Tumgik
#इंडियाचे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
IND vs BAN:पहिल्या कसोटीत भारत पाडणार धावांचा पाऊस; काय आहे टीम इंडियाचे नवं क्रिकेट मॉडेल
IND vs BAN:पहिल्या कसोटीत भारत पाडणार धावांचा पाऊस; काय आहे टीम इंडियाचे नवं क्रिकेट मॉडेल
IND vs BAN:पहिल्या कसोटीत भारत पाडणार धावांचा पाऊस; काय आहे टीम इंडियाचे नवं क्रिकेट मॉडेल IND vs BAN Test Series – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. IND vs BAN Test Series – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pune : कातकरी कुटुंबांसाठीच्या पक्क्या 15 घरांचे लोकार्पण
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात (Pune) वाडा येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या संस्थेच्या वतीने कातकरी कुटुंबांकरीता बांधण्यात आलेल्या 15 पक्क्या घरांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
0 notes
Video
टीम इंडियाचे मुंबईत स्वागत
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांत विशेष निरीक्षकांची नियुक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी आज चंद्रपुरात प्रचार सभा
वंचित बहुजन आघाडीची बीड इथून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा हंगामातला पहिला विजय
राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरची भाग्यश्री फड ठरली महाराष्ट्र केसरी
आणि
हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथल्या यात्रेची काल्याच्या कीर्तनानं सांगता
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं, महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी सामान्य आणि पोलीस अशा दोन श्रेणींमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सेवानिवृत्त सनदी अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य श्रेणीत विशेष निरीक्षक म्हणून तर भारतीय पोलिस सेवेतले निवृत्त अधिकारी एन.के. मिश्रा यांची पोलिस श्रेणीत विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे विशेष निरीक्षक राज्य मुख्यालयात थांबतील आणि आवश्यकतेनुसार संवेदनशील तसंच समन्वयाची गरज असलेल्या भागांना भेट देतील, असं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २५४ ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रं असावीत यावर भर दिला असून, प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रंही असणार आहेत. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त ३० मतदान केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. राज्यात यंदा एकूण सहा लाख ४ हजार १४५ इतके दिव्यांग मतदार आहेत.
****
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासंबंधित परवानगी देण्यासाठी सुविधा संकेतस्‍थळ सुरु केलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रचार सभा आयोजित करणं, तात्पुरतं पक्ष कार्यालय उघडणं, घरोघरी जाऊन प्रचार, वाहन वापर परवाना आणि प्रचार सामग्री वितरण करण्याची परवानगी देण्यात येत आहे. या संकेतस्थळावर सुरुवातीच्या २० दिवसांमध्ये तब्बल ७३ हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ४४ हजारांहून अधिक अर्ज मंजूर, १० हजाराहून अधिक अर्ज रद्द तर ११ हजार २०० अर्ज नामंजूर झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा आज चंद्रपुरात महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तसंच गडचिरोली चिमूर मतदार संघाचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी होत आहे. या सभेच्या दृष्टीनं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विदर्भातल्या पाच मतदार संघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
****
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या १२ एप्रिल पासून छत्तीसगड, मध्यप्रदेश, आसाम आणि राजस्थान दौऱ्यावर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी रवाना होणार आहेत. आठवले हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएचे राष्ट्रीय स्तरावरचे स्टार प्रचारक आहेत. दरम्यान, १४ एप्रिल रोजी सकाळी दिल्लीत संसदेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडक यांना जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आठवले उपस्थित राहणार असून, त्याच दिवशी दुपारी मुंबईत चैत्यभूमी इथं ते बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत.
****
वंचित बहुजन आघाडीने बीड लोकसभा निवडणुकीसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद���धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
निवडणूक कामकाजात सजगता आणि सकारात्मकता आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात काल दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. दरम्यान, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काल सकाळी २५० हून अधिक सायकलस्वारांनी मतदार जागृतीसाठी सायकल फेरी काढली.
****
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, तसच मतदान शांततेत पार पडावं, यासाठी जिल्ह्यात ७ मे रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या दिवशीचे आठवडी बाजार इतर दिवशी भरवण्यात यावेत, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
श्रोतेहो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण परभणी लोकसभा मतदार संघाचा घेतलेला आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा २९ धावांनी पराभव करत या मालिकेतला आपला पहिला विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सने दिलेल्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना दिल्ली कॅपिटल्स संघ २० षटकात ८ बाद दोनशे पाच धावाच करू शकला. दहा चेंडूत नाबाद ३९ धावा आणि एक बळी घेणारा रोमारिओ शेपर्ड सामनावीर ठरला.
दरम्यान, लखनऊ इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंटस संघानं गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. लखनऊ सुपर जायंटसनं दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करतांना गुजरात टायटन्सचा संघ १८ षटक पाच चेंडूत सर्वबाद झाला. पाच बळी घेणारा यश ठाकूर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा दुसरा सामना काल पर्थ इथं झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ४-२ असा पराभव करत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला तिसरा सामना पर्थ इथंच १० एप्रिलला होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात घेण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरच्या भाग्यश्री फडने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला, तर पिंपरी - चिंचवडची प्रगती गायकवाड उपविजेती ठरली. छत्रपती संभाजीनगरच्या श्रृंखला रत्नपारखीने ६८ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सुवर्ण पदक पटकावलं. कुस्तीगीर संघटना आणि नरेंद्रजी अग्रवाल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात आल्या.
****
महाराष्ट्र राज्य खो-खो संघटन��च्या मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. पुण्यात बालेवाडीच्या सभागृहात झालेल्या या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची तर उपाध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड झाली आहे. हे मंडळ २०२८ पर्यंत कार्यरत राहील.
****
हिंगोली जिल्ह्यात संत नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथल्या यात्रेची काल्याच्या कीर्तनानं काल सांगता झाली. काल दुपारी कीर्तनानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या तीन दिवस चाललेल्या या यात्रेत संत नामदेव महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा, प्रवचन, कीर्तन यासारख्या कार्यक्रमांत भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाल्याचं दिसून आलं.
****
नांदेड शहरात काल जिल्हा पोलीस दलातर्फे सद्‌भावना फेरी काढण्यात आली. विविध धर्मांचे धर्मगुरू तसंच एकात्मतेचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.
****
सार्वत्रिक निवडणुक कार्यात दिव्यांगत्वाचं भांडवल करत कुणीही गैरप्रकार करू नयेत, अशा प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनं केली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक आठवले यांनी याबाबत एक निवेदन निवडणुक आयुक्तांना पाठवलं आहे.
****
मराठवाड्यातले पहिले प्‍लास्टिक सर्जन दिवंगत डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या पहिला स्मृतिदिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन इथं, डॉक्टर अविनाश येळीकर-सर्जन गरीबांचा, मैत्र जीवांचा या गौरव ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत, प्लास्टिक सर्जन डॉक्टर रवीन थत्ते यांच्या हस्ते या गौरवग्रंथाचं प्रकाशन झालं. उपस्थित मान्यवरांनी डॉ येळीकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक होण्यासाठीची राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा छत्रपती संभाजीनगरातील २२ केंद्रांवर काल घेण्यात आली. या परीक्षेला ८ हजार १०५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 
****
आंतराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त जनजागृती म्हणून नाशिक इथं काल गोदावरी नदीच्या काठावर पाच हजार सहाशे २५ चौरस फुटांची रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीच्या माध्यमातून भरडधान्याचं महत्त्व सांगतानाच त्यातील विविधता, पर्यावरणपूरकता, आरोग्यासाठी उपयुक्तता, आदी संदेश देण्यात आला.
****
हवामान
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात पुढच्या २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
Dengue vaccine | मोठी बातमी! आता डेंग्यूचा होणार अंत; वर्षभरात येणारं लस, सायरस पूनावाला यांची घोषणा
Tumblr media
Dengue vaccine | भारतातील लस किंग सायरस पूनावाला यांनी एक मोठे विधान केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की ते एका वर्षात डेंग्यूवर बरा करणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी सांगितले की, वर्षभरात आम्ही डेंग्यू उपचार आणि डेंग्यूची लस (Dengue vaccine ) विकसित करू. आफ्रिकन देश आणि भारतात या नवीन लसीची खूप गरज आहे, जिथे लाखो लोकांना या आजाराची लागण होत आहे. Malaria vaccine Covishield च्या यशानंतर, SII जगात प्रथमच मलेरियाची लस लॉन्च करणार आहे. या लसीची आफ्रिकन देशांमध्ये आणि भारताच्या अंतर्गत भागातही नितांत गरज आहे, जिथे लाखो लोकांना या सामग्रीमुळे संसर्ग होत आहे. मोठ्या संख्येने स्त्रियांना संक्रमित करणाऱ्या रोगासाठी एक लस आहे, ही एक लस आहे जी गर्भाशयाला संक्रमित करते. Work started at SII Serum Institute of India एसआयआय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये काम सुरू सायरस पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत डेंग्यूसंदर्भात मोठी घोषणा केली. पूनावाला यांनी डेंग्यूच्या लसीची नितांत गरज सांगितली. सिरम इन्स्टिट्यूट डेंग्यूच्या लसीवर दीर्घकाळापासून काम करत आहे. आफ्रिकन देशांव्यतिरिक्त, संपूर्ण आशिया आणि भारतात डेंग्यूमुळे बरेच लोक मरतात. अलीकडेच, सीरम इन्स्टिट्यूटच्या अहवालाने निष्कर्ष काढला की डेंग्यू लसीचा एकच डोस प्रौढांमध्ये सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे सहन केला जातो. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये डेंग्यूची लस तयार करण्यासाठी सतत चाचणी आणि काम केले जात आहे. There will be a vaccine for all four types या चारही प्रकारांसाठी लस असेल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डेंग्यूची लस वर्षभरात आणण्याची घोषणा केली आहे. यामध्ये डेंग्यूच्या चारही प्रकारांवर उपचार केले जातील. सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या प्रक्रियेकडे पावले टाकू शकते. देशात औषधाच्या प्रसारासाठी जलदगती मंजुरीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अर्ज करण्यासारख्या गोष्टींचा यात समावेश आहे. सीरमने आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यूएस स्थित बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत सहकार्य केले आहे. ��ागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी 10 ते 40 कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात Read the full article
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे शहरात शाईफेक करण्यात आली होती. सदर शाईफेक करणाऱ्या तरुणांना आपण एक लाख रुपयांचे बक्षीस देणार आहोत असे राजरत्न आंबेडकर यांनी जाहीर केले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी देखील या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणारे मनोज गरबडे आणि त्याचे चित्रीकरण करणारे गोविंद वाकडे यांची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले पाहायला मिळत असून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पाटील यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला मात्र ती थुंकी शाईफेकीच्या रूपात चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर पडली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या सैनिकांना एक लाख रुपयांचे बक्षीस देणार आहोत, ‘ असे म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले पाहायला मिळत असून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पाटील यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला मात्र ती थुंकी शाईफेकीच्या रूपात चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर पडली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या सैनिकांना एक लाख रुपयांचे बक्षीस देणार आहोत, ‘ असे म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले पाहायला मिळत असून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पाटील यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला मात्र ती थुंकी शाईफेकीच्या रूपात चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर पडली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या सैनिकांना एक लाख रुपयांचे बक्षीस देणार आहोत, ‘ असे म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले पाहायला मिळत असून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पाटील यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला मात्र ती थुंकी शाईफेकीच्या रूपात चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर पडली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या सैनिकांना एक लाख रुपयांचे बक्षीस देणार आहोत, ‘ असे म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जखमी रोहित शर्मा खेळला पण तरीही भारत हरला, पराभवासह टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात
जखमी रोहित शर्मा खेळला पण तरीही भारत हरला, पराभवासह टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात
जखमी रोहित शर्मा खेळला पण तरीही भारत हरला, पराभवासह टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात IND vs BAN 2nd Odi : रोहित शर्माला दुसऱ्या षटकात दुखापत झाली आणि तो संघाबाहेर गेला. त्यानंतर तो मैदानात परतला नाही. पण त्याचवेळी बांगलादेशने याचा फायदा घेतला आणि २७१ धावा रचल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची २ बाद १३ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतकं झळकावली. IND vs…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pune : कातकरी कुटुंबांसाठीच्या पक्क्या 15 घरांचे लोकार्पण
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात (Pune) वाडा येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या संस्थेच्या वतीने कातकरी कुटुंबांकरीता बांधण्यात आलेल्या 15 पक्क्या घरांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले पाहायला मिळत असून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पाटील यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला मात्र ती थुंकी शाईफेकीच्या रूपात चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर पडली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या सैनिकांना एक लाख रुपयांचे बक्षीस देणार आहोत, ‘ असे म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
भारताचा आगळावेगळा जागतिक दृष्टिकोन आणि जागतिक व्यवस्थेमधली आपली भूमिका मजबूत करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रवासी भारतीयांना आवाहन
विकृतीदायक चित्रफीती तसंच प्रतिमा प्रसारित न करण्याची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना सूचना
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार जाहीर
केंद्र सरकारच्या कापूस आयातीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप 
दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक लेखक -पत्रकार डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन
आणि
भारत - श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज गुवाहाटीत खेळला जाणार
****
प्रवासी भारतीयांनी भारताचा आगळावेगळा जागतिक दृष्टिकोन आणि जागतिक व्यवस्थेमधली आपली भूमिका मजबूत करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंदूर इथं सुरू असलेल्या १७ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं काल पंतप्रधानांच्या हस���ते औपचारिक उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. या परिषदेत जगभरातील ७० देशातले अनिवासी भारतीय सहभागी झाले आहेत. "प्रवासी: अमृत काळातल्या भारताच्या प्रगतीतील विश्वसनीय भागीदार" ही यंदाच्या या परिषदेची संकल्पना आहे. अनिवासी भारतीय हे मेक इन इंडिया, योग आणि आयुर्वेद, गृहउद्योग, हस्तकला आणि भरड धान्य या विषयांचे भारताचे राजदूत असून, देशाचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ज्ञान जोपासून जगासमोर सादर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. आज राष्ट्रपतींच्या संबोधनाने या परिषदेचा समारोप होणार आहे.
****
आगामी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संलग्नता वाढवण्याचं आवाहन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या तयारीचा काल आढावा घेतल्यानंतर, ते बोलत होते. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम या महिन्याच्या २७ तारखेला दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलावर होणार आहे.
****
गंगाविलास क्रूजमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, तसंच याचा शेजारी देशांनाही लाभ मिळेल, असं केंद्रीय बंदरं आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते काल गुवाहाटी इथं पत्रकारांशी बोलत होते. ही जलयात्रा म्हणजे पौर्वात्य देशांसोबतचे संबंध दृढ करण्यासाठीच्या पंतप्रधानांच्या धोरणाचा एक भाग असल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं आहे.
एमव्ही गंगा विलास या जहाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ तारखेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.
****
विकृतीदायक चित्रफीती तसंच प्रतिमा प्रसारित करू नये, अशी सूचना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना केली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जखमी व्यक्तींचे चित्र किंवा मृतदेह असलेल्या प्रतिमा अस्पष्ट करण्याची खबरदारी न घेता, अशा घटनांच्या वार्तांकनाची पद्धत अनेक प्रेक्षकांसाठी त्रासदायक असून, यांचा मुलांवर प्रतिकूल मानसिक परिणाम देखील होऊ शकतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या संदर्भात संहितेचं पालन करावं, असं मंत्रालयाकडून जारी आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
देशातल्या सशस्त्र दलांच्या पात्र निवृत्तीवेतनधारकांना, 'वन रँक वन पेन्शन'ची थकबाकी १५ मार्च पर्यंत वितरित करण्याच्या आदेशाचं पालन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा यांच्या पीठानं केंद्र सरकारला याबाबत निर्देश दिले.
****
ओमिक्रोनच्या नव्या प्रकाराविरोधात कोव्होव्हॅक्स लसीला वर्धक मात्रा म्हणून येत्या काही दिवसात मान्यता मिळेल अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली. पुणे इथं काल आदर पूनावाला यांना, पहिल्या डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हाच्या दाव्यावर देखील आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.
****
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तांत्रिक बाबींवर हा दिलासा देण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवत, त्यांची तात्काळ तुरुंगातून मुक्तता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी कोचर दांपत्याला प्रत्येकी एक लाख रुपयांचा रोख रकमेचा तत्काळ जामीन मंजूर करत, तपासयंत्रणेला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात काही माहिती, पुरावे मिळाले असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती सीबीआयच्यावतीनं न्यायालयात देण्यात आली.
****
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना गट यांनी संयुक्त उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोकणातून ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबादहून किरण पाटील तर अकोला इथून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. किरण पाटील यांच्या नावाची घोषणा बावनकुळे यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद इथं केली होती. पूर्व विदर्भ आणि नाशिक या दोन जागांवर येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान, प्रहार संघटना आणि महाराष्ट्र इंग्लिश स्कूल स्टडिज असोसिएशन - मेस्टा यांनी संयुक्तपणे औरंगाबाद शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
****
हैदराबाद मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा गंगाप्रसाद अग्रवाल सेवाभूषण पुरस्कार सर्वोदय कार्यकर्ते ज्ञानप्रकाश मोदाणी यांना काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. ग्रामस्वराज्य प्रतिष्ठान आणि भागीरथाबाई गंगाप्रसाद अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार, जयप्रकाश दांडेगावकर आणि मुंजाजी जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मागील तीन वर्षांचे पुरस्कार नांदेड इथले डॉ. व्यंकटेश काब्दे, वसमत इथले पंडितराव देशमुख आणि हिंगोली इथले दादाराव शिंदे यांना काल प्रदान करण्यात आले.
****
सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी दहा संशयितांवर कोल्हापूर जिल्हा न्यायालयात काल दोषनिश्चिती करण्यात आली. यात समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश आहे. दोषनिश्चिती झाल्यामुळे या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार असून, पुढील सुनावणी येत्या २३ तारखेला होणार आहे. या सुनावणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रं, पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजी राणे यांनी दिली.
****
केंद्र सरकारच्या कापूस आयातीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. काल यवतमाळ इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला, या मोर्चाचं नेतृत्व खासदा�� अरविंद सावंत आणि अंबादास दानवे यांनी केलं. उद्योजकांचं हित साधताना शेतकऱ्यांचा गळा कापला जाऊ नये, असं दानवे यांनी न���ूद केलं. ते म्हणाले…
‘‘कापूस आयात करावा लागतो पण कापूस नसल्यावर. आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कापूस असतांना कापूस आयात करण्याची कोणतीही गरज नव्हती. जी क्वालिटी लागते ती या हिंदुस्थानात आहे. आणि म्हणून मला वाटतं काही टेक्सटाईल उद्योजकांना मदत करण्यासाठी आणि व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी कॉटन फेडरेशन ऑफ इंडियाबरोबर चर्चा केंद्र सरकारने केली. उद्योजकांचं हित पण साधलं पाहिजे, व्यापाऱ्यांचं पण साधलं पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचा गळा कापून नाही साधलं पाहिजे.’’
****
केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या, ‘प्रगती, सक्षम आणि स्वनाथ शिष्यवृत्ती’ योजनांसाठी अर्ज करण्यास, १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ही माहिती देण्यात आली. या योजनेसाठी तिसऱ्यांदा दिलेल्या मुदतवाढीबाबतचे सुधारित वेळापत्रक सर्व शिक्षण संस्थांनी दर्शनी भागातील सूचना फलकावर लावण्याचे निर्देश संचालनालयानं दिले आहेत.
****
दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक लेखक -पत्रकार डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं काल मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. मेहेंदळे हे दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, नंतर संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख, ई एम आर सीचे संचालक म्हणूनही समर्थपणे जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी ३८ हून अधिक पुस्तकांचं लेखन केलं. आठ एकपात्री प्रयोगांचे शेकडो प्रयोग केले. व्यावसायिक रंगभूमीवरही सात नाटकांचे एक हजारांहून अधिक प्रयोग केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेंहेदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचं कधीही भरून न येणारं नुकसान झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
****
बिहारप्रमाणे राज्यात इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, या मागणीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुनरुच्चार केला आहे. अनेक परिषदा, संस्था, संघटनांनी ओबीसी जनगणनेची मागणी केली असून, जनगणना केल्याशिवाय मागास समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीच्या योजनांच्या निधीचं नियोजन करता येणार नाही. त्यामुळे २०२१ सालच्या नियमित जनगनणेच्या कामातच ही जातनिहाय गणना करावी अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातले दोन शालेय विद्यार्थी काल अलिबाग जिल्ह्यात समुद्रात बुडाले. कन्नड इथल्या साने गुरुजी शाळेची सहल अलिबाग जिल्ह्यात गेली आहे. काल मुरुड इथं काशीद किनाऱ्यावर ही मुलं समुद्रात पोहायला उतरली, यावेळी पाच मुलं पाण्यात बुडत असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं, तर एकाचा मृतदेह हाती आला. दुसऱ्या मुलाचा शोध सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होता. सजन कदम आणि रोहन बेडवाल अशी मृतांची नावं आहेत.
****
औरंगाबाद इथल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरुळ विकास आराखड्यातील वळण रस्त्याला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीनं मान्यता दिली आहे. या समितीची काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महागार्मावरील वाहनापासून होणाऱ्या प्रदुषणाचा लेणीवर परिणाम होत असून, परिसरातील दुकानदार महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या पर्यटन केंद्रामध्ये स्थलांतरीत होण्यास तयार असल्याचं, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितलं. या वळण रस्त्यांसाठी २७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधीची आवश्यकता असून, तो मंजूर करण्याची मागणी, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी यावेळी केली.
****
देशात उत्तरेकडच्या राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट आली असून, त्याचा परिणाम म्हणून राज्यातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काल जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यातल्या निफाड इथं सरासरी पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, तर मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. कर्णधार रोहित शर्माचं या मालिकेसाठी संघात पुनरागमन झालं आहे.
****
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात होणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे आजपासून काही रेल्वेगाड्या रद्द तर काही रेल्वे गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. दौंड निझामाबाद डेमू गाडी २४ जानेवारीपर्यंत, निझामाबाद पुणे डेमू गाडी २६ जानेवारी पर्यंत तर निझामाबाद पंढरपूर ही गाडी उद्या ११ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे. साईनगर शिर्डी काकीनाडा ही गाडी २३ आणि २४ जानेवारीला दौंड, पुणतांबा मार्गे वळवण्यात आली आहे.
****
0 notes
marathipeople111 · 2 years
Text
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
शाईफेक करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले पाहायला मिळत असून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पाटील यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला मात्र ती थुंकी शाईफेकीच्या रूपात चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर पडली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या सैनिकांना एक लाख ���ुपयांचे बक्षीस देणार आहोत, ‘ असे म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
व्हॉटसअ‍ॅप प्रमुखांचा राजीनामा
Tumblr media
नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे भारत प्रमुख अभिजित बोस यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अभिजीत यांच्यासोबतच मेटा इंडियाचे पब्लिक पॉलीस डायरेक्टर राजीव अग्रवाल यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, बोस आणि अग्रवाल यांच्या अचानक राजीनाम्यानंतर कंपनीने भारतातील सर्व मेटा प्लॅटफॉर्मसाठी पब्लिक पॉलिस डायरेक्टर पदी शिवनाथ ठुकराल यांची नियुक्ती केली आहे. Read the full article
0 notes