नाश्ते के लिए बनाएं ये तीन तरह के सिंपल चीले
नाश्ते के लिए बनाएं ये तीन तरह के सिंपल चीले
पौष्टिक नाश्ता व्यंजन: नाश्ता दिन का पहला भोजन होता है, जिसे हर किसी को जरूर खाना चाहिए। नाश्ता करने से व्यक्ति पूरे दिन ऊर्जावान रहता है, लेकिन जब आप नाश्ता कर रहे होते हैं तो यह महत्वपूर्ण हो जाता है कि आप नाश्ते में क्या खा रहे हैं? आमतौर पर लोग आमलेट, परांठे या अन्य तली हुई चीजें जैसे पूरी सब्जी और छोले भटूरे आदि खाना पसंद करते हैं. नाश्ते में। लेकिन उन्हें इस बात का अंदाजा नहीं होता है कि वे…
View On WordPress
0 notes
करीना कपूर खान ने शेयर की सिंपल तस्वीर, फैंस बोले-'नेचुरल ब्यूटी'
करीना कपूर खान ने शेयर की सिंपल तस्वीर, फैंस बोले-‘नेचुरल ब्यूटी’
करीना तस्वीरें: बॉलीवुड की बेबो यानी करीना कपूर खान आज लाखों दिलों पर राज कर रही हैं. फैंस उनकी एक झलक के लिए बेताब हैं. वहीं एक्ट्रेस की कुछ तस्वीरें सोशल मीडिया पर छाई हुई हैं, जिसे देखकर फैंस उनकी खूबसूरती के दीवाने हो रहे हैं. ये फोटोज उनके घर के अंदर की हैं जिसमें एक्ट्रेस कूल लुक में नजर आ रही हैं.
करीना सिंपल लुक
इन फोटोज को करीना ने अपने इंस्टाग्राम अकाउंट पर शेयर किया है, जिसमें आप देख…
View On WordPress
0 notes
70 फीसदी पाठ्यक्रम के साथ बोर्ड ने जारी किए सैंपल क्वेश्चन पेपर, इस साल 10वीं-12वीं में पूछे जाएंगे कॉम्पिटेंसी बेस्ड क्वेश्चन्स Hindi NewsCareerThe CBSE Board Has Released Sample Question Papers With 70 Per Cent Syllabus, Competency Based Questions Will Be Asked In 10th 12th This Year.
0 notes
सिप्ला भारत biz के CEO सहित 3 वरिष्ठ स्तर के बाहर निकलता है
सिप्ला भारत biz के CEO सहित 3 वरिष्ठ स्तर के बाहर निकलता है
[ad_1]
नई दिल्ली: ड्रग फर्म सिप्ला ने तीन वरिष्ठ स्तर के एग्जिट देखे हैं, जिसमें कंपनी के कार्यकारी उपाध्यक्ष और सीईओ के लिए भारत के व्यवसाय निखिल चोपड़ा शामिल हैं।
अन्य दो अधिकारी निखिल लालवानी हैं, जो भारत के नुस्खे व्यवसाय के प्रमुख हैं, और क्रुणाल खन्ना, पुराने और उभरते व्यवसाय विकास और पोर्टफोलियो के प्रमुख हैं।
सिप्ला ने एक बयान में कहा, “उन्होंने सिप्ला में महत्वपूर्ण कार्यकाल दिया है; हम…
View On WordPress
0 notes
bjp protest with water samples: पानी की जंग: सैंपल लेकर अरविंद केजरीवाल के घर पहुंचे बीजेपी नेता - bjp protest outside arvind kejriwal residence with water samples
bjp protest with water samples: पानी की जंग: सैंपल लेकर अरविंद केजरीवाल के घर पहुंचे बीजेपी नेता – bjp protest outside arvind kejriwal residence with water samples
[ad_1]
नवभारतटाइम्स.कॉम | Updated: 21 Nov 2019, 02:21:28 PM IST
नई दिल्ली
राजधानी में जारी पानी पर राजनीतिक जंग खत्म होने का नाम नहीं ले रही है। आज गुरुवार को भारतीय जनता पार्टी (बीजेपी) के नेताओं ने दिल्ली सीएम अरविंद केजरीवाल के घर के बाहर प्रदर्शन किया। इन नेताओं के हाथों में पानी के सैंपल थे। हाल ही में बीआईएस की एक रिपोर्ट जारी हुई थी। इसके अनुसार भारत के 21 प्रमुख शहरों में से दिल्ली में…
View On WordPress
0 notes
सिंपल लुक में नजर आईं नीना गुप्ता, लिखा- "कुछ दिन तक नहीं पहननी फ्रॉक"
सिंपल लुक में नजर आईं नीना गुप्ता, लिखा- “कुछ दिन तक नहीं पहननी फ्रॉक”
नई दिल्ली:
नीना गुप्ता (नीना गुप्ता) फैशनिस्टा हैं और शायद ही कोई ऐसा आउटफिट हो जिसे वे कॉन्फिडेंस और बड़े आराम से कैरी न कर पाएं। फिर चाहे कैजुअलपोर्ट लुक हो, मिनी ड्रेस हो या फिर कोई फ्यूजन आउटफिट, नीना कुछ भी पहनें लें वो हर लुक में बेहद श्टाइलिश, खूबसूरत और बिंदास लगती हैं।
यह भी पढ़ें: मिनी ड्रेस के साथ नीना गुपताता ने पहनी हेवी ज्वेलरी
नीना गुप्ता ने हाल ही में अपने इंस्टाग्राम पर…
View On WordPress
0 notes
vaani kapoor hot photos: सिंपल लुक में भी हॉट कैसे दिखें ये कोई वाणी कपूर से सीखे - vaani kapoor style in this photo is simple yet sexy
vaani kapoor hot photos: सिंपल लुक में भी हॉट कैसे दिखें ये कोई वाणी कपूर से सीखे – vaani kapoor style in this photo is simple yet sexy
[ad_1]
नवभारतटाइम्स.कॉम | Updated: 12 Nov 2019, 02:48:45 PM IST
फोटो साभार: इंस्टाग्राम@vaanikapoor
वाणी कपूर इंडस्ट्री की बोल्ड अदाकारा में से एक हैं। वह न सिर्फ बेबाक होकर अपनी राय रखती हैं बल्कि चैलेंजिंग रोल्स को भी लेने से कतराती नहीं हैं। ऐसी ही बेबाकी उनके फैशन में भी नजर आती है जो यूं तो सिंपल दिखाई देते हैं लेकिन होते हॉट ऐंड ग्लैमरस हैं।
वाणी की लेटेस्ट तस्वीर को ही देखें तो इसमें…
View On WordPress
0 notes
सिप्ला ने मॉडर्न COVID-19 वैक्सीन आयात करने के लिए DCGI की अनुमति मांगी: रिपोर्ट https://tinyurl.com/ygc3xlau #covid19 #dcgi #अनमत #आयत #क #करन #न #मग #मडरन #रपरट #लए #वकसन #सपल
0 notes
एथलीट अमित दहिया ने कहा- मैंने सैंपल के लिए अपनी जगह दूसरे को नहीं भेजा, बैन गलत है
एथलीट अमित दहिया ने कहा- मैंने सैंपल के लिए अपनी जगह दूसरे को नहीं भेजा, बैन गलत है
खेल डेस्क।जैवलिन थ्रो खिलाड़ी अमित दहिया ने कहा कि मैंने डोप टेस्ट का सैंपल देने के लिए अपनी जगह किसी अन्य खिलाड़ी को भेजा था। मेरे ऊपर लगा चार साल का बैन पूरी तरह गलत है। मैं खेल मंत्री किरेन रिजिजू से मिलकर इस बारे में बात रखूंगा। पिछले साल अप्रैल में सोनीपत में हुए राष्ट्रीय में अमित ने ब्रॉन्ज जीता था। इसके बाद सैंपल के दौरान अमित की जगह कोई दूसरा खिलाड़ी गया था। इस पर सोमवार को नाडा की…
View On WordPress
0 notes
VIDEO- सुपौल : प्रिंसिपल की छेड़छाड़ का शिकार बनी 8 साल की छात्रा
VIDEO- सुपौल : प्रिंसिपल की छेड़छाड़ का शिकार बनी 8 साल की छात्रा
[ad_1]
बिहार के सुपौल ज़िले में एक निजी स्कूल के प्रिंसिपल द्वारा तीसरी कक्षा में पढ़ने वाली 8 साल की बच्ची के साथ छेड़छाड़ और अश्लील हरकतें करने का मामला सामने आया है. मामला इस तरह है कि ज़िले के निजी स्कूल लिटिल हैवन की एक छात्रा जब स्कूल के छात्रावास में ट्यूशन पढ़ने के लिए गई थी तब स्कूल के प्रिंसिपल ने पहले उसे पैर दबाने के लिए कहा. पैर दबवाने के दौरान प्रिंसिपल ने उस छात्रा को गलत ढंग से…
View On WordPress
0 notes
Sugarcane cultivation and alternative arrangements....
उसाची शेती व पर्यायी व्यवस्था
आज कोणत्याही पाण्याची हमी नसताना कोरडवाहू शेतकरी अत्यंत कष्टाने उसापेक्षा जास्त पैसा मिळवत आहे , त्यास जर पाण्याची हमी दिली तर तो चमत्कार घडवून दाखवेल , त्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये या संकटग्रस्त उद्योगाला काय वास्तव पर्याय असावेत हे मी खाली नमूद करीत आहे.
पर्याय क्रमांक १ :
अत्यंत कार्यक्षम पद्धतीने चालणारे मोजके साखर कारखाने जबरदस्तीने ड्रीप वापरून घेणारे व त्या कारखान्यांना ऊस पुरवणारे ठिंबक सिंचनावर ऊस उत्पादन करणारे शेतकरी यांनाच सरकारने साखर उद्योगात स्थिर करावे व महाराष्ट्राला लागणारी साखर मर्यादित २५ लाख टनापर्यंत करावी. साखर जीवनाला अत्यावश्यक आहे काय ? माणशी २० किलो साखरेचा हिशोब धरला तर २२ लाख टन महाराष्ट्राला साखर लागते. मग एवढी साखर कशासाठी ? काय करायचे एक कोटी टन साखर उत्पादनाचे ? वास्तविकरित्या मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रातील नियमाप्रमाणे साखर कारखानदारांनी विचार केला असता , तर हा प्रश्न उद्भवला नसता. स्थानिक बाजार पेठेच्या मागणीच्या मानाने पुरवठा दुप्पट - तिप्पट झाला. जागतिक बाजार पेठेतील साखरेचे भाव कोलमडले तरी , आपल्याकडील साखर कारखाने चालूच आहेत. यासाठी निर्दयपणे एक कोटी टन साखर समुद्रात टाकून दिली व अतिरिक्त ऊस जनावरांना खाद्य म्हणून वापरले , तरच खोटी भाववाढ करून व जनावरे वाचवून ज्यादा दुध उत्पादन करून , यातून ताबडतोबीने काय होणे शक्य आहे , याचा निर्दयपणे विचार करावा लागेल , पण हा कायमचा पर्याय नाही.
पर्याय क्रमांक २ :
जसे कारखानदार आपल्या एखाद्या उत्पादनाची मागणी कमी कमी होत चालली तर तो पर्यायी उत्पादन बाजारात आणतो. त्याप्रमाणे साखर कारखानदारीने पर्यायी प्रक्रिया उद्योगाबाबत फार गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.
पर्याय क्रमांक ३ :
अमेरिकेमध्ये मक्यापासून फार मोठ्या प्रमाणावर साखर केली जाते व त्याच मक्या पासून इथेनॉलही अत्यंत उच्च दर्जाचे होते. मक्यापासून तयार होणारे इथेनॉलही उसातील इथेनॉलपेक्षा कित्येक पट सरस गुणधर्माचे असते. मक्याला पाणीही कमी व अल्पकाळ लागते. मक्यापासून कॉर्न इंडस्ट्रीचे १००० उपपदार्थ तयार होतात. तेथे ऊस उत्पादक व मका उत्पादक यांची जबरदस्त स्पर्धा असून त्यात मका उत्पादक अधिक नफा कमवित आहेत. तीच गोष्ट महाराष्ट्रातील साखर उद्योगाने अवलंबली किंवा स्वीकारली तर पाण्याचा आणि गुरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न सुटू शकतो व विविध उपपदार्थ तसेच मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मिती होऊ शकते. हवी तेवढी साखर निर्माण करता येते.
पर्याय क्रमांक ४ :
बंद पडणाऱ्या , बंद पडलेल्या आणि भविष्यात बंद पडण्याची शक्यता असणाऱ्या साखर कारखानदारांनी कारखाना क्षेत्रावर ग्रामीण एम . आय . डी . सी . कृषी प्रक्रिया औद्योगिक वसाहत , ग्रामीण गृहप्रकल्प स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट , टाउनशिप , कुशल कामगार निर्मिती केंद्र, सोलर एनर्जी प्रकल्प अशा विविध योजनांचा विचार करावा. कारखान्याची जागा , राहण्याची घरे व इतर बाबी या सर्वामुळे एम आयडीसीमधे प्राथमिक खर्चात बचतही होईल. मिठाई निर्मिती , चॉकलेट निर्मिती , वेगवेगळ्या डाळी , वेगवेगळी खाद्ये तेले , अन्नप्रक्रिया उद्योग काढता येतील. तसेच त्या साखरकारखान्यांच्या गोदामांचे शीतगृहात रुपांतर करून त्यात शेतकऱ्यांचा कृषी माल साठवला जावा , यासाठी लागणारी वीज निर्मीतीसुध्दा सोलर पैनलपासून तयार होणे शक्य आहे. बाकी उपलब्ध मशिनरी परदेशात जावून विकावी. बंद कारखाना मशिनरी १०० ते २०० कोटी रुपयांस विकली जाते. व तेथे हवे असल्यास भागीदारी ठेवावी कारण , अद्याप जगातील मागासलेल्या देशांमध्ये साखर कारखानदारीला भरपूर वाव आहे, एवढेच नव्हे तर ऊस उत्पादक , ऊस कामगार यांनाही बरोबर घेणे शक्य आहे. सदर ठिकाणी सभासदांनीच पुढाकार घेऊन प्रचंड घरबांधणी करून एक सुदर शहर निर्माण करता येणही शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक भागधारकाला सुमारे २५ लाख किमतीचे एक घर मिळेल अशी व्यवस्था करता येणे शक्य आहे. याशिवाय ऊस उत्पादनाला लागणारे पाणी , भाजीपाला , फळे , तेलबिया , डाळी इकडे वळवल्यास त्यातूनही भरपूर उत्पादन करणे शक्य आहे.
पर्याय क्रमांक ५
शहरात व खेड्यात आज सुमारे चार कोटी कुशल कामगारा आवश्यकता आहे. त्यातल्या त्यात कृषीक्षेत्राला त्याची जाणीव कृषीक्षेत्राला त्याची जाणीव तीव्रपणे होऊ . लागली आहे. कारण आधुनिक शेतीला लागणारे अटोमोयझेशन , आपोआप चालणारी यंत्रणा , ड्रीप फाँगर , विद्युतीकरण , स्त्रिक्लर्स , ग्रीन हाऊस , पॉली हाऊस , शेडनेटिंग तसेच जैविक खतनिर्मिती , त्याचा वापर तसेच शेतीच्या मशागतीसाठी व हंगामासाठी लागणाऱ्या यंत्राची व अवजाराच्या निर्मितीची नितांत गरज आहे व कुशल कामगार निर्मिती केंद्रातून शिक्षण घेऊन असे संस्थांमधून कुशल कामगार निर्माण करणे शक्य आहे.
पर्याय क्रमांक ६ :
सध्या चालू असलेल्या साखर कारखानदारीमध्ये चाललेला भ्रष्ट्राचार लक्षात घेता , तसेच उत्पादन खर्चात कपात करणे शक्य असूनही त्यासाठी ऊस तोडणी ऑटोमॅटिक मशिनची व यंत्राची आयात केली जात नाही. तसेच ऊस वाहतुकीऐवजी रस वाहतुकीचा विचार का केला जाऊ नये ? यामुळे खर्चात होऊ अधिक बचत शकेल असाही विचार करता येईल. सर्व साखर कारखानदारी कालव्यांच्या जाळ्यांनी वेढलेली आहे व त्या कालव्यांच्या रस्त्यावरून रूळ टाकून किंवा कालव्यांवर फ्लाय ओव्हर्स टाकून ऊस वाहतूक करने सोपे जाईल. इतर वाहतुकीसही त्याची अडचण होणार नाही.
पर्याय क्रमांक ७ :
ऊस उत्पादकांनी १२ महिने शेती अडकवून होणाऱ्या मर्यादित ३० ४० , ००० रू . च्या उत्पादनापेक्षा चारमाही , आठमाही पाण्यात येणारे जीवनावश्यक कृषी उत्पादन उदा. तूर , मूग , हरभरा , उडीद , डाळी , शेंगदाणा , सोयाबीन , सूर्यफूल , मका , तीळ यांचा विचार करावा , तसेच मिरची,भाजीपाला , डाळिंब , केळी , पपई , पेरू , चिक , अंजीर , स्ट्रॉबेरी , मधाळ मका , कलिंगड , द्राक्षे इ. सारख्या फळांपैकी एकाची निवड करून त्याचे उत्पादन घ्यावे.
बासमती तादळ , गहू , ज्वारी यांनाही भरपूर , न संपणारी मागणी आहे. अशारीतीने एक कोट एकरात आवश्यक कृषी उत्पादन झाल्यास ही उत्पादने निम्म्या किंमतीत उपलब्ध होतील व महागाई निम्यावर येईल.
पर्याय क्रमांक ८ :
वास्तविक रित्या वाढत्या साखर कारखानदारांनी मद्य वा विद्युतनिर्मितीऐवजी इंजिनिअरिंग उद्योगात लक्ष घातले असते व शेती उपयोगी ट्रॅक्टर , यंत्रे , अवजारे , खते किंवा औषध - निर्मिती केली असती वा अन्नप्रक्रियेकडे वळले असते तर आज दिवाळखोरीत निघालेले साखर कारखाने वाचले असते. याबाबत उत्तम उदाहरण वारणाचे आहे. तेथील साखर कारखानदारांनी डाळी , खाद्यतेले , बटाटा - प्रक्रिया ( चिप्स ) , तेल इत्यादीचा विचार करावा. तसेच विद्युतनिर्मिती करणारे कारखाने इतर इंधनावर विद्युतनिर्मिती करू शकतात.
तथापि राज्यकर्ते, संबंधित शेतकऱ्यांचे, कामगारांचे नेते हे होऊ देणार नाहीत. कारण, तसे केल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल. मात्र ११ लाख ऊस उत्पादकांकडे पर्याय आहेत. तसेच ९ लाख कामगारांकडेही पर्याय आहेत. हे या सर्वांना समजावले पाहिजे.
तेव्हा ११ कोटी शहरी व ग्रामीण लोकसंख्या पिण्याच्या पाण्यावाचून तडफडते आहे. ५ कोटी जिरायत शेतकरी पाण्याच्या हमीशिवाय शेती करतोय आणि आत्महत्याही करतो , या पार्श्वभूमीवर ३० लाख ऊस उत्पादक १० ताय कामगार , ५ - ५० कामगार नेते , १०० - १५० प्रमुख राज्यकर्ते यांचे हित जपावे का , याचा गंभीर्याने विचार करायला हवा. ऊसाचे अतिरिक्त पाणी इतर क्षेत्रास वळविल्यामुळे ३ कोटी ग्रामीण महिलांची १०० दिवसांची पायपीट वाचेल. या मनुष्यबळाची किंमत सुमारे ३० हजार कोट रुपये होईल. कृषी उत्पादनात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या खर्चामध्ये निम्याहून अधिक बचत होईल. प्रत्येक व्यक्तीमागे किमान २० रुपये धरले , तरीही वर्षामध्ये ६० हजार कोटी रुपये वाचतील.
कल्पना करा , ऊस शेती बंद अथवा मर्यादित केली तर म्हणजेच जी साखक कारखानदारी सुदृढ आहे व जेथे शेतकरी एकरी ५० टनांच्या पुढ ऊस उन शेतकरी एकरी ५० टनांच्या पुढ ऊस उत्पादित करतात असेच कारखाने चालू ठेवले व महाराष्ट्राला हवी तेवढीच ( २२ लाख टन ) साखर दत केली तर द्यावे लागणारे नुकसान हे एकूण जनतेवर पडणाऱ्या इतर महागाईच्या भाराच्या मानाने नगण्य ठरेल. महाराष्ट्राचे सर्व प्रश्न मार्गी लागतील.
महाराष्ट्रात भरपूर पाणी उपलबध होईल. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष सपल. महाराष्ट्र टँकरमुक्त होईल. पाण्यासाठीची ३०००० कोटी रुपयांची स्त्री शक्तीची पायपीट थांबेल. अपुऱ्या पाण्यामुळे होत असलेली रोगराई थांबेल , घरबांधणी उद्योग झपाट्याने वाढतील.
आजही उभ्या पिकाची भरपाई २० , ००० कोटी रुपये देऊन महाराष्ट्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडव शकेल . उभे पीक चारा म्हणून वापरून जनावरे वाचतील . लेख लिहिणारा वेडा असेही काही राज्यकर्ते किंवा जाणकर म्हणतील . पण क्रांती ही वेडेपणातूनच होत असते. त्यामुळे असा क्रांतिकारी निर्णय हा महाराष्ट्राला नवसंजीवनी देणारा ठरेल. राज्यकर्त्यांना , माजी - आजी पुढाऱ्यांना , साखर सम्राटांना , कामगारांना , शेतकरी संघटनेच्या नेत्यांना जितक्या लवकर हे उमजेल तेवढे महाराष्ट्राचे लवकर कल्याण होईल.
अकरा लाख शेतकरी व नऊ लाख कामगार अशा वीस लाख संघटितांपायी महाराष्ट्राची अकरा कोटी असंघटित जनता पाण्यासाठी अप्रत्यक्षरित्या वेठीस धरली गेलेली नाही काय ? हा प्रश्न मी सर्वांनाच विचारतो.
:- भास्करराव म्हस्के
0 notes
Tahir Hussain: ताहिर हुसैन की बिल्डिंग का SIT ने किया मुआयना, FSL ने उठाए सैंपल - delhi riots tahir hussain building inspected by sit fsl samples taken
Tahir Hussain: ताहिर हुसैन की बिल्डिंग का SIT ने किया मुआयना, FSL ने उठाए सैंपल – delhi riots tahir hussain building inspected by sit fsl samples taken
[ad_1]
नई दिल्ली
नेहरू विहार के पार्षद ताहिर हुसैन की बिल्डिंग का शुक्रवार को क्राइम ब्रांच की स्पेशल इनवेस्टिगेशन टीम (SIT) ने मुआयना किया। अफसरों ने बिल्डिंग का ऊपर से नीचे तक निरीक्षण किया। फोरेंसिक साइंस लैब (FSL) की टीम ने भी बिल्डिंग की हरेक मंजिल से सैंपल उठाए हैं। आईबी के अंकित शर्मा के पिता ने अपने बयान में दावा किया है कि उनके बेटे को ताहिर की बिल्डिंग के भीतर खींचा था। हत्या भी इसी…
View On WordPress
0 notes
केआईसिंह गाउँपालिकाले सञ्चालन गर्यो सुपथ मूल्य पसल
१९ कात्तिक, डोटी । तिहारको अवसरमा यहाँको केआईसिंह गाउँपालिको सुपथ मूल्य पसल सञ्चालन गरेको छ । सस्तो मूल्यमा चिनी र नुन उपलव्ध गराउने उद्देश्यका साथ गाउँपालिकामा सपल सञ्चालनमा ल्याएको हो ।
गाउँपालिकाका पाँच स्थानमा सञ्चालन भएका सुपथ मुख्य पसलहरुबाट प्रति परिवार पाँच किलो चिनी र तीन किलो नुन सुपथ मुख्यमा उपलव्ध गराइने भएको छ ।
चिनी प्रतिकिलो ६० रुपैयाँ र नुन प्रतिकिलो ८ रुपैयाँमा गाउँपालिकावासीहरुलाई उपलव्ध गराउने गरी पसलहरु स्थापना गरिएको गाउँपालिका अध्यक्ष लोकेन्द्रबहादुर शाहीले जानकारी दिए । ‘चाँड पर्वको समयमा सर्वसाधारणले सस्तो मुख्यमा उपभोग्य बस्तु पाउन भन्नका लागि हामीले सुपथ मुख्य पसल सञ्चालन गरेका हौं’ सोमवार वडा नं. ४ मा स्थापना भएको सुपथ मुख्य पसलको उद्घाटन गर्दै शाहीले भने, ‘यि पसलहरु कात्तिक २७ गतेसम्म सञ्चालन हुनेछन् ।’
गाउँपालिकाले सुपथ मुख्य पसलका लागि ७ लाख रुपैयाँ बिनियोजन गरेको शाहीले जानकारी दिए । गाउँपालिकाभित्र रहेका करिब चार हजार तीन सय परिवारलाई लक्षित गरी पसलहरु सञ्चालनमा ल्याइएका छन् । पसलहरु सञ्चालन गर्नका लागि स्थानीय सहकारी संस्थाहरुलाई जिम्मा दिएको शाही बताउँछन् ।
वडा नं. १ र २ का लागि तिखात्तर, वडा नं. ३ का लागि बासुदेवी, वडा नं. ४ का लागि वायल, वडा नं. ५ का लागि रानागाउँ र वडा नं. ६ र ७ का लागि भूमिराजमाण्डौंमा पसल स्थापना गरिएको शाहीले जानकारी दिए ।
शाहीका अनुसार तिखात्तरमा सन्तोषी बचत तथा ऋण सहकारी संस्था, बासुदेवीमा गोदावरी बचत तथा ऋण सहकारी संस्था, दुर्गामाण्डौं महिला ऋण तथा बचत सहकारी संस्था, रानागाउँमा ईनोभेटिभ बचत तथा सहकारी संस्था र भूमिराजमाण्डौंमा नव बिहानी बचत तथा ऋण सहकारी संस्थाले पसल सञ्चालनको जिम्मेवारी पाएका छन् ।
गाउँपालिकाले दुई सय १५ टन चिनी र एक सय २९ टन नुन खरीद गरी सहकारी संस्थाहरुलाई उपलव्ध गराएको छ । ती सहकारी संस्थाहरुले सुपथ मुख्य पसलबाट सामग्री बिक्री गरिदिए वाफत प्रतिकिलो पाँच रुपैयाँ अनुदान पाउने गाउँपालिकाले जनाएकाको छ ।
0 notes
25 किलो का लॉकर, चोरों को मिले महज ₹100
एक जौहरी के घर करोड़ों की चोरी के इरादे से गए चोर 25 किलो का लॉकर ही उठाकर चल दिए। बाद में जब वे लॉकर खोलने में सपल हुए तो उसमें से केवल 100 रुपये निकले। http://dlvr.it/QJ2LWg
0 notes