, तळतोंडी, माळतोंडी, देवठाणा या गावांना पुराचा फटका बसला आहे. पांगरी खुर्द गावातला पाझर तलाव पूर्ण भरल्यानं नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी, रामसगाव, शेवता, बानेगाव, लिंगसेवाडी, सौंदलगाव, मंगरूळ याठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातले नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातले ४० सिंचन प्रकल्प पूर्ण भरले आहेत. मात्र उमरगा, लोहारा तालुक्यात अद्याप एकही मध्यम प्रकल्प भरलेला नाही.
लातूर शहरासह जिल्ह्यातह पावसाचा जोर वाढला आहे. शेती पिकांसाठी हा उपयुक्त मानला जात आहे. नागरीकांनी विशेषत: शेतकर्यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
****
येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. आज कोल्हापूर मधल्या वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला त्या उपस्थित राहतील. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहतील. तर चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करतील.
****
विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब असून, भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापिठाच्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन काल फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. उत्तम न्याय व्यवस्थेमुळे गुंतवणूक प्रक्रिया ही कायदेशीररित्या होण्याचा विश्वास असल्यामुळे आपल्या देशात येण्यास गुंतवणूकदार उत्सूक असतात, त्याचंच फलित म्हणून आपण जगातली सर्वोत्कृष्ट अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. न्यायदानाची प्रक्रिया ही अधिकाधिक तंत्रस्नेही आणि लोकाभिमुख करण्यात आपण योग्यदिशेनं पावले टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण इथं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं काल मुंबईत आंदोलन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी हुतात्मा चौकात जमून सरकारचा निषेध केला. नांदेडमध्येही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
****
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांना पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. तर छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याची टीका केली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच कायम आहे. निषाद कुमार यानं उंच उडी स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं, तर महिलांच्या दोनशे मीटर स्पर्धेत प्रीती पालनं कांस्य पदक जिंकलं. या पदकामुळं ���ारताची पदकसंख्या सात झाली आहे. आज महिला बॅडमिंटन स्पर्धेत तुलसीमती मुरुगसेन सुवर्णपदकासाठी, तर मनीषा रामदास कांस्यपदकासाठी खेळणार आहे.
****
बैल पोळा आज साजरा होत आहे. बळीराजाच्या कष्टात मोलाची साथ देणा-या बैलांप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांना सजवून त्यांचं पुजन करण्यात येतं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथले भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारासाठी, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. उद्या मुंबईत राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
राज्यासह देशभरात पडणाऱ्या पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काल लिंगमपल्ली इथून मुंबईकडे येणारी देवगिरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती, परिणामी आज मुंबईहून लिंगमपल्लीला येणारी ही गाडी रद्द झाली आहे. त्याचबरोबर आज मुंबई - सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस, नांदेड - संबलपुर एक्स्प्रेस, तिरुपती-आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेस, काकीनाडा - साईनगर शिर्डी तर उद्या तीन तारखेला आदिलाबाद-तिरुपती कृष्णा एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
आज नरसापूर इथून सुटणारी नरसापूर- नगरसोल या गाडीचे खम्माम ते काझीपेट दरम्यानचे सर्व थांबे रद्द करण्यात आले असून, ही गाडी विजयवाड्याहून गुंटूर, पागीडीपल्ली मार्गाने सिकंदराबादला जाणार आहे.
****
0 notes
Hinjewadi IT Companies
Hinjewadi IT Companies | हिंजवडीतून आयटी कंपन्यांचं स्थलांतर, बेरोजगारी वाढणार | Zee24Taas
iLoveIndia.Club/india-blogevents.iLoveIndia.Clubdirectory.iLoveIndia.Clubfriends.iLoveIndia.Clubproperty.iLoveIndia.Clubvideos.iLoveIndia.Club
iLoveIndia.Club has become a events hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from all over India and the world.Get the latest top…
View On WordPress
0 notes
IND VS BAN : भारतीय संघाच्या अडचणी वाढणार; रोहित सोबत हे दोन खेळाडू होऊ शकतात टेस्ट सिरिज मधून बाहेर
IND VS BAN : भारतीय संघाच्या अडचणी वाढणार; रोहित सोबत हे दोन खेळाडू होऊ शकतात टेस्ट सिरिज मधून बाहेर
IND VS BAN : भारतीय संघाच्या अडचणी वाढणार; रोहित सोबत हे दोन खेळाडू होऊ शकतात टेस्ट सिरिज मधून बाहेर
IND VS BAN Test match : भारत आणि बांग्लादेश दरम्यान होणाऱ्या टेस्ट सिरिज मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा सोबत जडेजा आणि शमी यांना दुखापत झाली असून ती बरी न झाल्याने ते या सिरिजपासून दूर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास भारतीय संघाला मोठा धक्का ���सणार…
View On WordPress
0 notes
महाब्रॅण्ड आयआयबी च्या महानिकालाचा महासोहळा संपन्न !
यावर्षी एम्स आणि एमबीबीएस चा टक्का वाढणार: मुख्यकार्यकारीसंचालक दशरथ पाटील यांची माहिती
गुणवंताच्या पाठीवर टिम आयआयबीची शाबासकीची थाप .. अनेक विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा..
नांदेड – प्रतिनिधी
येथील कॅनाल रोडस्थित चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे आयआयबीच्या नीट-२०२३ गुणवंताचा जल्लोषात सत्कार करण्यात आला मागील तब्बल २४ वर्षांपासून डॉक्टर आणि इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी आणि महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड म्हणून नावलौकिक असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटने नीट-२०१३ मध्येही दैदिप्यमान निकाल दिला आहे.
यानिमित्ताने या गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक व्हावे तसेच आगामी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक या उदात्त हेतूने नीट-२०२३ मध्ये अलौकिक यश प्राप्त केलेल्या आयआयबीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शॉल, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगाला येईल यासाठी रोख रकमेच्या बक्षिसासह सहकुटुंब सन्मान करण्यात आला.
गुणवंताच्या सत्कार सोहळ्यावेळी व्यासपीठावर आयआयबीच्या सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. आयआयबी करीअर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या नीट- २०२३ परीक्षेच्या निकालात उत्तुंग यशाची झेप घेत नीट मध्ये उत्तुंग यश मिळविले आहे. यामध्ये आयआयबीच्या पलक जाजू, सायली महिंद्रकर आणि पलक शहा या विद्यार्थिनींनी ७२० पैकी ७०५ गुण प्राप्त केले. तसेच आयआयबीच्या शिवम माहूरे ७००, ज्ञानेश्वर जाधव ७००, साक्षी वजिरगावे ७००, अर्जुन लिंगदळे ७००, उझेर रुलानी ६९७, भारती देशमुख ६९६, अनुष्का भारसवाडकर ६९६ या विद्यार्थ्यांनीही उत्तुंग यश संपादन केले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी नीट-२०२३ मध्ये घवघवीत यश संपादन करत एमबीबीएस शिक्षणाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे.
तरी या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक व्हावे तसेच आगामी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक या उदात्त हेतूने नीट-२०२३ मध्ये अलौकिक यश प्राप्त केलेल्या आयआयबीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शॉल, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगाला येईल यासाठी रोख रकमेच्या बक्षिसासह सहकुटुंब सन्मान करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, टीम आयआयबी, आयआयबीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिसीबी मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे आयआयबी इन्स्टिट्यूट…
फिजिक्स विषयात पलक जाजू, उझेर रुलानी, सर्वेश हटकर, रामप्रसाद पाटील, सायली कदम, हाफिज सोहेल या सहा विद्यार्थ्यांनी १८० पैकी १८० गुण मिळविले आहेत.तर केमिस्ट्री विषयात सायली महिंद्रकर आणि तेजस पोरे यांना १८० पैकी १८० गुण मिळविले आहेत. तर बायोलॉजी विषयात पालक शहा, भारती देशमुख, ज्ञानेश्वर जाधव, अक्षय मिसाळ, गणराज नल्लावार आणि शिवानी जाधव या सहा विद्यार्थ्यांनी ३६० पैकी ३६० गुण मिळविले आहेत ही गौरवास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली ..
आयआयबी टिमच्या दूरदृष्टीतून केलेल्या नियोजनाचे उत्तुंग यश हे फलित – श्री दशरथ पाटील..
नीट-२०२३ मध्ये उज्ज्वल प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत तर घेतलीच त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या या यशात टीम आयआयबीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयांच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचाही मोलाचा वाटा आहे. तरी आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात आयआयबी पीसीबी टीमचाही सत्कार करण्यात आला. याशिवाय आयआयबी इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापनाचेही काटेकोरपणे केलेल्या नियोजनाचाही या यशात मोलाची भूमिका असल्याने या सन्मान सोहळ्यात टीम आयआयबी व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला सातत्याने मिळणारे यश हे आयआयबी टिमच्या दूरदृष्टीतून केलेल्या नियोजनाचे फलित असल्याचे मत आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील.
Read the full article
0 notes
राज्यात आगामी 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा...
जूनच्या सुरवातीच्या दिवसात ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवार-शनिवार पासून गोव्यात गती पकडली आहे. गोव्यात आगामी पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे.
शनिवार 24 जून ते 28 जून या काळात उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गोवा वेधशाळेने राज्यात तीन दिवस ऑरेंज तर दोन दिवस यलो अलर्टचा इशारा दिला आहे
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि…
View On WordPress
0 notes
मार्केट धोकादायक वळणावर । वाढणार की पडणार? Deep Market Analysis with San...
0 notes
समस्या प्रदुषणाची " प्रदुषण हा शब्द पंधरा - वीस वर्षापूर्वी आजच्याइतका प्रचलित नव्हता . आज तो सर्वतोमुखी झाला आहे . त्याविषयीची | जागरूकताही निर्माण झाली आहे . विद्यालयांमध्ये व महाविद्यालयामध्ये त्याविषयीचं प्रधान केल जातं आ अभ्यासक्रमही तयार केले जातात . " प्रदुषणा बरोबरच " पर्यावछ । ' हा शब्दाही प्रचलित होत आहे . त्याचाही अभ्यासक्रमात प्राथमिक स्तरापासून समावेश केले जात आहे . ही स्वागतार्ह बाब आहे . " पर्यावरण विज्ञान ' ही आधुनिक विज्ञावशाखाही आज् महाविद्यालयाच्या वयुत्तर अभ्यासक्रमात समाविष्ठ झाली आहे . ' पर्यावरण ' आणि ' प्रदुषण ' यांचा परस्परसंबंध आहे ; त्यामुळ याविषयी समाजजागरण होणं ही काळाची गरज आहे . पूर्वी ' आरोग्यशास्त्र हा विषय अभ्यासक्रमात असे व त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नसे . खर तर त्यात वैयक्तिक व सार्वजनिक आयग्याविषयीचा किती तरी महत्वाचा विचार मांडला जात होता ; पण त्यावेळी जीवनाच्या समस्या इतक्या जटिल व बिक्रत झाल्या नव्हत्या औद्योगिकीकरण , नागरीकरण वैज्ञानिक शोध व त्यांचा मानव जीवनाशी येणारा घनिष्ठ संबंध नकळत वा हेतुत : होत गेलेली वृक्षतोड व त्यामुळे जंगलांचा व वृक्षांचा होणारा विनाश रासायनिक प्रक्रियांमुळे व वायुनिर्मिती वा वायुगळतीमुळं निर्माण झालेले धोके , ध्वनिपर्धकांमुलं एका बाजुला झालेला फायदा व दुसख्या बाजुला होणारी हानी अशा कितीतरी नवनवीन समस्यांना आपल्या जीवनाशी इतका घनिष्ठ संबंध असेल आणि त्याचे दुगामी परिणाम होतील , याची कल्पना तरी पाचपंचवीस वर्षापूर्वी आपण केली का ? पण आज या सर्व गोष्टींचा आपल्याला लागतो व बारकाईनं विचार करावाच उपाययोजनाही तातडीने करावीच तर आपल्याही वैयक्तिक व सामाजिक जीवनात भयानक उलथापालथ होण्याची शक्यता असते , त्याविषयीची लागते . तो केली नाही
जलप्रदूषण एक समस्या .. जलप्रदुषण म्हणजे पाण्याच्या स्त्रीतांचे प्रदुषण जलप्रदुषण ही एक मानव निर्मित समस्या आहे . हवा पाणी | अन्न या मानसाच्या तीन गरजांपैकी पानी हिं 51 दुसऱ्या क्रमांकांची गरज आहे . आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध 1 मिळणे हे आरोग्याच्या दृष्टिने खूपय महत्वाचे आहे . प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि बरेचसे रोग होतात पाणी प्रदुषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबादार आहोत ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे . जल प्रदुषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधमयि पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवतरीत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठसते . जल प्रदुषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुधारणाम होतात किंवा पाण्याची चप बिघडते ते घाठीरडे दिसते . वा दुर्गंधीयुक्त होते . मानवी कृती आणि अन्य कारणामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्त प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते . या पाण्यालाच प्रदुषित जल म्हणतात . * बदलल्याने मानव परिणाम करणारी जल पाण्याचे प्राकृतिक , रासायनिक आणि जैविक गुणधर्म जलीय सजीवांवर उपायकारक प्रदूषण ही प्रक्रिया आहे नैसगिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उठाता यांची भर पडल्यास तो पाणी प्रदुषित होऊन त्याचा मानव , इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो . जगातील बहुतेक देशांत जल प्रदूषण ही गंभीर आहे . कॅनडा , चीन , भारत इ . देशांत ही समस्या तीव्रतेने समस्या बनली रशिया , अमेरीका जपान , जाणवते .
जल प्रदुषणावरील आययोजना : याची कार माहिती करून योग्य ती उपाययोजना योजली जल प्रदूषण रोखण्यासाठी पाहीजे व या संबची कडक कायदे तयार करावे लागतील १ ९ ७४ मधील Watee Act या कायद्याची अंमलबजावणी होगे आवश्यक आहे . जगामरांतील साधारण २५ टक्के | पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लीरीनचा वापर सर्वाधिक ● लोकसंखेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही . केला जातो . पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतु मरत नाहीत त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठीओ शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते 1 ) सांडपाणी व मैल पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे . ( 2 ) पिण्याच्या पाण्याचे नियमित परिक्षण करणे 3 ) पि ०० पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही , यावर नियंत्रण ठेवणे . 4 ) कवकनाशके , किटकनाशके व किडनाश के यांचा वापर मर्यादीत करने अथवा टाळणे ( 5 ) किरणोत्सारी अपशिष्ट्ये विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवण्याचा पद्धतीचा अवलंब करणे 6 ) ओकि जल प्रदुषणामुळे जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान 2 ° से पेक्षा अधिक वाढणार नाही , याची खबरदारी घेगे . 7 ) खनिज तेलामुळे होणाऱ्या जल प्रदुषण समस्येवर उपाययोजना आखगे 8 ) कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वावी : 4 ) पिण्याच्या पाण्यातील रासायनांच्या प्रमाणाची विशिवत " मयादा असते या सहज मर्यादिपेक्षा अधिक प्रमाणाय रसायनांची वाढ होऊ नये , यासाठी ती दक्षता घेणे
-वैभव वैद्य....
0 notes
Cotton Rate : कापूस विकावा कि नाही? धीर धरा! कापूस दर वाढणार, हे आहेत मुख्य कारणे
Cotton Rate : कापूस विकावा कि नाही? धीर धरा! कापूस दर वाढणार, हे आहेत मुख्य कारणे
Kapus Bajar Bhav मागील महिनाभरापासून कापूस बाजाराचे (Cotton Market) लक्ष युएसडीएच्या (USDA) अहवालाकडं होतं. युएसडीए जागतिक कापूस उत्पादनाचा (Cotton Production) अंदाज कमी करेल, असं वाटतं होतं. पण युएसडीएनं उत्पादनासह वापरही कमी केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस नरमला.
देशातील वायदेही तुटले. बाजार समित्यांमध्ये संमिश्र स्थिती राहीली. पण शेतकऱ्यांनी घाबरून न जाता धीर धरावा. सध्या…
View On WordPress
0 notes