Tumgik
#“मुलांना
mdhulap · 5 months
Link
12 वर्षांपर्यंतच्या मुलांना त्यांच्या पालकांसह फ्लाइटमध्ये जागा मिळणार ! नागरी विमानवाहतूक महासंचालनालय - DGCA's instructions to Airlines.
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
' मुलांना एक रुपया देणार नाही कारण त्यांना.. ' , निवृत्त वडिलांचा व्हिडीओ व्हायरल
प्रत्येक आईवडील आपल्या मुलाचे लाड करतात आणि त्याला जे काही मिळाले नाही ते सर्व काही देण्याचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक आई-वडिलांची हीच इच्छा असते मात्र सोशल मीडियावर सध्या एका निवृत्त झालेल्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये वडिलांनी ‘ आयुष्य माझ्यासाठी आहे असे म्हणत मुलाला मी एक छदाम देखील देणार नाही ‘ असे म्हटलेले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पालकांच्या या ५ चुका मुलांना बनवतात स्वार्थी आणि जिद्दी
पालकांच्या या ५ चुका मुलांना बनवतात स्वार्थी आणि जिद्दी
पालकांच्या या ५ चुका मुलांना बनवतात स्वार्थी आणि जिद्दी अनेकदा मुलं अतिशय जिद्दी किंवा स्वार्थीपणे वागतात. मुलांच्या या अशा वागण्याचं काय करायचं? किंवा पालक म्हणून आपलं कुठे चुकलं असे प्रश्न पडतात. मुलं हे अतिशय निरागस व्यक्तिमत्व असतं. आपण मुलांवर जे संस्कार करू किंवा ज्या गोष्टी त्यांना दाखवू ते सहज त्यावर विश्वास ठेवून वागत असतात. अशावेळी मुलांवर पालकांनी केलेले काही टॉक्सिक संस्कार या…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून म���ा हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
परदेशस्थ भारतीय राष्ट्रदूत असून, ते नेहमीच देशाला बळ देत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. काल न्यूयॉर्कमधील लाँग आयलंड इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांमध्ये भारतीय नागरिकांच्या भूमिकेचं कौतुक करताना मोदी यांनी, जगासाठी, AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असा अर्थ होतो, तर भारतासाठी AI म्हणजे अमेरिकन-भारतीय अशी भावना असल्याचं सांगितलं. भारतीय नागरिक उभय देशांना जोडण्याचं काम करतात आणि त्यांचं कौशल्य आणि प्रतिभा अतुलनीय असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आयआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रेकरुंसाठी भारत गौरव रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. या रेल्वेच्या माध्यमातून बद्रीनाथ, केदारनाथ, कार्तिक स्वामी अशी यात्रा करता येईल. ११ दिवसांच्या यात्रेची सुरुवात दोन ऑक्टोबरला मुंबईतून होणार आहे.
****
माहेश्वरी समाजाला लाभलेला सेवेचा वारसा नवी पिढी कायम ठेवेल, असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. ते काल नाशिक जिल्हा माहेश्वरी सभेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काल बाल कर्करुग्णांशी संवाद साधला. राज्यपालांच्या हस्ते या बालकांना गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मुलांना राजभवन दाखवण्यात आलं.
दरम्यान, राज्यपालांनी काल विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला मुंबईतल्या प्रार्थना समाज इथून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रथयात्रेत सहभागी झालेल्या जैन संघाचं अभिनंदन करुन ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
****
रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देऊ असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल सातारा इथं केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर पवार बोलत होते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ७६ लाखापेक्षा जास्त झाली आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत सध्या मुंबईत २४३ दवाखाने सुरु असून, १ हजार १४० कर्मचारी कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत लवकरच आणखी ३७ नवे दवाखाने सुरु केले जाणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. 
****
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल जिल्ह्यातल्या शिवपूरमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.  त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून  त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
****
सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधल्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बेलापूर जेट्टीजवळ नागरिकांनी काल मानवी साखळी करत आंदोलन केलं. वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत नवी मुंबई महापालिकेनं बेलापूरचा विकास केला, असं असताना सिडकोतर्फे कोस्टल रोडसाठी या भागात आखणी केल्याच्या विरोधात नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
****
अंबाजोगाई - लातूर रस्त्यावर नांदगाव पाटीजवळ कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. काल सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. मृत सर्व जण लातूर जिल्ह्यातले रहीवाशी होते.
****
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीनं धाराशिव इथं काल ‘सामाजिक संवाद मेळावा’ घेण्यात आला. संविधान अभ्यासक वाल्मीक निकाळजे, विवेक विचार मंचचे प्रांत समन्वयक अरुण कराड यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
परभणीमध्ये काल लायन्स क्लबच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात ३४० जणांनी रक्तदान केलं.
****
कोल्हापूर शहरात काल रात्री उशिरा मुसळधार पाऊस झाला. परतीच्या या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असून शेती कामालाही गती आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुस्ती स्पर्धेत विजय मिळवणारा संग्राम सिंह हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. जॉर्जियाच्या तब्लिसी इथं सुरू असलेल्या गामा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत संग्रामनं पाकिस्तानच्या अली रझा नसीर याच्यावर अवघ्या ९० सेकंदात मात केली. संग्राम हा या स्पर्धेच्या ९३ किलो वजनी गटात सर्वात वेगवान विजय नोंदवणारा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 13 days
Text
Talegaon : दोन कंटेनरची दोघांना धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी
एमपीसी न्यूज – दोन कंटेनरने एकमेकांना ओव्हरटेक करताना (Talegaon) दोन मुलांना धडक दिली. त्यात एका मुलाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास नवलाख उंब्रे येथे घडली. सार्थक विठ्ठल वायकर (वय 16) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर समर्थ आबाजी वायकर (वय 16, दोघे रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे जखमी मुलाचे नाव आहे. पंडित रामचंद्र जाधव…
0 notes
dyanmevaarutm · 21 days
Text
Tumblr media
0 notes
mhlivenews · 23 days
Text
Maharashtra Live News Today: वाचा मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी
Solapur Crime News: तिघा मित्रांच्या अत्याचाराला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तिघा मित्रांनी जबरी अत्याचार करून शारिरिक, मानसिक त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेला तिच्या दोन मुलांना जीवे मारून टाकण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. तिघा नराधमांच्या त्रासाला कंटाळून इज्जतीला घाबरून त्या पीडित विवाहित महिलेने तलावात उडी घेऊन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sultansawansagar · 25 days
Text
https://youtube.com/playlist?list=PL1C0jk9lbJO265dhLnF_5E8yNquaiAfHo&si=w1OuqpsuvFyDS0eX
जय विज्ञान च्या संपूर्ण कविता पाहण्यासाठी वरील लिंक👆 वर क्लिक करा👍
नमस्कार मंडळी🙏🏻
*जय विज्ञान!*🔥🚀💥
हा विज्ञान कवितांचा सचित्र, ज्ञानरंजक, अभिनव असा संग्रह मी शालेय जीवनात असतांना व विषेश म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लिहीलेला आहे...यांतील जवळपास सर्वच कविता महाराष्ट्रातील नामवंत वर्तमान पत्रे, मुलांचे मासिके तसेच दिवाळी‌ अंकातून‌ पूर्व प्रकाशित झालेल्या आहेत...हा संग्रह मी *भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम* साहेब यांना ही (२००५) मधे ज्या काळी ते राष्ट्रपति होते व त्यांच्या वाढदिवसा निमित्त लिहीलेली कविता जी दै लोकमत च्या संपादकीय पानावर प्रकाशित झाली होती ते काव्य फ्रेम करुन व जय विज्ञान हा संग्रह मी त्यांना संसद भवन येथे सप्रेम भेट म्हणून पाठवीला होता...तब्बल दोन दशके लोटली आहेत...झपाटल्याप्रमाणे मी लिखाण करायचो व‌ तड़क औरंगाबाद मधल्या तमाम वर्तमान पत्रांच्या कार्यालयांत धडकायचो... मुलांसाठी मी त्याकाळीच भरमसाठ लिखाण करुन ठेवले आहे...माझे दोन‌ कथासंग्रह *कथासागर* व *कथासंस्कार* तसेच तीन कादंबर्या *मनातिल भूते*, *भित्यापाठी ब्रम्हराक्षस*, *उडत्या तबकड्या व मंगळावरील मित्र* त्याचप्रमाणे दोन‌कविता संग्रह *च्युईंगम*, व *जय विज्ञान* असे एकुण सात पुस्तके प्रकाशित आहेत हे सर्व साहित्य मी सरस्वती भुवन महाविद्यालय बारावित होतो त्यापूर्वीचे आहे, आता लिखाण करण्यासाठी तसा वेळ मिळत नाही सदरील पुस्तके सध्या गुगल प्ले स्टोअर व‌ अमॅझान किंडलवर हि वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळालेले आहे.
आजकाल मुले पुस्तकांपासून दूरावत चालली आहेत किंवा कळत नकळत आपण त्यांना करत आहोत, आपणही मुलांच्या हातात छान छान संस्कारक्षम पुस्तके देण्याऐवजी त्यांच्या हाती फोन देऊन मोकळे होतो, असो.
मित्रांनो, म्हणून बर्याच वर्षापासून मुलांसाठी जय विज्ञान मधील कविता मोबाइल वरच व्हिडिओ स्वरूपात आणावे असे सल्ले माझ्या अनेक मित्रांनी मला दिले...व शेवटि मी हि ते मनावर घेतले आणी मागील दोन‌ महिन्यांपासून जय विज्ञान मधील विज्ञान कवितांची मालिका मी माझ्या यु ट्यूब चॅनलवर पब्लिश करत आहे... माझ्यापुढे सर्वात मोठा यक्ष प्रश्न होता व्हिडिओ एडिटिंग चा ! परंतु कुठलाही कोर्स न करता मला जसं जमेल तसं मुलांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या या कविता मी एडिटिंग करुन अपलोड़ करत आहे...यांत जवळपास दीडशे कविता आहेत व जवळपास अर्ध्या कविता सध्या अपलोड झालेल्या आहेत... मित्रांनो, कसलाहि कोर्स न करता मोबाइल वरच माहिती घेउन व्हिडिओ एडिटिंग, एनीमेशन करणे काही कविता मुलांना आवडतील अशा कार्टून स्वरूपात डिजाइन करणे खुपच किचकट आहे व यांत तास न तास द्यावे लागतात...आपण दोन पाच मिनिटांची व्हिडिओ बघतो परंतु त्यासाठी किती मेहनत घ्यावि लागते व‌ वेळ द्यावा लागतो हे मला आता कळत आहे, असो...तर‌ अशाच प्रकारे आपले प्रेम व सहकार्य मिळत राहिले तर...नक्कीच पुढील काही महिन्यात जय विज्ञान पूर्ण पणे अपलोड होईल... त्याचप्रमाणे आजचे ॲडव्हान्स विज्ञान ही म्हणजे जय विज्ञान भाग दोन व विद्यार्थ्यांसाठी कथा गोष्टीही व्हिडिओ स्वरूपात आणण्याचे विचार आहे त्यासाठी नक्कीच मला उर्जा मिळेल...सोबत चॅनलवरील *जय विज्ञान* ची संपूर्ण प्लेलिस्ट लिंक पाठवत आहे ती आपल्या संपर्कातील तमाम छोट्या सवंगड्यांना, विद्यार्थ्यांना आवर्जून पाठवा, आपला दोन शब्दात अभिप्राय हि नक्कीच नमूद करा आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागतच आहे त्या मला मार्गदर्शक व प्रेरकच ठरतील, धन्यवाद मंडळी जय हिंद! जय विज्ञान!!
- आपलाच
*-मास्टर सुल्तान‌ उर्फ कवी : सावनसागर*
औरंगाबाद, महाराष्ट्र 📲9326007786, 9545007786
1 note · View note
vishnulonare · 3 months
Text
Tumblr media
लहान मुलांना आध्यात्मिक शिक्षण देणे का गरजेचे आहे?
अवश्य पहा आज दुपारी 1.00 वा. LIVE आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर व उद्या सकाळी 5.55 वा. LOKशाही न्यूज़ चैनल वर
0 notes
pradip-madgaonkar · 4 months
Text
भूगोलाच्या सडपातळ बाईंनी
वर्गातील मुलांना प्रश्न विचारला,“मुलांनो पृथ्वी का फिरते?”
Pradip लगेच उभं राहिलं आणि म्हणालं,
“बाई जरा खात-पीत जावा! तुम्हाला चक्कर आली असेल!
😅😅😅😂😂😂😀😀😀🤣🤣🤣
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पती आणि मुलांना सोडून प्रियकराकडे गेली, प्रियकरानेच आयुष्यातूनच उठवली !
पती आणि मुलांना सोडून प्रियकराकडे गेली, प्रियकरानेच आयुष्यातूनच उठवली !
पती आणि मुलांना सोडून प्रियकराकडे गेली, प्रियकरानेच आयुष्यातूनच उठवली ! कानपूर : वारंवार लग्नाचा तगादा लावत होती म्हणून प्रियकराने सुपारी देऊन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. आरोपी महिलेला स्कूटीवर बसवून स्वतः मारेकऱ्यांकडे घेऊन गेला, तेथे गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. मयत महिला आणि आरोपी गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत…
View On WordPress
0 notes
bandya-mama · 4 months
Text
भूगोलाच्या सडपातळ बाईंनी
वर्गातील मुलांना प्रश्न विचारला,“मुलांनो पृथ्वी का फिरते?”
Bandya लगेच उभं राहिलं आणि म्हणालं,
“बाई जरा खात-पीत जावा! तुम्हाला चक्कर आली असेल!
😅😅😅😂😂😂😀😀😀🤣🤣🤣
0 notes
airnews-arngbad · 29 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मुलांना लैंगिक समानतेबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करणं आवश्यक, बदलापूर बाललैंगिक अत्याचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण
नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला, मंकीपॉक्स चाचणी प्रयोगशाळा म्हणून मान्यता
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना अनुदान लागू करण्याचा शासन आदेश जारी
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश
आणी
पुढचे दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ६३ टक्क्यांवर 
सविस्तर बातम्या
मुलांना लैंगिक समानतेबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करणं आवश्यक असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी न्यायालयानं स्वत:हून दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. अशा घटना घडल्या की आपण पिडीतांबद्दल बोलतो, मात्र मुलींना नाही, तर मुलांना काय योग्य आणि काय अयोग्य शिकवलं, तसंच त्यांना मुलींचा, महिलांचा आदर करायला शिकवलं तरच अशा घटना टाळता येतील, असं सांगून न्यायालयानं, मुलांची मानसिकता बदलणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याची शिफारस करण्याकरता समिती नियुक्त करण्यासाठी काही नावं सुचवण्याची सूचना न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं केली आहे. मुलांना लिंग समानतेबाबत जागरुक करण्याचं काम या समितीने करावं, असंही पीठानं सुचवलं आहे.
या प्रकरणी प्रसारमाध्यमांनीही पोक्सो कायद्याची माहिती घेत संवेदनशीलपणे वृत्तांकन करण्याची गरज आहे, काही बातम्यांमध्ये शाळेचं नाव आल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. राज्यात पोक्सो कायद्यातल्या सर्व तरतुदींचं कठोरपणे पालन केलं जावं, अशी अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली आहे.  
****
रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यांनी काल पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून, यातल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. काल लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या वलांडी इथं, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या.
दरम्यान, महिला अत्याचार प्रकरणांच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा वकील संघाच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात येणार आहे.
****
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सच्या नागपूर इथल्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला, मंकीपॉक्स चाचणी प्रयोगशाळा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेनुसार, एम्स नागपूर आता महाराष्ट्रातल्या मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्य करेल. देशभरातल्या मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणांची चाचणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या ३५ प्रयोगशाळांपैकी नागपूरची ही प्रयोगशाळा, महाराष्ट्रात मंकीपॉक्सच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
****
आशा स्वयंसेविका तसंच गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातला आदेश राज्य शासनाने जारी केला. एक एप्रिल २०२४ पासून हा निर्णय लागू होणार असून, यासाठी प्रत्येक वर्षाला एक कोटी पाच लाख रुपये इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी नौदलाचं एक पथक रवाना करण्यात आलं आहे. नौदलानं एका निवेदनाद्वारे काल ही माहिती दिली. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे.
दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात असून, त्या जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. काल राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही ते म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं, या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
दरम्यान, धाराशिव इथं काल सकल शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
नेपाळ बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबईत आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. 
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हा प्रशासनासह सामान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती. पोलीस दलानं हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, परवा पहाटे त्यांचं निधन झालं.  
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होईल.
****
"लाडक्या बहिणी" प्रमाणेच "सुरक्षित बहीण" ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं असून, गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, दहीहंडीचा उत्सव काल राज्यभरात साजरा झाला. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी एकाहून एक उंच मनोरे उभारले. हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय सहभागी झाली होती.
छत्रपती संभाजीनगर इथं गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळा उत्साहात साजरा झाला.
****
प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो, असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  सेवा योजना विभागामार्फत, एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत काल पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून २० हजार सीडबॉल तयार करण्यात आले असून, हे सिडबॉल काल विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते.
****
बीड जिल्ह्यात मांजरसुंबा बस स्थानकातून मागील तीन दिवसांपासून एसटी बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन ��ाल बस स्थानकात ठिय्या आंदोलन केलं. बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहता आलं नाही, विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक आणि आर्थिक ही नुकसान होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे आंदोलन होताच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब एसटी बस उपलब्ध करून दिली.
****
पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धांना आजपासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली होती.
****
हवामान
येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रातून सुमारे ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 14 days
Text
PCMC : पावणेतीन लाख नागरिकांना देणार 'बीसीजी'ची लस
एमपीसी न्यूज – क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी बीसीजी लसीचा वापर (PCMC)करण्यात येतो. ही लस आता प्रौढ व्यक्तींना देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये ही लस देण्यात येत आहे. क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी लस जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. बीसीजी लस ही सुरक्षित आहे. देशांत प्रौढांमध्ये होणाऱ्या क्षयरोग…
0 notes
marmikmaharashtra · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/now-all-school-children-will-get-free-uniform-pair-of-shoes-and-socks/
0 notes