Tumgik
#आदर मलिक
rudrjobdesk · 2 years
Text
Stand up sorts Review: 'स्टैंड अप शॉर्ट्स' में कुछ हंसी है, कुछ तंज हैं और कुछ वाहियात मजाक
Stand up sorts Review: ‘स्टैंड अप शॉर्ट्स’ में कुछ हंसी है, कुछ तंज हैं और कुछ वाहियात मजाक
Stand up sorts Review: स्टैंड अप कॉमेडी की शुरुआत भारत में कहां हुई ये कहना ज़रा मुश्किल है लेकिन जॉनी लीवर, केके नायकर और राजू श्रीवास्तव जैसे दिग्गजों को हम सब सुनते आये हैं जब कैसेट्स चला करती थी.ये कॉमेडी हिंदी में हुआ करती थी. स्टेज शो हुआ करते थे और आम ज़िन्दगी की उठापटक, थोड़ी मिमिक्री और थोड़े बहुत जोक्स का सम्मिश्रण होती थी. पिछले करीब एक डेढ़ दशक में स्टैंड अप कॉमेडी बदल गयी है. ये खुले…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 March 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १० मार्च २०२२ सकाळी ७.१० मि. ****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक मतदानाची आज मोजणी
·      विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या
·      वैद्यकीय अभ्यासक्रम राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठीची कमाल वयोमर्यादेची अट रद्द
·      राज्यात ३५९ तर मराठवाड्यात १४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण
·      अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचा मुंबईत धडक मोर्चा
·      औरंगाबाद, परभणी आणि बीड, जिल्ह्यातल्या वर्दळीच्या जिल्हा मार्गांचं राज्य मार्गात, तर ग्रामीण मार्गांचं जिल्हा मार्गात रूपांतर
आणि
·      औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यात काही भागात अवकाळी पाऊस
****
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, आणि मणिपूर या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळ आणि ॲप वर या निकालाची माहिती प्राप्त होईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून निवडणूक चर्चा प्रसारीत होत आहे. निवडणूक निकालांची विशेष बातमीपत्र आणि कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड, एफ एम रेनबो, विविध भारती आणि स्थानिक केंद्रांवरून सादर होतील. आकाशवाणीच्या यु ट्यूब चॅनेलवरून आणि ५ राज्यांच्या स्थानिक प्रतिनिधींकडून विस्तृत बातमीपत्र, निकालांचं विश्लेषण दिलं जाईल.
****
विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या दोन्ही जनहित याचिका, मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळल्या. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन आणि जनक व्यास या दोघांनी या याचिका दाखल केल्या होत्या. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गोपनीय ऐवजी आवाजी मतदानानं घेतली जावी या सरकारच्या निर्णयाला, महाजन यांनी याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. याप्रकरणी जनहित याचिका दाखलच होऊ शकत नाही असं स्पष्ट करत न्यायालयानं, याचिकाकर्त्यांनी नियमांचं अयोग्य वाचन केल्याचं सांगितलं.
न्यायालयानं आठ महिन्यांपूर्वी १२ विधानपरिषद सदस्यांबाबत निर्णय दिला, मात्र त्याचा आदर राखण्यात आला नाही, असं सांगत न्यायालयानं, दोन घटनात्मक पदांवरील व्यक्तींचा एकमेकांवर विश्वास नाही. यामध्ये नुकसान कोणाचं होतंय? असा प्रश्नही सुनावणी दरम्यान उपस्थित केला.
या याचिकेच्या सुनावणीसाठी न्यायालयानं महाजन यांना १० लाख रुपये तर व्यास यांना दोन लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगितलं होतं, ही अनामत रक्कमही न्यायालयानं जप्त केली आहे.
****
वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचं बिभत्स आणि अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन, अशा वेबसिरीजवर बंधनं घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीस कारवाई करत असल्याची माहिती, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.
दरम्यान, शक्ती विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर, महिलांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल, असं वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
 राज्यातल्या सफाई कामगारांबाबत नगरविकास आणि सामाजिक न्याय विभागांची एकत्रित बैठक घेऊन आगामी २५ वर्षाचं  धोरण तयार करण्यात येईल तसंच राज्याचा नवा आराखडा करताना लाड पागे समितीचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय यांचा ताळमेळ घातला जाईल, असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधान परीषदेत स्पष्ट केलं.
 परभणी जिल्ह्यातल्या परभणी ते झिरो फाटा या १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम संथगतीनं सुरू असल्यानं, कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचं, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटदाराच्या जोखीम रकमेतून रस्ता दुरूस्तीची निविदा मागवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा - नीटच्या पदवीपूर्व परीक्षेसाठीची कमाल वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या चौथ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात आयोगानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला पत्र पाठवलं आहे. याआधी खुल्या वर्गासाठी २५ वर्षं तर आरक्षित वर्गातल्या उमेदवारांसाठी ३० वर्षांची वयोमर्यादा निर्धारित होती.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३५९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६९ हजार ८५७ झाली आहे. काल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ७४५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ५५९ रुग्ण कोविड संसर्गातून बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख १९ हजार १०० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३ हजार नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात पाच, बीड चार, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर नांदेड जिल्ह्यात एका नव्या रुग्णाची नोंद झाली. परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं काल मुंबईत आझाद मैदानापासून धडक मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी मेट्रो सिनेमागृहाजवळ अडवला आणि फडणवीस, दरेकर यांच्यासह अन्य नेत्यांना ताब्यात घेतलं.
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीमच्या साथीदारांसोबत मंत्री मलिक यांनी जमीन खरेदीचा व्यवहार केल्यानं त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपनं केली आहे. यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, राज्य सरकार जोपर्यंत मंत्री मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत भाजप संघर्ष चालूच ठेवणार असल्याचा इशारा दिला. या जमीन व्यवहारातला पैसा दहशतवादी कृत्यांसाठी वापरला गेल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, अशिष शेलार यांचीही यावेळी भाषणं झाली.
दरम्यान, विधीमंडळात कालही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज बाधित झालं.
****
औरंगाबाद, परभणी आणि बीड, या तीन जिल्ह्यातल्या रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ आणि रस्त्यांचा एकूण होणारा वापर विचारात घेता, या जिल्ह्यातले प्रमुख जिल्हा मार्ग हे राज्य मार्गात, आणी ग्रामीण मार्ग प्रमुख जिल्हा मार्गात दर्जोन्नत करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या रस्त्यांच्या दर्जोन्नतीला मान्यता दिली असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आला आहे. या मार्गावरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ, रस्त्यांचा एकूण होणारा वापर विचारात घेऊन मार्गांचा दर्जा वाढवण्यात आला आहे.
****
बीड इथल्या प्रशासक नियुक्त असलेल्या द्वारकादास नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेनं बँकिंग नियमन कायद्यानुसार सहा महिन्यांसाठी निर्बंध लावले अहेत. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणात माजी संचालकांवर गुन्हे दाखल असतानाच हे निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंधासह बँकिंग व्यवसाय सुरु ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर या आदेशात बदल करण्याचा विचार होऊ शकतो, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
****
नांदेड तालुक्यातल्या आठ गावातल्या घरांचं ड्रोनद्वारे मोजणीचं काम पूर्ण झालं असून, या गावातल्या नागरिकांना नकाशे वितरीत करण्यात येणार आहेत. वानेगाव, पोखर्णी, धनगरवाडी, गाडेगाव, कोर्टतीर्थ, वरखेड, थुगाव, दर्यापूर ही ती आठ गावं आहेत. हे नकाशे भूमि अभिलेख कार्यालयाकडून आजपासून १२ मार्चपर्यंत वितरीत करण्यात येणार आहेत. या आठ गावातल्या नागरिकांनी गावात उपस्थित राहून विहित शासकीय शुल्क भरुन हे नकाशे प्राप्त करुन घ्यावेत, असं आवाहन नांदेडचे उपअधिक्षक भूमि अभिलेख यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल काही भागात अवकाळी पाऊस झाला. कन्नड, वैजापूर, पिशोर, सोयगाव, परिसरात हा पाऊस पडला. औरंगाबाद शहरातही काही परिसरात हलका पाऊस झाला. फुलंब्री तालुक्यात बाबरा परिसरात अवकाळी तर करमाड भागात रिमझिम पाऊस झाला. जालना जिल्ह्यातही अनेक भागात काल विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. भोकरदन, आन्वा, धावडा, आडगाव, जळगाव सपकाळ, वाकडी, पोखरी, गोकुळ, आव्हाना, वालसावंगी, केदारखेडा, बरंजळा, तडेगाव, भायडी, कुकडी, विरेगाव आदी भागात हा पाऊस झाला. काही भागात वादळी वाऱ्यामुळे गव्हाच्या पिकाचं नुकसान झालं आहे. बद��ापूर तालुक्यातल्या दाभाडी परिसरातही पावसामुळं कांदा -हरभरा पिकांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, राज्यात येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  
****
0 notes
karanaram · 3 years
Text
Tumblr media
🚩 योगी अरविंद घोष ने स्वतंत्रता के लिए योगशक्ति का प्रयोग किया था - 14 अगस्त 2021
🚩 श्री अरविन्द घोष एक महान योगी एवं दार्शनिक थे। क्रांतिकारी महर्षि अरविन्द का जन्म 15 अगस्त 1872 को कोलकाता (बंगाल की धरती) में हुआ। उनके पिता के.डी. घोष एक डॉक्टर थे तथा अंग्रेजों के प्रशंसक थे। पिता अंग्रेजों के प्रशंसक लेकिन उनके चारों बेटे अंग्रेजों के लिए सिरदर्द बन गए।
🚩श्री अरविंद घोष ने युवा अवस्था में स्वतन्त्रता संग्राम में भाग लिया, बंगाल के महान क्रांतिकारियों में से एक महर्षि अरविन्द देश की आध्यात्मिक क्रां‍ति की पहली चिंगारी थे। उन्हीं के आह्वान पर हजारों बंगाली युवकों ने देश की स्वतंत्रता के लिए हंसते-हंसते फांसी के फंदों को चूम लिया था। सशस्त्र क्रांति के पीछे उनकी ही प्रेरणा थी। किन्तु बाद में यह एक योगी बन गये और इन्होंने पांडिचेरी में एक आश्रम स्थापित किया।
🚩वेद, उपनिषद ग्रन्थों आदि पर टीका लिखी। योग साधना पर मौलिक ग्रन्थ लिखे। उनका पूरे विश्व में दर्शन शास्त्र पर बहुत प्रभाव रहा है और उनकी साधना पद्धति के अनुयायी सब देशों में पाये जाते हैं। यह कवि भी थे और गुरु भी।
🚩प्रारम्भिक शिक्षा
योगी अरविन्दजी के पिता डॉक्टर कृष्णधन घोष उन्हें उच्च शिक्षा दिला कर उच्च सरकारी पद दिलाना चाहते थे, अतएव मात्र 7 वर्ष की उम्र में ही उन्होंने इन्हें इंग्लैण्ड भेज दिया। उन्होंने केवल 18 वर्ष की आयु में ही आई.सी.एस. की परीक्षा उत्तीर्ण कर ली थी। इसके साथ ही उन्होंने अंग्रेजी, जर्मन, फ्रेंच, ग्रीक एवं इटैलियन भाषाओं में भी निपुणता प्राप्त की थी।
🚩 युवावस्था
देशभक्ति से प्रेरित इस युवा ने जानबूझ कर घुड़सवारी की परीक्षा देने से इनकार कर दिया और राष्ट्र-सेवा करने की ठान ली। इनकी प्रतिभा से बड़ौदा नरेश अत्यधिक प्रभावित थे अत: उन्होंने इन्हें अपनी रियासत में शिक्षा शास्त्री के रूप में नियुक्त कर लिया। बड़ौदा में ये प्राध्यापक, वाइस प्रिंसिपल, निजी सचिव आदि कार्य योग्यता पूर्वक करते रहे और इस दौरान हजारों छात्रों को चरित्रवान देशभक्त बनाया।
🚩1896 से 1905 तक उन्होंने बड़ौदा रियासत में राजस्व अधिकारी से लेकर बड़ौदा कालेज के फ्रेंच अध्यापक और उपाचार्य रहने तक रियासत की सेना में क्रान्तिकारियों को प्रशिक्षण भी दिलाया था। हजारों युवकों को उन्होंने क्रांति की दीक्षा दी थी। वे निजी रुपये-पैसे का हिसाब नहीं रखते थे परन्तु राजस्व विभाग में कार्य करते समय उन्होंने जो विश्व की प्रथम आर्थिक विकास योजना बनायी उसका कार्यान्वयन करके बड़ौदा राज्य देशी रियासतों में अन्यतम बन गया था। महाराजा मुम्बई की वार्षिक औद्योगिक प्रदर्शनी के उद्घाटन हेतु आमन्त्रित किये जाने लगे थे।
🚩 बड़ौदा से कोलकाता आने के बाद महर्षि अरविन्द आजादी के आंदोलन में उतरे। कोलकाता में उनके भाई बारिन ने उन्हें बाघा जतिन, जतिन बनर्जी और सुरेंद्रनाथ टैगोर जैसे क्रांतिकारियों से मिलवाया। उन्होंने 1902 में उनशीलन समिति ऑफ कलकत्ता की स्थापना में मदद की। उन्होंने लोकमान्य बाल गंगाधर तिलक के साथ कांग्रेस के गरमपंथी धड़े की विचारधारा को बढ़ावा दिया।
🚩लार्ड कर्जन के बंग-भंग की योजना रखने पर सारा देश तिलमिला उठा।
सन् 1906 में जब बंग-भंग का आंदोलन चल रहा था तो उन्होंने बड़ौदा से कलकत्ता की ओर प्रस्थान कर दिया। जनता को जागृत करने के लिए श्री अरविन्दजी ने उत्तेजक भाषण दिए। उन्होंने अपने भाषणों तथा 'वंदे मातरम्' में प्रकाशित लेखों के द्वारा अंग्रेज सरकार की दमन नीति की कड़ी निंदा की थी।
🚩 बंगाल में इसके विरोध के लिये जब उग्र आन्दोलन हुआ तो श्री अरविन्द घोष ने इसमें सक्रिय रूप से भाग लिया। नेशनल ला कॉलेज की स्थापना में भी इनका महत्वपूर्ण योगदान रहा। इन्होंने वहाँ अध्यापन-कार्य किया। पैसे की जरूरत होने के बावजूद उन्होंने कठिनाई का मार्ग चुना। अरविन्द कलकत्ता आये तो राजा सुबोध मलिक की अट्टालिका में ठहराये गये। पर जन-साधारण को मिलने में संकोच होता था। अत: वे सभी को विस्मित करते हुए 19/8 छक्कू खानसामा गली में आ गये। उन्होंने किशोरगंज (वर्तमान में बांग्लादेश) में स्वदेशी आन्दोलन प्रारम्भ कर दिया। अब वे केवल धोती, कुर्ता और चादर ही पहनते थे। उसके बाद उन्होंने राष्ट्रीय विद्यालय से भी अलग होकर अग्निवर्षी पत्रिका 'वन्देमातरम्' का प्रकाशन प्रारम्भ किया।
🚩अरविन्द का नाम 1905 के बंगाल विभाजन के बाद हुए क्रांतिकारी आंदोलन से जुड़ा। ब्रिटिश सरकार इनके क्रान्तिकारी विचारों और कार्यों से अत्यधिक आतंकित थी, अत:1908-09 में उनपर अलीपुर बम कांड मामले में राजद्रोह का मुकदमा चला। जिसके फलस्वरूप 2 मई 1908 को चालीस युवकों के साथ उन्हें गिरफ्तार कर लिया गया। इतिहास में इसे 'अलीपुर षड्यन्त्र केस' के नाम से जानते हैं।
🚩 श्री अरविन्द योगी ने कहा था- चाहे सरकार क्रांतिकारियों को जेल में बंद करे, फांसी दे या यातनाएं दे पर हम यह सब सहन करेंगे और यह स्वतंत्रता का आंदोलन कभी रूकेगा नहीं। एक दिन अवश्य आएगा जब अंग्रेजों को हिन्दुस्तान छोड़कर जाना होगा। यह इत्तेफाक नहीं है कि 15 अगस्त को भारत को आजादी मिली और इसी दिन उनका जन्मदिन मनाया जाता है।
🚩उन्हें एक वर्ष तक अलीपुर जेल में कैद रखा गया। अलीपुर जेल में ही उन्हें हिन्दू धर्म एवं हिन्दू-राष्ट्र विषयक अद्भुत आध्यात्मिक अनुभूति हुई। इस षड्यन्त्र में अरविन्द को शामिल करने के लिये सरकार की ओर से जो गवाह तैयार किया गया था उसकी एक दिन जेल में ही हत्या कर दी गयी। घोष के पक्ष में प्रसिद्ध बैरिस्टर चितरंजन दास ने मुकदमे की पैरवी की थी। उन्होंने अपने प्रबल तर्कों के आधार पर अरविन्द को सारे अभियोगों से मुक्त घोषित करा दिया। इससे सम्बन्धित अदालती फैसले 6 मई 1909 को जनता के सामने आये।
🚩30 मई 1909 को उत्तरपाड़ा में एक संवर्धन सभा की गयी वहाँ श्री अरविन्द योगी का एक प्रभावशाली व्याख्यान हुआ जो इतिहास में उत्तरपाड़ा अभिभाषण के नाम से प्रसिद्ध हुआ। उन्होंने अपने इस अभिभाषण में धर्म एवं राष्ट्र विषयक कारावास-अनुभूति का विशद विवेचन करते हुए कहा था कि जब मुझे आप लोगों के द्वारा आपकी सभा में कुछ कहने के लिए कहा गया तो मैं आज एक विषय हिन्दू धर्म पर कहूँगा। मुझे नहीं पता कि मैं अ���ना आशय पूर्ण कर पाऊँगा या नहीं। जब मैं यहाँ बैठा था तो मेरे मन में आया कि मुझे आपसे बात करनी चाहिए। एक शब्द पूरे भारत से कहना चाहिये। यही शब्द मुझसे सबसे पहले जेल में कहा गया और अब यह आपको कहने के लिये मैं जेल से बाहर आया हूँ। एक साल हो गया है मुझे यहाँ आए हुए। पिछली बार आया था तो यहाँ राष्ट्रीयता के बड़े-बड़े प्रवर्तक मेरे साथ बैठे थे। यह तो वह सब था जो एकान्त से बाहर आया जिसे ईश्वर ने भेजा था ताकि जेल के एकान्त में वह ईश्वर के शब्दों को सुन सके। यह तो वह ईश्वर ही था जिसके कारण आप यहाँ हजारों की संख्या में आये। अब वह बहुत दूर है हजारों मील दूर।
🚩जब सजा के लिए उन्हें अलीपुर जेल में रखा गया तो जेल में श्री अरविन्दजी का जीवन ही बदल गया। वे जेल की कोठरी में ज्यादा से ज्यादा समय साधना और तप में लगाने लगे। वे गीता पढ़ा करते और भगवान श्रीकृष्ण की आराधना किया करते। श्री अरविन्दजी जब अलीपुर जेल में थे तब उन्हें साधना के दौरान भगवान कृष्ण के दर्शन हुए। कृष्ण की प्रेरणा से वह क्रांतिकारी आंदोलन को छोड़कर योग और अध्यात्म में रम गए। जेल से बाहर आकर वे किसी भी आंदोलन में भाग लेने के इच्छुक नहीं थे। योगी अरविन्दजी पांडिचेरी चले गए। वहीं पर रहते हुए योगी अरविन्दजी ने योग द्वारा सिद्धि प्राप्त की और आज के वैज्ञानिकों को बता दिया कि इस जगत को चलाने के लिए एक अन्य जगत और भी है।
सन् 1914 में मीरा नामक फ्रांसीसी महिला की पांडिचेरी में योगी अरविन्दजी से पहली बार मुलाकात हुई। जिन्हें बाद में योगी ने अपने आश्रम के संचालन का पूरा भार सौंप दिया। योगी और उनके सभी अनुयायी उन्हें आदर के साथ ‘मदर’ कहकर पुकारने लगे। श्री अरविन्दजी एक महान योगी और दार्शनिक थे। उनका पूरे विश्व में दर्शनशास्त्र पर बहुत प्रभाव रहा है। उन्होंने जहां वेद, उपनिषद आदि ग्रंथों पर टीका लिखी, वहीं योग साधना पर मौलिक ग्रंथ लिखे। खासकर उन्होंने डार्विन जैसे जीव वैज्ञानिकों के सिद्धांत से आगे चेतना के विकास की एक कहानी लिखी और समझाया कि किस तरह धरती पर जीवन का विकास हुआ। उनकी प्रमुख कृतियां लेटर्स ऑन योगा, सावित्री, योग समन्वय, दिव्य जीवन, फ्यूचर पोयट्री और द मदर हैं।
🚩एक बार किसी कार्यकर्ता ने उनसे पूछा: ‘‘गांधीजी तो स्वतंत्रता हेतु इतना कार्य कर रहे हैं और आप यहाँ एकांत में योग-साधना कर रहे हैं! आप गांधीजी के साथ मिलकर स्वतंत्रता में सहयोग क्यों नहीं देते हैं?’’
योगी अरविंद ने बड़ा ही सारभूत उत्तर दिया: ‘‘यह जरूरी नहीं कि प्रत्यक्षरूप से ही सभी कार्य होते हों। हम बाह्यरूप से कुछ न करते हुए भी दिखें फिर भी भीतर बैठकर ऐसा कुछ कर रहे हैं कि भारत शीघ्र ही स्वतंत्र होगा। भगवद्विश्रांति व मंत्रशक्ति सब सामर्थ्यों का मूल है।’’
और इसी परमात्म-विश्रांति व मंत्र-विज्ञान का आश्रय लेकर योगी अरविंद ने देश को स्वतंत्र कराने में प्रत्यक्ष के साथ-साथ सूक्ष्मरूप से भी बड़ी महत्त्वपूर्ण भूमिका निभायी थी।
🚩 मंत्र-विज्ञान भारत की महान संस्कृति की बहुमूल्य धरोहर है। मंत्रों में भौतिक व आध्यात्मिक शक्तियाँ विकसित करने का अलौकिक सामर्थ्य होता है।
🚩 महर्षि अरविन्द का देहांत 5 दिसंबर 1950 को हुआ। बताया जाता है कि निधन के बाद चार दिन तक उनके पार्थिव शरीर में दिव्य आभा बने रहने के कारण उनका अंतिम संस्कार नहीं किया गया और अंतत: 9 दिसंबर को उन्हें आश्रम में समाधि दी गई।
0 notes
ये राखी बन्धन है ऐसा Ye Raakhi Bandhan Hai Aesa
By
Tumblr media
Dr. Raajeev Shrivaastav
रक्षा बन्धन के ढेरों गीतों में से एक महत्वपूर्ण गीत है फ़िल्म ‘बे-ईमान’ का युगल गीत ‘ये राखी बन्धन है ऐसा’। महान गायक मुकेश और गायिका लता मँगेशकर के स्वरों में ढला वर्मा मलिक का लिखा यह भावपूर्ण गीत भारत के प्रथम एवं एकमात्र वैश्विक संगीतकार शंकर-जयकिशन के अमर संगीत का एक अनमोल रत्न है। आप सम्भवतः यह सोच रहे हों कि ‘रक्षा बन्धन’ के पावन त्योहार पर मैंने ढेरों गीतों में से इस एक गीत को ही क्यों चुना है। कारण एक नहीं कई हैं जिसे मैं आगे के अपने कथानक में गीत की प्रकृति तथा इसके सम्बन्धित प्रसंग एवं सन्दर्भ की व्याख्या करते हुए उद्घाटित करता चलूँगा जो निःसन्देह सभी संगीत रसिकों और मनीषियों के लिए नूतन होगा। भारतीय सिने गीत-संगीत में यह एकमात्र ऐसा गीत है जिसमें बहन-भाई के सहज प्रीत के संग उस भाई की व्यथा को शब्द दिया गया है जिसकी अपनी कोई बहन नही है। बहन-भाई के परस्पर नेह-स्नेह, नोक-झोक, प्यार-मनुहार तथा बिछोह को परिलक्षित करते ढेरों गीत भारतीय सिनेमा में उपलब्ध हैं परन्तु सगी बहन के अभाव का जन्मजात दर्द लिए एकाकी जीवन जीने वाले भाई की पीड़ा को अभिव्यक्त करता हिन्दी सिने गीत-संगीत का ‘ये राखी बन्धन है ऐसा’ ही वह एकमात्र गीत है जो भाई के हृदय में पलती-घुमड़ती कसक को एक सार्थक वाणी दे गयी है। यह गीत राखी के त्योहार का गीत है जो इस पावन पर्व के उत्सव, इसकी महत्ता, इसके पारम्परिक मूल्यों एवं इसकी प्रासंगिकता को अपने में समेटे हुए है। तीन अन्तरों के इस युगल गान में प्रथम दो अन्तरा लता के स्वर में है जिसमें रक्षा बन्धन पर्व की पवित्रता, महत्ता, आदर, गरिमा, उल्लास, हर्ष एवं उत्सव के सम्मिलित भाव-भंगिमा को अत्यन्त ही सहज रूप से परोसा गया है। मुकेश का भावपूर्ण स्वर इस गीत में अन्तिम अन्तरे में आता है और मुखड़े में लता के संग मिल कर गीत को पूर्णता प्रदान करता है। मुकेश गायन का अन्तिम अन्तरा ही इस गीत का प्राण तत्व है। हर्ष-उल्लास-उत्सव का वातावरण अकस्मात् ही तब गम्भीर हो जाता है जब मुकेश की वाणी भाई के दर्द के संग फूटती है। सिनेमा के दृश्य के साथ-साथ इस गीत को यूँ ही आँख मूँद कर श्रवण करते हुए भी सभी के नयन नीर से भर जाते हैं। “आज ख़ुशी के दिन भाई के भर भर आये नैना, कदर बहन की उनसे पूछो जिनकी नहीं है बहना” में निहित अश्रु मिश्रित पीड़ा को अपनी धीर-गम्भीर सुरीली वाणी में मुकेश जिस प्रकार इसे अपने स्वर के धनुष पर सुर की प्रत्यंचा लिए चढ़ाते हैं और फिर उसे अपने भाव के प्रवाह से सम्पूर्ण आत्मिक सम्वेग के संग प्रक्षेपित करते हैं वह अद्भुत रूप से गीत के अभी तक के स्थापित उल्लास को तिरोहित कर उसे बिछोह के पीर से पाट देता है। भारतीय गीत-संगीत में यूँ अकस्मात् ही हर्ष की देहरी लाँघ कर विषाद के व्योम को सहज ही अंगीकार कर लेने की यह घटना अचम्भित करने वाली है। इसी प्रकार भाव का समूल उलट कर विपरीत भाव को परिलक्षित करता हिन्दी सिने गीत के प्रथम गान के रचयिता भी शंकर-जयकिशन ही थे और उसके सम्वाहक यही गायक मुकेश ही थे। आपको फ़िल्म ‘श्री ४२०’ का कालजयी सहगान ‘रमय्या वत्ता वैय्या, मैंने दिल तुझको दिया’ का स्मरण तो होगा ही। इस गीत में चार अन्तरे हैं। प्रथम तीन अन्तरे में लता मँगेशकर और मु रफ़ी के स्वरों में गीत हर्ष-उल्लास-उत्सव को जीवन्त करता हुआ आगे बढ़ता हुआ जब चौथे अन्तरे में मुकेश की वाणी के संगत में आता है तब अकस्मात् ही गीत उल्लास की डोर छोड़ दर्द के सुर को पकड़ लेता है। गीत का सुर वही है, गति, तीव्रता और ताल भी जस का तस है। उच्च सप्तक के उसी निर्धारित सरगम पर आरूढ़ हो कर इस गीत के अन्तिम भाग में मुकेश की वाणी जिस प्रकार अनन्त पीर को साकार कर गयी है वह इस गीत के द्वारा अब तक के सभी स्थापित भाव रूपकों को पार्श्व में स्वतः ही ढकेलती दर्द के दर्पण में साक्षात पीड़ा को सजीव कर देती है। मुकेश की खरज भरी वाणी में निहित करुणा का सागर इतना गहन और व्यापक बन पड़ा है कि इस एक सहगान में लता और रफ़ी दोनों ही का स्वर इसमें डूब कर कहाँ विलीन हो जाता है यह समझना आज भी उतना ही कठिन है जितना यह समझ पाना कि मुकेश किस प्रकार अपने स्वर से सम्पूर्ण गीत के भाव को ही पलट कर उसे अपने पक्ष में कर लिया करते थे। शंकर-जयकिशन के संगीत में ऐसे प्रयोग को साधना आज लोगों को अचम्भित अवश्य कर जाता है पर इन प्रमाणों के रहते इतिहास की ऐसी विलक्षण घटना को कोई कैसे झुठला सकता है। प्रसंगवश मैं यहाँ पर फ़िल्म ‘दिल ने फिर याद किया’ के शीर्षक गीत का भी स्मरण कराता चलता हूँ जिसमें मु रफ़ी और सुमन कल्याणपुर के बाद जब अन्तिम अन्तरे में मात्र चार पंक्तियों के साथ मुकेश प्रगट होते हैं तो यहाँ भी इस अत्यधिक लोकप्रिय गीत का सम्पूर्ण ओज मुकेश की वाणी में घुले भाव के चरम उत्कर्ष के संग अपना वर्चस्व स्पष्ट रूप से स्थापित कर जाता है। इस गीत से यदि मुकेश की इन चार पंक्तियों को पृथक कर दें तो गीत अपूर्व करुणा के अभाव में निस्तेज हो कर विशिष्ट से साधारण रह जाता है। आइए, पुनः राखी के इस अमर गीत ‘ये राखी बन्धन है ऐसा’ पर लौट आते हैं। शंकर-जयकिशन की संगत में एक बार फिर मुकेश जिस प्रकार इस गीत में भाई के भीतर सिमटे दर्द को अपने भावपूर्ण स्वर से बाँध कर उसे अनन्त विस्तार देते हुए बाहर उड़ेलते हैं वह संसार भर के समस्त भाइयों का समवेत स्वर में एक ऐसा नाद बन कर आज भी हमारे मध्य स्थापित है जो अन्य कहीं किसी भी गीत में उपलब्ध नहीं है। वाद्य यन्त्रों में प्रमुख रूप से शंकर-जयकिशन ने इस गीत में सितार का प्रभावी प्रयोग प्रारम्भ से ले कर गीत के अन्त तक इस प्रकार किया है कि वह प्रारम्भिक संगीत (Prelude Music), मध्य संगीत (Interlude Music) तथा परिणामी (समापन) संगीत (Conclude Music) में गीत के भाव के अनुरूप उसे अनुकूल आधार प्रदान करता जाता है। एक ओर प्रारम्भ में सितार के सुर कोमल झंकार के संग पर्व की पावनता को दर्शाते हैं तो मध्य संगीत में वो त्योहार के उत्सव का दृश्य उत्पन्न कर जाते हैं। यही सितार जब गीत के अन्तिम चरण में प्रवेश कर मुकेश की वाणी की संगत करते हैं तो टीस की बारीक लकीर सी खींच देते हैं। अद्भुत बन पड़ा है इस गान का गीत-संगीत। आप स्वयं इस गीत को प्रस्तुत सूत्र (Link) के माध्यम से जब सुनेंगे तब स्वतः ही इसकी व्यापक तीव्रता से अवगत हो इसके कालजयी स्वरूप से परिचित हो जाएँगे। फ़िल्म में तथा अन्य उपलब्ध स्रोतों में इस गीत के अन्त में मुखड़े की वो पंक्ति जिसे मुकेश ने अपने एकल स्वर में गाया है अनुपलब्ध है पर प्रख्यात लेखक एवं सिने संगीत संग्रहकर्ता भाई कमल बेरिवाला ने अपने संग्रह से यह गीत इसके मूल रूप में हमें उपलब्ध कराया है। समय-समय पर जिस प्रकार कमल भाई हमारे समक्ष विभिन्न अनमोल गीत उसके मूल स्वरूप में हमें परोसते चले आ रहे हैं उस हेतु उनका हृदय से आभार और धन्यवाद ! https://www.youtube.com/watch?v=DUzGD1zzp14 डॉ राजीव श्रीवास्तव * ये राखी बन्धन है ऐसा, ये राखी बन्धन है ऐसा, जैसे चन्दा और किरण का, जैसे बदरी और पवन का, जैसे धरती और गगन का ये राखी बन्धन है ऐसा, ये राखी बन्धन है ऐसा, . दुनियाँ की जितनी बहने हैं उन सबकी श्रद्धा इसमें है, है धरम करम भईया का ये बहना की रक्षा इसमें है, जैसे सुभद्रा और कृष्ण का, जैसे बदरी और पवन का, जैसे धरती और गगन का ये राखी बन्धन है ऐसा, ये राखी बन्धन है ऐसा, . छोटी बहना चूम के माथा भईया तुझे दुआ दे, सात जनम की उमर मेरी तुझको भगवान लगा दे, अमर प्यार है भाई बहन का जैसे बदरी और पवन का, जैसे धरती और गगन का ये राखी बन्धन है ऐसा, ये राखी बन्धन है ऐसा, . आज ख़ुशी के दिन भाई के भर भर आये नैना, कदर बहन की उनसे पूछो जिनकी नहीं है बहना, मोल नहीं कोई इस बन्धन का जैसे बदरी और पवन का, जैसे धरती और गगन का . ये राखी बन्धन है ऐसा, ये राखी बन्धन है ऐसा, जैसे चन्दा और किरण का, जैसे बदरी और पवन का, जैसे धरती और गगन का ये राखी बन्धन है ऐसा, ये राखी बन्धन है ऐसा, . फ़िल्म: बे-ईमान (१९७२), गीतकार: वर्मा मलिक, संगीतकार: शंकर-जयकिशन, गायक: मुकेश, लता मँगेशकर
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
अण्णांच्या नाराजीवर अजित पवारांनी केली दिलगीर व्यक्त....
अण्णांच्या नाराजीवर अजित पवारांनी केली दिलगीर व्यक्त….
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी अण्णा हजारे आंदोलनासाठी पैसे घेत असल्याचा आरोप केला होता. त्यावर अण्णांनी नाराजी व्यक्त केली हाती. याबद्दल अजित पवार यांनी दिलगीर व्यक्त केली आहे.
अजित पवार म्हणाले ‘मलिक यांनी केलेले वक्तव्य हे पक्षाचे मत नाही. आम्ही अण्णांचा आदर करतो, तसेच मुंबईत आल्यावर…
View On WordPress
0 notes
sandeepdass508 · 6 years
Photo
Tumblr media
नारी का आदर करो अपमान नही मेरी बहन आदरणीय P.V.S Sandhu और पहलवान साक्षी मलिक जिन्होने मेरे भारत की लाज बचाई हमारी बहने अबला नही सबला है #santrampaljimaharaj — view on Instagram https://ift.tt/2BNHrez
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****    
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** शासकीय तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांकडच्या अतिरिक्त जमिनींचा उत्पन्न वाढीकरता वापर करण्यासाठी राष्ट्रीय जमीन मूल्य मुद्रीकरण महामंडळ स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
** पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची उद्या मतमोजणी
** विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या
** अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचा मुंबईत धडक मोर्चा
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यात काही भागात अवकाळी पाऊस
****
शासकीय तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांकडच्या अतिरिक्त जमिनींचा उत्पन्न वाढीकरता वापर करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं राष्ट्रीय जमीन मूल्य मुद्रीकरण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज महामंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. पाच हजार कोटी रुपयांचं प्रारंभिक भागभांडवल असलेलं हे महामंडळ संपूर्णपणे सरकारी मालकीचं असेल. आजारी किंवा बंद पडलेल्या सार्वजनिक उद्योगांकडच्या अतिरिक्त जमिनींचा आढावा घेऊन त्याचा वापर पुनर्गुंतवणुकीसाठी करणं, तसंच स्थानिक रोजगाराच्या संधी, खाजगी गुंतवणूक वाढवणं तसंच पायाभूत सुविधा विकासाला हातभार लावणं अशी कामं या महामंडळा मार्फत केली जातील.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला येत्या १४ मार्च पासून सुरूवात होत आहे. कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सदनांचं कामकाज सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार आहे.
दरम्यान, कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळं अधिवेशनाच्या पहिल्या टप्य्यात दोन पाळ्यांमध्ये संसदेचं कामकाज झालं होतं.
****
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुर, या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी उद्या होत आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निवडणूक आयोग सकाळी आठ वाजल्यापासून त्यांच्या संकेतस्थळ आणि अॅपवर मतमोजणीचे कल जारी करण्यास सुरुवात करेल
****
विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या  जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन आणि जनक व्यास या दोघांनी या याचिका दाखल केल्या होत्या. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गोपनीय ऐवजी आवाजी मतदानानं घेतली जावी या सरकारच्या निर्णयाला महाजन यांनी याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. याप्रकरणी जनहित याचिका दाखलच होऊ शकत नाही असं स्पष्ट करत न्यायालयानं याचिकाकर्त्यांनी नियमांचं अयोग्य वाचन केल्याचं सांगितलं.
न्यायालयानं आठ महिन्यांपूर्वी १२ विधानपरिषद सदस्यांबाबत निर्णय दिला, मात्र त्याचा आदर राखण्यात आला नाही असं सांगत न्यायालयानं दोन घटनात्मक पदांवरील व्यक्तींचा एकमेकांवर विश्वास नाही. यामध्ये नुकसान कोणाचं होतंय? असा प्रश्नही सुनावणी दरम्यान उपस्थित केला.
या याचिकेच्या सुनावणीसाठी न्यायालयानं महाजन यांना १० लाख रुपये तर व्यास यांना २ लाख रुपये अनामत जमा करण्यास सांगितलं होतं, ही अनामतही न्यायालयानं जप्त केली आहे.
****
राज्यातल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाकरता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय राखण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल, असं आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत दिलं.
संजय केळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाना ते उत्तर देत होते. राज्यात सर्व जिल्हा, ग्रामीण तसंच शासकीय रूग्णालयांमध्ये शववाहिकेची सोय करण्यात येईल, असं आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अन्य तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं.
****
वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचं बिभत्स आणि अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन अशा वेबसिरीजवर बंधनं घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीस कारवाई करत असल्याची माहिती गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.
दरम्यान, शक्ती विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपती यांच्याकडं पाठवण्यात आलं असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर, महिलांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल, असं वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं आज मुंबईत आझाद मैदानापासून धडक मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी मेट्रो सिनेमागृहाजवळ अडवला आणि फडणवीस, दरेकर यांच्यासह अन्य नेत्यांना ताब्यात घेतलं.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमच्या साथीदारांसोबत मंत्री मलिक यांनी जमीन खरेदीचा व्यवहार केल्यानं त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपनं केली आहे. यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, राज्य सरकार जोपर्यंत मंत्री मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत भाजप संघर्ष चालूच ठेवणार असल्याचा इशारा दिला. या जमीन व्यवहारातला पैसा दहशतवादी कृत्यांसाठी वापरला गेलाचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, अशिष शेलार यांचीही यावेळी भाषणं झाली.
दरम्यान, विधीमंडळात आजही सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज बाधित झालं. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज काही काळासाठी स्थगित करावं लागलं.
****
कोरोना विषाणू महामारीमुळं गेल्या मार्च २०२० पासून स्थगित केलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या २७ मार्च पासून पूर्ववत सुरु करण्यात येईल असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलेल्या कोरोना विषाणू विषयक नियमांचं पालन करून आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे.  
****
जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीसाठी १२५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर जुलै ते ऑक्टोबर, २०२१ या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळं बाधित झालेल्या शेती पिकांकरीता वाढीव दरानं मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला. कन्नड, वैजापूर, पिशोर, सोयगाव, परिसरात पाऊस पडला. औरंगाबाद शहरातही काही परिसरात हलका पाऊस झाला असून, सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. फुलंब्री तालुक्यात बाबरा परिसरात आज अवकाळी तर करमाड भागात रिमझिम पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यातही आज सकाळी काही ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळं गहू, हरभरा, कांदा पिक उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सध्या ही पिकं काढणीला आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड तालुक्यातल्या आठ गावातील घरांचं ड्रोनद्वारे मोजणीचं काम पूर्ण झालं असून या गावातील नागरिकांना उद्यापासून नकाशे वितरीत करण्यात येणार आहेत. वानेगाव, पोखर्णी, धनगरवाडी, गाडेगाव, कोर्टतीर्थ, वरखेड, थुगाव, दर्यापूर ही ती आठ गावं आहेत. हे नकाशे भूमि अभिलेख कार्यालयाकडून उद्यापासून १२ मार्चपर्यंत वितरीत करण्यात येणार आहेत. या आठ गावातील नागरिकांनी गावात उपस्थित राहून विहित शासकीय शुल्क भरुन हे नकाशे प्राप्त करुन घ्यावेत, असं आवाहन नांदेडचे उपअधिक्षक भूमि अभिलेख यांनी केलं आहे.
****
बर्लिन इथं सुरू असलेल्या जर्मन खुल्या बॅडमिंट्न स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत, सायना नेहवाल आणि लक्ष्य सेन यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबाम-रुंगफानला आणि सायना नेहवालनं स्पेनच्या क्लारा एजुरमेंडीला पराभूत केलं. तर पुरूष एकेरीत किदाम्‍बी श्रीकांतनं फ्रांसच्या आणि लक्ष्य सेननं थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केलं.
****
0 notes
pkshriwas786-blog · 8 years
Photo
Tumblr media
FB :- @pkshriwas786 :- 193
#Chhotu_ji कल मे एक ढाबा पर डिनर करने गया, वहा एक छोटा सा लडका था …जो ग्राहको को खाना खिला रहा था कोई ऎ छोटू कह कर बुलाता तो कोई ओए छोटू वो नन्ही सी जान ग्राहको के बीच जैसे उल्झ कर रह गयी हो । यह सब मन को काट रहा था ।
मैने छोटू को “छोटू जी” कहकर अपनी तरफ बुलाया । वह भी प्यारी सी मुस्कान लिये मेरे पास आकर बोला , “साहब जी क्या खाओगे ? "मैने कहा , ” साहब नही; भाईयाँ जी बोल ! तब ही बताऊगाँ ।"
वो भी मुस्कुराया और आदर के साथ बोला, “भाईयाँ जी आप क्या खाओगे? "मैने खाना आर्डर किया और खाने लगा ।
छोटू जी के लिये अब मे ग्राहक से जैसे मेहमान बन चुका था । वो मेरी एक आवाज पर द��डा चला आता और प्यार से पूछता, "भाईयाँ जी और क्या लाये, खाना अच्छा तो लगा ना आपको??? "और मै कहता,” हाँ छोटू जी ! आपके इस प्यार ने खाना और स्वादिष्ट कर दिया । “खाना खाने के बाद मैने बिल चुकाया और 100रू छोटू जी की हाथ पर रख, "कहा… ये तुम्हारे है, रख लो और मलिक से मत कहना ।
"वो खुश होकर बोला,” जी भईया l “फिर मैने पुछा,” क्या करोगो ये पैसो का । “वो खुशी से बोला,” आज माँ के लिये चप्पल ले जाऊगाँ, 4 दिन से माँ के पास चप्पल नही है, नग्गे पैर ही चली जाती है साहब… लोग के यहाँ बर्तन माझने । “उसकी ये बात सुन मेरी आँखे भर आयी ।मैने पुछा, "घर पर कौन कौन है ।” तो बोला,“ माँ है, मै और छोटी बहन है, पापा भगवान के पास चले गये ।”
मेरे पास कहने को अब कुछ नही रह गया था।मैने उसको कुछ पैसे और दिये और बोला,“आज आम ले जाना माँ के लिये और माँ के लिये अच्छी सी चप्पल लाकर देना और बहन और अपने लिये आईसक्रिम ले जाना और अगर माँ पुछे …किस ने दिया तो कह देना पापा ने एक भईयाँ को भेजा था, वो दे गये । "इतना सुन छोटू मुझसे लिपट गया और मैने भी उसको अपने सीने से लगा लिया ।
वास्तव ने छोटू अपने घर का बडा निकला ।पढाई की उम्र मे घर का बोझ उठा रहा है । ऎसी ही ना जाने कितने ही छोटू आपको होटल , ढाबो या चाय की दुकान पर काम करते मिल जायेगे । आप सभी से इतना निवेदन है…. उनको नौकर की तरह ना बुलाये, थोडा प्यार से कहे,
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 February 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण; कामकाज दोन मार्चपर्यंत स्थगित ** दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेवर ** युवापिढीनं नीतीमूल्यांप्रती प्रामाणिक राहावं - राज्यपालांचं आवाहन आणि ** तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातही न्यूझीलंडचा भारतावर पाच गडी राखून विजय **** संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा काल पूर्ण झाला. राज्यसभा तसंच लोकसभेचं कामकाज आता येत्या दोन मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. त्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या दोन्ही सदनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. **** दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे. विधानसभेच्या सत्तर जागांपैकी आम आदमी पक्षानं सर्वाधिक ६२ जागा जिंकल्या असून, भारतीय जनता पक्षानं आठ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही, पक्षाच्या ६६ उमेदवारांपैकी ६३ जणांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. **** मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा आणि विभाग स्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आलं असून त्याची व्याप्ती जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. **** विद्यार्थ्यांमध्ये स्वत:च्या पायावर उभे राहू असा विश्वास निर्माण व्हावा यासाठी राज्यामध्ये आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करावीत, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या आहेत. काल मुंबईत राज्य तंत्रशिक्षण मंडळ- नियामक परिषदेची ३२ वी बैठक सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक विभागातल्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर आधारित पदविका अभ्यासक्रम तयार करावा. असे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, काल मुंबईत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विकासासंदर्भात सामंत यांनी बैठक घेतली. या विद्यापीठाच्या परिसरारात शंकरराव चव्हाण संशोधन केंद्र आणि संकुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करावे. त्यासाठी सर्व मदत करण्यात येईल, असं आश्वासन सामंत यांनी दिलं. **** महिला आणि बालकांवरचे लैंगिक अत्याचार आणि ॲसीड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं तसंच त्यांच्या पुनर्वसनासाठी राबवल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत आढावा बैठक झाली. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी आणि पीडितांना अर्थसहाय्य लवकरात लवकर मिळावं, यासाठी तत्काळ कार्यवाही आवश्यक असल्याचं गोऱ्हे म्हणाल्या. **** राज्यात कौशल्य विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ४१७ आयटीआय तसंच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातल्या क आणि ड वर्गातल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी कौशल्य विकास व���भागाने पोर्टल सुरु केले असून या ऑनलाईन प्रणालीमुळे बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक आणि सुत्रबद्ध पद्धतीने होऊ शकेल, असं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या बदल्यांसाठी सुमारे ७०० अर्ज आले असल्याचं मलिक यांनी सांगितलं. **** केरोसिन वाटपाचे नियम आणि अटी शिथिल करण्याबाबत प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरजूंना केरोसिनचा पुरवठा करण्याबाबतची बैठक काल मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. केरोसीन वाटपाच्या प्रमाणातही वाढ करण्याबाबत तपासणी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. **** राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटी रुपये निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केली जावी आणि दोन हजार साध्या बस गाड्या खरेदी कराव्यात, त्यांनी म्हटलं आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** युवापिढीनं आपल्या नीतीमूल्यांप्रती प्रामाणिक राहत उच्च ध्येयासक्ती ठेवून देशाला बलशाली बनवावं, असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत काल पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. बदलत्या काळात संधी विस्तारत असून आपल्या कौशल्यांचा विकास करत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचा देशाचा आणि पालकांचा नावलौकीक वाढवण्याच्या ध्येयाने कृतीशील व्हावं, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं. माता, मातृभाषा आणि मातृभूमी प्रती आदर बाळगणं ही यशाची सुरवात आहे, असं ही राज्यपाल यावेळी म्हणाले. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्रा. अश्विनीकुमार नांगिया दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. दरम्यान, विद्यापीठ परिसरात जलदूत संस्थेनं लोकसहभागातून बांधलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन तसंच लोकार्पण राज्यपालांनी काल केलं. विद्यापीठातल्या कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या इमारतीचं उद्घाटनही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. **** सोलापूर तुळजापूर रस्त्यावर काल गॅस सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. तामलवाडी नजिक घडलेल्या या घटनेनंतर चालक वाहकांनी वाहनाबाहेर उड्या घेतल्यानं, सुदैवानं जीवीत हानी झाली नाही. मात्र वाहनातल्या गॅस सिलिंडर्सचे स्फोट झाले. दरम्यान, सोलापूरहून दोन आणि तुळजापूर इथून एक अशा अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या येत्या एकवीस फेब्रुवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयांसह बँकांमध्ये लावण्यात येतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एक लाख नव्वद हजार ६८८ शेतकरी पात्र ठरले असून, कर्जमाफीची रक्कम सुमारे एक हजार २३९ कोटी रुपयांपर्यंत आहे. पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ दोन हजार १५१ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याशी जोडणं बाकी असल्याचं जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. **** ज्या शेतकऱ्यांना ‘पंतप्रधान किसान’ योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र आजपर्यंत कुठल्याही वित्त संस्था किंवा बँकेकडून किसान क्रेडीट योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नाही. त्यांच्यासाठी पीक कर्ज पुरवठा मोहीम राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून ‘पीएम किसान’चा लाभ घेतलेला आहे, अशा शाखांतून किसान क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क करावा, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे. **** संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. यानिमित्तानं नांदेड शहरातून सराफा संघटनेतर्फे संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. **** न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवीस क्रिकेट सामन्यात पाच गडी आणि सतरा चेंडू राखून विजय मिळवत मालिका तीन -शून्य अशी जिंकली. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार असून, पहिला कसोटी सामना २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. **** मेलबर्ग इथं सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला क्रिकेट कसोटी मालिकेतला अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होत आहे. सकाळी ८ वाजता हा सामना सुरू होईल. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. **** हिंगणघाट जळीत कांडातल्या प्राध्यापक महिलेच्या मृत्यूनंतर काल अनेक ठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. नांदेड इथं विविध महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेतली. तुळजापूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं या प्रकरणी निषेध नोंदवण्यात आला. **** स्वातंत्र्यसैनिक सुमंगल प्रभाकरराव खेकाळे यांचं काल जालना जिल्ह्यात परतूर इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी साडे दहा वाजता परतूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. **** परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या पोहंडूळ इथला पोलीस पाटील लक्ष्मण कोपरटकर याच्या पत्नीला तीन हजार रुपये लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. कोपरटकर यानं संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी लाच मागितली होती. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल जाफराबाद तालुक्यातल्या सातेफळ सज्जाचा तलाठी निवृत्ती तावजी वाघ याच्यासह खाजगी व्यक्ती कृष्णा पाटीलबा वरगणे यांना वीस हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली. वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासह चालकाचा मोबाईल परत देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. **** मिशन इंद्रधनुष्य या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात काल आरोग्य विभागाने लसीकरणाच्या तीन विशेष फेऱ्या घेतल्या. या दरम्यान जिल्हाभरात ० ते २ वर्ष वयोगटातली एक हजार ८८३ बालकं आणि २८१ गर्भवतींचं लसीकरण करण्यात आलं. **** परभणी ते मुदखेड रेल्वे पटरी दुहेरीकरणाच्या कामामुळे लिंबगाव - मिरखेल दरम्यान १८ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येत असलेल्या लाईन ब्लॉक मुळे काचीगुडा - नगरसोल - काचीगुडा प्रवासी रेल्वे गाडीत अंशत: बदल करण्यात आला आहे. ही गाडी आजपासून शुक्रवारी १४ फेब्रुवारीपर्यंत नगरसोल-परभणी-नगरसोल दरम्यान धावणार आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 November 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.०० ****
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख नेते मुंबईत एका बैठकीत शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्यात सरकार स्थापनेला आकार देण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि संजय राऊत, काँग्रेसचे अहमद पटेल, मल्लीकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, जयंत पाटील, अजित पवार हे नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे ही या बैठकीला उ��स्थित आहेत.  
****
ही आघाडी आज रात्री उशीरा किंवा उद्या सकाळी राज्यात सरकार स्थापनेचा दावा करेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तिनही पक्ष पाच वर्ष सरकार चालवण्याला प्राधान्य देईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेणार असल्याच्या वृत्ताबद्दल विचारलं असता त्याला महत्त्व नसून सरकार पाच वर्ष चालावं आणि जनतेच्या भावनांचा आदर व्हावा हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. लवकरात लवकर सरकार स्थापन करायला प्राधान्य दिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.
****
अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य प्रशासनानं आठशे एकोणीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विभागीय उपायुक्त पराग सोमण यांनी ही माहिती दिली. या दुष्काळग्रस्त भागात पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही पण राज्यात अवकाळी पावसामुळे हातात आलेली पिकं सुद्धा गेल्यामुळे शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालं. शासकीय यंत्रणांनी पीक नुकसानीचं सर्वेक्षण केल्यानंतर मराठवाड्यासाठी दोन हजार नऊशे नऊ कोटी छत्तीस लाख रुपयांच्या मदतीची मागणी राज्य प्रशासनाला सादर करण्यात आली होती.
गेल्या अठरा तारखेला सरकारनं संमत केलेल्या ठरावानुसार मराठवाड्यात सर्वाधिक मदत निधी बीड जिल्ह्याला एकशे चव्वेचाळीस कोटी अठरा लाख रुपये मंजूर झाला आहे. औरंगाबादसाठी एकशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख तर नांदेडसाठी एकशे तेवीस कोटी चौदा लाख रुपये मंजूर झाले आहेत. जालना आणि लातूरकरता अनुक्रमे एकशे दहा कोटी एकवीस लाख आणि शंभर कोटी अडूसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उस्मानाबादसाठी अठ्ठ्याहत्तर कोटी एकोणीस लाख, हिंगोलीसाठी त्रेपन्न कोटी शहात्तर लाख तर परभणीसाठी सत्त्याऐँशी कोटी बासष्ट लाख रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
दरम्यान, अवकाळी पावसामुळं झालेल्या पीक नुकसानीची पहाणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक आज तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या दोन अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. हे पथक आज सिल्लोड, फुलंब्री, आणि कन्नड तालुक्यांना भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे. उद्या गेवराई, माजलगाव आणि धारूर तसंच वडवणी या बीड जिल्ह्यातल्या गावांना तर रविवारी जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद इथं पथक भेट देणार आहे.
****
लातूरच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांची तर उपमहापौरपदावर भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत बिराजदार यांची आज निवड झाली. विक्रांत गोजमगुंडे यांना पस्तीस तर भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांना तेहतीस मतं पडली. बिराजदार यांनी काँग्रेसला मतदान केलं. भाजप नगरसेवक शकुंतला गाडेकर या मतदानप्रक्रियेला अनुपस्थित राहिल्या.  
****
मराठी वृत्तपत्रसृष्टीत ‘अग्रलेखांचे बादशाह’ अशी ओळख असलेलं दैनिक नवाकाळचे जेष्ठ संपादक आणि जेष्ठ लेखक नीलकंठ खाडिलकर यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं महत्वाच्या गाड्याेत तात्पुरत्या स्वरुपात डबे वाढवून प्रवाशी सुविधेत वाढ केली आहे. `नांदेड-पनवेल-नांदेड` आणि नांदेडहून सोडण्यात येणारी विशेष रेल्वे गाडी `नांदेड-पनवेल विशेष-नांदेड` या दोन रेल्वेंमध्ये हा अतिरिक्त डबा असून येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत ही सोय उपलब्ध असेल, असं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक - १६ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****  पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करण्याची भाजपची मागणी तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आज राज्यपालांना भेटणार  शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं तसंच सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळण्याचं शिवसेना पक्ष प्रमुखांचं आश्वासन  राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल- काँग्रेस तर शिवसेना आणि भाजपचा आपलेच सरकार स्थापन होण्याचा दावा आणि  बांग्लादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडे ३४३ धावांची आघाडी राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी केली. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं ���ोठं नुकसान झालं असल्यानं त्यांना त्वरित मदत निधी वितरित करुन दिलासा द्यावा, असं ते म्हणाले. यावर लगेच कार्यवाही करणार असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. गरीब रुग्णांसाठीच्या मुख्यमंत्री सहायता निधीचं संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावं आणि एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, आदी मागण्याही फडणवीस यांनी यावेळी केल्या. **** शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही काल राज्यपालांची वेळ मागितली होती, राज्यपालांनी त्यांना आज दुपारी तीन वाजता या भेटीसाठी वेळ दिला असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. **** केंद्र सरकारनं राज्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर अहवाल तयार करून आवश्यक मदत करण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांनी काल नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारनं नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यानुसार तातडीनं मदत द्यावी, असंही ते म्हणाले. येत्या सोमवारी संसदेचं सत्र सुरू होत असून, त्यावेळी कृषी आणि अर्थमंत्रालयाकडे या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. **** शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सांगली आणि सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. सांगली जिल्ह्यातल्या विटा आणि नेवरी इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या खटाव आणि माण तालुक्यात पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द पाळू, असं आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिलं. **** राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घ्यायला उशीर केला, अशी टीकाही त्यांनी केली. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसनं आधीच राज्यपालांची भेट घेतली होती, तसंच सध्या दोन्ही पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी शेताच्या बांधावर नुकसानीचा आढावा घेत आहेत, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. **** राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही. इथं भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षानं व्यक्त केला आहे. काल मुंबईत भाजपाच्या संघटनात्मक पातळीवरच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना, राज्यात कडबोळं सरकार टिकणार नाही असं म्हटलं. भाजपाच्या या बैठकांमधे विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण, शेतकऱ्याचे प्रश्न यासह इतर मुद्यांवर चर्चा झाली असून, भाजपाची संघटनात्मक रचना तयार होणार असल्याचं, पाटील यांनी सांगितलं. **** राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात चर्चा सुरु असून, आज न उद्या त्यावर मार्ग निघेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नसून, हे सरकार बनेल, पाच वर्षे चालेल, यावर या पक्षांच्या नेत्यांचं लक्ष असेल, असंही त्यांनी नमुद केलं. काँग्रेसच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली असून, आणखी काही मुद्दांवर चर्चा करायची असल्यानं दोन- तीन दिवसांत दिल्लीत पुन्हा बैठक घेण्यासंदर्भात आपण सुचवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात स्थीर सरकार असावं, विकास व्हावा, राज्यासमोरचे यक्ष प्रश्र्न सोडवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे अशी या सर्व पक्षांची इच्छा असल्याचं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडेच राहणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन शिवसेना युतीतून बाहेर पडली, शिवसेनेच्या भावनांचा आदर करण्याची आमची जबाबदारी असल्याचं मलिक यांनी नमूद केलं. **** शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचं वगनाट्य रोज सकाळी आपण अनुभवत आहोत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी यावेळी उत्तर दिलं. तीन पक्षांचं नाट्य राज्य पहात आहे, आणि ते राज्याला मान्य नाही, असं ते म्हणाले. पूर्वी सर्व राजकीय नेते शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जात असत, आता सत्ता लालसेपोटी मातोश्रीहून निघून नेते पंचतारांकित हॉटेलच्या फेऱ्या करत आहेत, अशी टीका शेलार यांनी केली. **** राज्यातलं आगामी सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली होईल आणि त्याकरता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राज्याच्या हिताचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना आगामी पाच नव्हे तर पंचवीस वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवेल, असं राऊत यांनी नमूद केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** शिवसेना औऱंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बँक, विमा आणि सरकारी संस्थां संबंधित प्रश्र्न सोडवण्यात सहकार्यासाठी बासष्ट मदत केंद्र सुरू करणार आहे. शासकीय संस्था आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून ही केंद्रं काम करतील, अशी माहिती पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात सहभागी होण्यासाठी सरकारी संस्थाकडून परवानग्या घ्यायला आपण कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचंही दानवे यांनी सांगितलं. **** नांदेड जिल्ह्यात कृषी विभागानं शेतकऱ्यांना अनुदानावर मुबलक प्रमाणात हरभरा बियाणं वाटप करावं, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे. त्यांनी काल जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन ही मागणी केली असून, येत्या काळात पाच हजार क्विंटल हरभरा बियाणं नांदेड जिल्ह्यात उपलब्ध करून देणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. **** औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर अंबड तालुक्यातल्या दोदडगाव पाटीजवळ काल मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर चोवीस जण जखमी झाले. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातले असून गेवराईच्या सूत गिरणीवर कामासाठी ते जात होते. **** राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं एकोणसाठावी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीची स्पर्धा कालपासून औरंगाबाद इथं सुरू झाली. शहरातल्या तापडिया नाट्यगृहात ३० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. काल संध्याकाळी येस आय ॲम गिल्टी या सत्यजित खारकर लिखित नाटकाचा प्रयोग झाला. नांदेड इथंही या स्पर्धेची प्राथमिक फेरी कालपासून सुरु झाली. प्रल्हाद जाधव लिखित‘शेवंता जिती हाय’ या नाटकानं स्पर्धेची सुरुवात झाली असून, एकूण १६ नाट्यप्रयोग होणार आहेत. **** परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या जांभरूण या गावात असलेलं महावितरण कंपनीचं विद्युत रोहित्र गेल्या १८ दिवसांपासून बंद असल्यानं गावामधला वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि प्रभागाचे सदस्य या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. **** बांग्लादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात भारतानं काल मयंक अग्रवालच्या द्विशतकी खेळीच्या बळावर सहा बाद ४९३ धावा केल्या. रविंद्र जडेजा साठ आणि उमेश यादव २५ धावांवर खेळत आहे. सध्या भारताकडे ३४३ धावांची आघाडी आहे. **** विश्वशांती आणि प्रगतीसाठी काल नांदेड इथं सचखंड गुरूद्वारात प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह सर्व समाजातले धर्मगुरू, प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ***** नांदेडच्या नानक साई फाऊंडेशनच्या `संत नामदेव घुमान` यात्रेला हरियाणाचा `पानिपत शौर्य तीर्थ पुरस्कार` नुकताच प्रदान करण्यात आला. पानिपतच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. **** हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या कळमनुरी तालुक्यातल्या येहळेगावाला काल भेट दिली. यावेळी त्यांनी गावात सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक - १० नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालाचं सर्वाधिक विधानसभा सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाला निमंत्रण ** अयोध्येतली वादग्रस्त जमीन मंदिर बांधण्यासाठी विश्वस्त मंडळाला आणि मशिदीसाठी वेगळी पाच एकर जागा देण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा एकमतानं निर्णय ** न्यायालयाच्या निर्णयाचं नागरिकांनी केलेलं स्वागत हे भारताच्या सामाजिक सद्भावना, प्राचीन संस्कृती आणि परंपरेचं उत्तम उदाहरण असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्वाळा आणि ** किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक लाख टन कांद्याची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय **** राज्य विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काल सायंकाळी निमंत्रण दिलं. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतची तयारी आणि क���षमता स्पष्ट करण्याचे निर्देश राज्यपालांनी या पत्राद्वारे भाजपला दिले आहेत. राज्यपालांच्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी भाजपच्या गाभा समितीची आज बैठक होणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. राज्यापालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देणं हे घटनात्मक प्रक्रियेचा एक भाग असून, शिवसेनेनं जनादेशाचा आदर केला पाहिजे, असं सांगत शिवसेनेसोबत बोलणी करण्यास पक्ष अजूनही तयार असल्याचा पुनरुच्चार मुनगंटीवार यांनी केला. २८८ सदस्य संख्या असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर या दोन पक्षात मुख्यमंत्री पदावरून मतभेद निर्माण झाल्यानं आतापर्यंत सत्ता स्थापन करण्याबाबत कोणत्याही पक्षानं दावा केलेला नाही, या पार्श्वभूमीवर काल राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे. प्रक्रियेला धरुन हा निर्णय असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. **** अयोध्येतली वादग्रस्त पावणे तीन एकर जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात ठेवावी आणि मंदीर बांधण्यासाठी ती एका विश्वस्त मंडळाला द्यावी तसंच अयोध्या शहरात अन्य ठिकाणची पाच एकर जागा मशिद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ मंडळाला उपलब्ध करून देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं काल एकमतानं दिला. गेल्या १६ ऑक्टोबरला अयोध्येतल्या राममंदिर आणि बाबरी मशिद प्रकरणावरची सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणाचा निकाल सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनपीठानं काल सुनावला. राम मंदीर निर्माणासाठी पुढच्या तीन महिन्यात एक विश्वस्त मंडळ स्थापन करावं, आणि संबंधित जागेचा ताबा रामलल्ला विराजमान या पक्षकाराकडे सोपवण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. या जागेवर असलेली आणि सहा डिसेंबर १९९२ रोजी जमीनदोस्त केलेली मशीद उभारण्यासाठी सुन्नी वक्फ मंडळाला अयोध्येतच इतरत्र पाच एकर जागा देण्याची सूचनाही न्यायालयानं केली आहे. यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय अतार्किक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. उच्च न्यायालयानं संबंधित जागा या प्रकरणातल्या तीन पक्षकारांमध्ये समसमान वाटून देण्याचा निर्णय सुनावला होता. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या खटल्यावरचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. रामलल्ला विराजमान पक्षकारांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सुन्नी वक्फ मंडळानं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो, पण समाधानी नसल्याचं सांगितलं. **** दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचं समाजातल्या सर्वच वर्गातल्या नागरिकांनी केलेलं स्वागत हे भारताच्या सामाजिक सद्भावनेची प्राचीन संस्कृती आणि परंपरेचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधानांनी काल देशाला संबोधित करताना, देशाची लोकशाही किती बळकट आहे याची प्रचिती जगानं घेतली आहे, असं सांगून निकालाचं स्वागत केलं. नवभारतात भिती, कटूता आणि नकारात्मकतेला थारा नसल्याचं त्यांनी नमूद केलं. कालच्या या निर्णयामुळे एकतेचा संदेश मिळतो आणि जटिल प्रकरणांचे निकाल देखील लागू शकतात, हे सर्वोच्च न्यायालयानं दाखवून दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. कायद्याचं पालन करुन देशाच्या उज्वल भविष��यासाठी एकत्र येण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आज साजऱ्या होत असलेल्या ईद ए मिलादुन्नबीच्याही पंतप्रधानांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. **** राम मंदीरचं आंदोलन हे देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनानंतरचं सर्वात मोठं आंदोलन होतं, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे. हा क्षण आपल्यासाठी पूर्णत्वाचा असल्याचं सांगून त्यांनी, या ऐतिहासिक निर्णयाचं मनापासून स्वागत करणाऱ्या देशवासियांसोबत असल्याचं म्हटलं आहे. **** राम मंदीर आंदोलनात सहभागी असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी असमाधान व्यक्त केलं आहे. मशिदीसाठी दिलेली पाच एकर जमिन नाकारली पाहिजे, असं आपलं वैयक्तिक मत असल्याचं ते काल हैदराबाद इथं वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च नक्कीच आहे, पण अचूक नाही, सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडली नसती, तरीही न्यायालयानं हाच निर्णय दिला असता का, असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला. **** दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर देश तसंच राज्यभरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. औरंगाबाद शहरात जनजीवन सुरळीत होतं, ठिकठिकाणी पोलिसांची पथकं गस्त घालत होती. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद शहरातही कडक पोलिस बंदोबस्त होता. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न आणि ग्राहक कार्य मंत्री रामविलास पासवान यांनी एका ट्विट संदेशाच्या माध्यमातून ही माहिती दिली. भारतीय धातू आणि खनिज व्यापार महामंडळ कांद्याची ही आयात करणार असून १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान हा कांदा जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असं या संदेशात म्हटलं आहे, आयात करण्यात आलेला कांदा देशभर पुरवठा करण्याच्या सूचना भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघालाही देण्यात आल्या आहेत. **** राज्यात काळजीवाहू सरकार कार्यरत असल्यानं गेल्या पाच वर्षांत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व खासगी विशेष अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे. काही प्रकरणांत या अधिकाऱ्यांकडून मागील तारखांमध्ये आदेश दिले जाण्याची शक्यता असल्यानं, राज्यपाल कोश्यारी यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांचा त्वरित ताबा घ्यावा, असं पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. **** इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी आज साजरी होत आहे. औरंगाबाद शहरात यानिमित्त इंतेजामिया कमिटीतर्फे जुलूस-ए-मोहम्मदी काढण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता शहागंज परिसरातल्या हजरत निजामुद्दीन चौक इथून या मिरवणुकीला सुरवात होईल. ईद ए यानिमित्त ठिकठिकाणच्या मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. **** अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी तसंच संपूर्ण कर्जमाफी व्हावी यांसह इतर मागण्यांसाठी काल हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथल्या कामठा फाटा इथं मराठा शिवसैनिक सेनेनं रस्ता रोको आंदोलन केलं. यामुळे या रस्त्यावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. **** परभणी महानगरपालिकेनं शहरातल्या ७० हजार मालमत्तांची कर वसुली ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या कार्यप्रणालीची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी मार्गदर्शन केलं. सर्व कर निरीक्षक आणि वसुली लिपीक यांनी त्यांच्याकडच्या वसुली वार्डची अद्यावत माहिती तीन दिवसांत सादर करण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. **** उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बियाणांचं वाटप लॉटरी पद्धतीनं करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. रब्बी हंगामासाठी बियाण्याचं वाटप सध्या सुरु असून, अनेक गावातली लोकसंख्या पाहता बियाण्यांचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या ग्राह्य धरून हे वाटप व्हावं, असं निंबाळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या वाटपात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. **** चीनमधल्या फुझोऊ इथं सुरु असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला इंडोनेशियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. **** भारत आणि बांग्लादेश दरम्यान तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 November 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.०० ****
देशाची लोकशाही किती बळकट आहे याची प्रचिती आज जगानं घेतली आहे, असं नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित करताना अयोध्येच्या निकालाचं स्वागत केलं आहे. अयोध्या प्रकरणी आलेल्या निकालाकडे कोणाचा जय अथवा पराजय म्हणून पाहिलं जाऊ नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राम भक्ती असो की रहीम भक्ती असो, आपण राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लावणं आवश्यक आहे, असं पंतप्रधानांनी या निकालाच्या पार्श्र्वभूमीवर म्हटलं आहे.
अयोध्येत वादग्रस्त जागेवर राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करतानाच सर्वोच्च न्यायालयानं आज सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी नवी मशीद उभारण्यासाठी पाच एकर जागा देण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल एक हजार पंचेचाळीस पानांचा आहे.
****
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. लोकशाही मुल्यांना अधिक बळकट करणारा हा निकाल असल्याचं मुंबईत पत्रकार परिषदेत प्रतिक्रीया नोंदवता त्यांनी म्हटलं आहे. भारतीय आस्था या निर्णयामुळे अधिक मजबूत झाल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. निकालाच्या पार्श्र्वभूमीवर मुंबईसह राज्यात अतिशय चांगलं वातावरण पाहायला मिळत असून पंतप्रधानांनी व्यक्त केलेली राष्ट्रभक्तीची भावना अनुभवायला मिळत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच अन्य केंद्रीय मंत्र्यांनीही निकालाचं स्वागत केलं आहे.
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत करताना ते येत्या २४ तारखेला अयोध्येला जाण्याचा विचार करत असल्याचं नमूद केलं आहे. न्यायदेवतेनं दिलेला हा न्याय आनंददायी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देशासमोरील एका गंभीर समस्येचं निराकरण करायला मदत करेल, असं या निर्णयाचं स्वागत करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. सर्वांनी याचं स्वागत करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. समाजातील सर्व घटकांच्या हितांचं रक्षण करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे, विविध राजकीय पक्ष या निर्णयाचा आदर करत आहेत, ही एक चांगली बाब असल्याचं त्यांनी या निमित्त नमूद केलं.
राज्यातील राजकारणावर या निकालाचा कोणताही प्रभाव पडणार नाही आणि लोक येत्या दोन ते तीन दिवसांत हा निकाल विसरण्याची शक्यता असल्याचं मत पवार यांनी यावेळी नोंदवलं. पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच नेते धनंजय मुंडे यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
****
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या निकालाचं स्वागत करताना शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला.
****
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं न्याय मिळाल्याची भावना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे. देशवासीयांनी संयमानं आनंद व्यक्त करावा, आता सगळ्यांनी मिळून राम मंदिराचं निर्माण करुया असं आवाहनही भागवत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केलं.
****
या निकालामुळे राज्यातील सरकार स्थापनेला विलंब होण्याची शक्यता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. `आधी मंदिर मग सरकार, अयोध्येत मंदिर, राज्यात सरकार`, असं नमूद करत राऊत यांनी या संदर्भातील प्रतिक्रीया नोंदवली आहे. पुढले दोन दिवस केवळ अयोध्या, सरकार बद्दल काहीही नाही, असं त्यांनी या संदर्भात पीटीआय वृत्त संस्थेशी बोलताना नमूद केलं आहे.  
****
दरम्यान, सर्वत्र या निकालाच्या पार्श्र्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. औरंगाबाद, परभणी, नांदेडसह राज्यभर सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. दरम्यान, जालना जिल्ह्यात काही व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले.
****
राज्यात काळजीवाहू सरकार कार्यरत असल्यानं गेल्या पाच वर्षांत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व खासगी विशेष अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे. गेल्या तारखांमधील आदेश दिले जाण्याची शक्यता असल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महत्वाच्या फाईलची यादी आणि ताबा त्वरित घ्यावा, असं पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी यानिमित्त म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या शहागड इथं बस अपघातात आज नऊ प्रवासी जखमी झाले. शहागडहून गेवराईकडे जाणारी ही बस ट्रॅक्टरशी होणारा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात कठड्याला आदळल्यानं हा अपघात झाला. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग बावन्न वरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.  
****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक - ०९ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****  अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणाचा आज निकाल  तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा  राजकीय घडामोडींनंतरही राज्यात सत्ता स्थापनेबाबतचं चित्र अद्याप अस्पष्टच  यंदाचा पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कारज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान आणि  कार्तिकी एकादशी भक्तिभावानं साजरी; मराठवाड्यात पैठणसह सर्वत्र दर्शनासाठी गर्दी **** अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल सुनावणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी साडे दहा वाजेपासून निकाल वाचनास प्रारंभ होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं या प्रकरणी दररोज सुनावणी घेऊन गेल्या महिन्याच्या सोळा तारखेला सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. दरम्यान न्यायालयाचा हा निर्णय कोणाचाही विजय किंवा पराभव नसून हा निर्णय भारताच्या एकता आणि बंधुभावाच्या परंपरेला अधिक बळकट करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा तसंच शांतता आणि सलोखा राखण्यास मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. **** तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, पुढचा निर्णय होईपर्यंत फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री ��्हणून काम पहायला सांगितलं आहे. **** राजीनाम्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री, शिवसेनेनं असहकार्य केल्यामुळे महायुतीचं सरकार अद्याप स्थापन होऊ शकलेलं नाही, अशी टीका केली. सरकार स्थापनेसंदर्भात संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्��प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण तीन वेळा दूरध्वनी केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, मात्र विरोधी पक्षांशी शिवसेनेची दररोज चर्चा सुरू होती, असं फडणवीस यांनी नमूद केलं. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय झाला होता, असा दावा शिवसेना नेते करत असले तरीही तसा कोणताही निर्णय आपल्यासमोर झाला नव्हता, पक्षाध्यक्ष अमित शहा तसंच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मात्र असं असलं तरीही भाजपनं महायुतीसाठी दारं बंद केलेली नसून भाजपच्या नेतृत्वातच राज्यातच सरकार स्थापन होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात कामकाजादरम्यान राज्यातील जनता, मित्र पक्ष, विरोधी पक्षांनी केलेल्या सहकार्याबद्दल फडणवीस यांनी आभार मानले. दरम्यान, ठाकरे कुटुंबीयावर खोटेपणाचा आरोप दुर्दैवी असल्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी अमित शाह यांच्या नावाचा वापर करुन काळजीवाहू मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचं ठाकरे म्हणाले. आपलं भाजपशी शत्रुत्त्व नाही मात्र त्यांनी खोटी विधानं करू नयेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपनं सरकार स्थापनेचा दावा करावा, नाहीतर शिवसेनेकडे अनेक पर्याय खुले आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला. **** दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप भाजपनं फेटाळून लावले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना, शिवसेना जनादेशाचा अनादर करत असून, जनतेला वेठीस धरण्याची त्यांची भूमिका असल्याचं मत व्यक्त केलं. महायुती तुटलेली नसून, भाजप अजूनही चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपांचे पुरावे सादर करावेत, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं आहे. आमदारांना भाजपकडून पंचवीस ते पन्नास कोटी रुपयांचे प्रस्ताव प्राप्त होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता, त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार बोलत होते. **** शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांत युती करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, ज्या पक्षाचे अधिक उमेदवार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल, हे स्वतःच सांगितलं होतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्रिपदांच्या वाटपावर अद्याप चर्चा होऊ शकेल, असं ते म्हणाले. ही युती कायम राहावी, ही आपली भावना असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. **** सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सरकार स्थापनेसाठी राज्यपाल निमंत्रण का देत नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापनेसंदर्भातला पेच सुटावा याकरता सल्ला घेण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सरकार स्थापनेसंदर्भात जनतेनं दिलेल्या स्पष्ट जनादेशाचा भाजप आणि शिवसेनेनं आदर करावा असं आठवलेंच्या माध्यमातून पवार यांनी सुचवलं. शिवसेना आणि भाजपला सरकार स्थापन करण्याचा सल्ला द्या, असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितलं आहे, अशी माहिती आठवले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेवर येण्याचे दावे करतात, मग ते सत्ता स्थापनेचा दावा का करत नाहीत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. **** काल दिवसभरातल्या राजकीय घडामोडींनंतरही राज्यात सत्ता स्थापनेबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विधानसभेत एकशे पाच जागांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं किंवा छप्पन्न जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट घेतल्याचं वृत्त आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** यंदाचा पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कारज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना काल प्रदान करण्यात आला. दिवंगत पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु.ल. परिवार, आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांनी गेले वर्षभर साजऱ्या केलेल्या पुलोत्सवाचा काल पुण्यात समारोप झाला, त्यावेळी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनाही या कार्यक्रमात विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. **** कार्तिकी एकादशीचा उत्सव काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. सर्व ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये काल भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. औरंगाबाद जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पैठण इथं काल पहाटे पासूनच गोदावरी नदीवर स्नानासाठी तसंच एकनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. विजयनगरचा राजा कृष्णदेवरायाने नेलेली पांडुरंगाची मूर्ती एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराजांनी कार्तिकी एकादशीलाच पंढरपूरच्या मंदिरात परत आणली, त्या घटनेला काल ५१३ वर्ष पूर्ण झाली. मराठवाड्यात औरंगाबाद इथल्या प्रतिपंढरपूर सह सर्वच विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा दिसून आल्या. **** राज्याचे सेवानिवृत्त पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचं काल मुंबईत निधन झालं. ते एकोणऐंशी वर्षांचे होते. इनामदार हे ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव ते जानेवारी दोन हजार दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक होते. **** मराठवाड्यातल्या अतिमागास जिल्हयांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासंदर्भात चर्चेसाठी काल औरंगाबाद इथं आढावा बैठक घेण्यात आली. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी, मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी संबंधितांनी शासन निकषाच्या अधिन राहून परिपूर्ण प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांचे मार्फत सादर करण्याची सूचना केली. **** औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतला. विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत अशा सर्व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना खासदार जलील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात अवकाळी पावसानं झालेल्या पिकांच्या नुकसानीची खासदार जलील हे आज पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. **** लातूर शहरात खड्ड्यात मुरूम टाकणं थांबवावं आणि प्रमुख रस्त्यांवरचे खड्डे 'कोल्ड मिक्स' पद्धतीनं दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशा सूचना माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या आहेत. पावसामुळे शहरातल्या रस्त्यांवर खड्डे पडले असून, यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर निलंगेकर यांनी काल महापालिका आयुक्त एम डी सिंह यांना अशा सूचना द��ल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातलं येलदरी धरण तब्बल १३ वर्षानंतर पूर्ण भरलं असून, ते पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वरिष्ठ अधिकार्यांसह जिल्हा प्रशासनानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** अवकाळी पाऊस थांबल्यानंतर हिंगोली इथल्या मोंढ्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणली आहे. हळदीच्या अंदाजे दहा ते बारा हजार पोत्यांची आवक यावेळी हिंगोली मोंढ्यात झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. **** चीनच्या फुझोऊ इथं सुरू असलेल्या चीन सुपर सिरीज खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या काल झालेल्या सामन्यात त्यांनी चीनच्या या जोडीला 21-19, 21-15 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत आज त्याचा सामना इंडोनेशियाच्या जोडीशी होणार आहे ***** ***
0 notes