Tumgik
#विराट कोहली क्रिकेट बातम्या
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं. 
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.
****
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा  प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.
****
चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी भारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.
****
चीन खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.
काल  इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.
****s
0 notes
loksutra · 2 years
Text
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला - सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली 'रन मशीन'ची समस्या
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला – सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली ‘रन मशीन’ची समस्या
भारत विरुद्ध इंग्लंड: भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. तो म्हणतो की विराट कोहलीला त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. तो म्हणाला की खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये स्टार फलंदाजाच्या फॉर्ममध्ये काय अडथळा आणत आहे याची मला जाणीव आहे. गावस्कर म्हणाले की, त्यांचा सल्ला कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विराट कोहली : 'कर्णधारपद सोडल्यानंतर मला या एकाच खेळाडूनं मेसेज केला'
विराट कोहली : ‘कर्णधारपद सोडल्यानंतर मला या एकाच खेळाडूनं मेसेज केला’
विराट कोहली : ‘कर्णधारपद सोडल्यानंतर मला या एकाच खेळाडूनं मेसेज केला’ विराट कोहलीने आपल्या दमदार आणि आक्रमक स्टाईलमध्ये पुनरागमन केलं आहे. त्याची ही स्टाईल दिसली आशिया चषक टी-20 स्पर्धेतील भारत वि. पाकिस्तान सामन्यात. जवळपास महिनाभर क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहिल्यानंतर विराटनं आशिया चषक टी-20 स्पर्धेत जोरदार … विराट कोहलीने आपल्या दमदार आणि आक्रमक स्टाईलमध्ये पुनरागमन केलं आहे. त्याची ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
उद्या, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा T20 खेळला जाईल, ही दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन असू शकते.
उद्या, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा T20 खेळला जाईल, ही दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन असू शकते.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा T20 खेळत आहे 11: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना उद्या, शनिवारी ९ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. टीम इंडियाने मालिकेतील पहिला टी-20 जिंकला असला तरी दुसऱ्या टी-20 मध्ये त्यात अनेक बदल होऊ शकतात. दुसऱ्या T20 मध्ये दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते हे जाणून…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या एका स्फोटात आज सकाळी २ जवान किरकोळ जखमी झाले. जवानांनी सतर्कता दाखवत नक्षल्यांचा मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
आजच्या जागतिक सहकार दिनानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुभेच्‍छा दिल्या आहेत. सहकारामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर होत असल्यामुळं देशाचा आर्थिक विकासदर वाढण्यास मदत होत असल्याचं अमित शहा यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्‍थेला चालना देणारी सहकार ही एक चळवळ आहे. शेती, उद्योग, पणन, बँकींग या क्षेत्रात सहकारामुळं कष्टकरी वर्गाच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रा व्यवस्थित आणि सुरक्षितपणे सुरू आहे. यात्रेच्या काल सातव्या दिवशी २१ हजार ६८६ भाविकांनी श्री अमरनाथ यांच्या पवित्र गुफेत दर्शन घेतलं. गेल्या २९ जूनपासून यात्रा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत १ लाख ५२ हजार ९४६ भाविकांनी पवित्र हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं आज यात्रा काही काळासाठी थांबविण्यात आली आहे.
****
राज्यातल्या १० हजार गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभाग, कृषी तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात काल विधानसभेत दिली. महसूल मंडळ स्तरावरून हवामान केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात सदस्य संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव, राजेश टोपे यांनी भाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीचे निमंत्रीत सदस्य राजू शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उद्या शहरात होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
****
मुंबई - बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी येत्या १० आणि ११ तारखेला आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली असून ती मुंबई ते अदिलाबाद दरम्यान धावेल तर बल्लारशा -मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ११ आणि १२ तारखेला अंशतः रद्द करण्यात आली असून या दिवशी ती आदिलाबाद ते मुंबई दरम्यान धावेल.
****
१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्‍कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्‍कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारतचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यापाल न्यायमूर्ती पी.सदाशिवम्‌ यांच्या अध्यक्षतेखालील पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्‍कार समितीनं ही घोषणा केली. नवी दिल्ली इंथ येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्‍कार स्‍वीकारणार आहेत.
या पुरस्कारासाठी समितीनं राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याचं राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे.
****
भारत आणि झिम्बॉब्वे दरम्यान सुरु होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल. टी ट्वेंटी सामन्यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असून, शुभमन गिल हा संघाचं नेतृत्व करणार आहे. आयपीएल सामन्यांच्या अनुभवानंतर अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे या खेळाडूंचा झिम्बॉब्वे सोबतच्या या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा १२ धावांनी पराभव केला. चेन्नईतल्या एम ए चिदंबम्‌ मैदानावर काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेनं १८९ धावा केल्या, भारतीय महिला संघ प्रत्युत्तरादाखल निर्धारित २० षटकात ४ बाद १७७ धावाच करु शकला.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांना संसदीय नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. सरकार स्थापनेनंतर आज प्रथमच झालेल्या एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ही माहिती दिली. एनडीएच्या सर्व घटकपक्षांचे खासदार या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सदनात आजही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू आहे.
****
दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेत आजही गदारोळ झाला. या मुद्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला, तर अंबादास दानवे यांच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांचं निलंबन करण्याची मागणी भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली. त्यावर, ‘सर्व घटनेचं ध्वनिचित्रमुद्रण बघून योग्य ती कारवाई करू’, असं आश्वासन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलं. मात्र, तरीही गदारोळ न थांबल्याने उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतरही गदारोळ न थांबल्यानं दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केलं.
दानवे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
विरोधकांनीही त्याला घोषणाबाजीने उत्तर दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना, राहुल गांधी यांचं ते विधान फक्त भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत असल्याचं सांगत, त्या विधानाचं समर्थन केलं. तसंच, लोकसभेतल्या वक्तव्यांचा विधिमंडळाच्या कामकाजाशी काहीही संबंध नसताना आणि बाहेरचे विषय सभागृहात न मांडण्याचा नियम असून, हा मुद्दा आज सभागृहात लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाडच्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी ६५ कोटीं रुपयांच्या प्रस्तावाला १५ दिवसात उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देऊन, काम सुरू करू असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.
नागपूर इथं दीक्षाभूमी परिसर���तल्या वाहनतळ प्रश्नी तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी समिती पाठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. काँग्रेसचे नितीन राऊत यांनीही यासंदर्भात समिती स्थापन करण्याची मागणी केली. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. इंदू मिल इथलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि चवदार तळे सुशोभीकरणाचं काम लवकर पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची सूचना वडेट्टीवार यांनी केली.
****
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीमध्ये ड्रोन द्वारे सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांनी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी, या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन देत, जरांगे यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन सुधारणा केली जाईल, असं सांगितलं
****
नवव्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले. संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या तसेच सुर्यकुमार यादवसह संघातील सर्वच खेळाडूंचे अभिनंदन करत विधानसभेने सर्वानुमते अभिनंदनपर प्रस्ताव संमत केला.
****
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले. योगेश टिळेकर थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनीही आज अर्ज भरला. विधानसभा सदस्यांमधून ११ सदस्य विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत, अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे.
****
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे २६ हजार ४७६ मतं मिळवून विजयी झाले. आज सकाळी हा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत दोन जागांवर महायुती, तर दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाट पार करून सासवड इथं मुक्कामी थांबेल, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा दुपारचा विसावा हडपसर इथं तर रात्रीचा मुक्काम लोणी काळभोर इथं होणार आहे
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
दक्षिण अफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत जगज्जेता-विराट कोहली आणि रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त 
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ
आणि  
बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर मात्र सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत भारत जगज्जेता ठरला आहे. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने विराट कोहलीच्या ७६ आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या जोरावर सात बाद १७६ धावा केल्या. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात आपला पहिलाच अंतिम सामना खेळत असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र, निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावाच करू शकला. अखेरच्या षटकापर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवनं डेव्हीड मिलरला सीमारेषेवर झेलबाद करत भारताचा विजय निश्चित केला. हार्दिकनं तीन, जसप्रीत बुमराह तसंच अर्शदीपसिंगने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक बळी घेतला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शहा यांच्या उपस्थितीत भारतीय संघाला विश्वचषक प्रदान करण्यात आला. विराट कोहली सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 
या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
दरम्यान, या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात केवळ मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर जिथे जिथे ड्रग्ज विकले जाते त्या सर्व ठिकाणी कारवाई सुरु असून, जो पर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकांकडून शाडूची माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्या एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान, अर्थसंकल्पात विविध निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी काल विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधत, आभार मानले.
****
विरोधकांनी मात्र हा शासन निर्णय म्हणजे सार्वभौम सदनाचा हक्कभंग असल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पाला प्रथम विधीमंडळाची आणि त्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. परंतु ही प्रक्रिया डावलून सदरील शासन निर्णय काढत, सरकारने महिलांची फसवणूक केली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
****
राज्यातल्या विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश देण्याच्या परंपरेला छेद गेल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. काल विधान परिषदेत याविषयावर बोलतांना दानवे यांनी, शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावरही सुमारे ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित असल्याकडे लक्ष वेधलं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील, अशी माहिती शासनाने दिल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
विशेष सहाय्य योजनांचा निधी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली. राष्ट्रीय-तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पात्र खेळाडू शासकीय नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
दरम्यान, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल, असं पवार यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी राज्यात काही ठिकाणी सेवा केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाहून अधिक रक्कम अवैधरित्या वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास, कठोर कारवाईचा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. याबाबत कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 98-22-44-66-55 यावर थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक अलकापुरीत दाखल झाले आहेत. काल रात्री पालखीचा मुक्काम आळंदीतच माऊलीच्या आजोळघरी होता. आज सकाळी हा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आपेगाव इथूनही संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल देहूतल्या इनामदार वाड्यातून पुण्याकडे मार्गस्थ झाला.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार इथून श्री संत साधू महाराज संस्थानच्या पायी दिंडीचं काल पंढरपूरकडे प्रस्थान झालं, या दिंडीला तीन शतकांची परंपरा आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर शहरात काल बंद पाळण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची वादग्रतस्त ध्वनीफित व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने या बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, दरम्यान, पक्षविरोधी कार्य केल्यामुळे शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  
****
लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून हे उपाहारगृह तसंच लाँड्री उभारण्यात आली आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून साकारलेले बैठक कक्ष हे वैशिष्ट्य असलेल्या या या उपहारगृहासोबतच इथल्या लाँड्रीची पूर्ण व्यवस्था शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेले खुल्या कारागृहातले कैदी पाहणार आहेत आहे. लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून इथं काम करणाऱ्या बंद्यांना वेतन दिलं जाणार आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी शशिकांत पाटील, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी गुरुकुलात प्रातिग्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या ख्याल गायक पद्मा तळवलकर, ओडिशी नृत्यांगना पद्मश्री कुमकुम मोहंती, तसंच उत्तराखंडच्या लोककलाकार पद्मश्री बसंती बिष्ट यांनी आपापल्या सादरीकरणातून या कलाप्रकारांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. 
****
चेन्नईच्या एम ए चिदंबरम्‌ मैदानावर सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकन महिला संघाच्या चार बाद २३६ धावा झाल्या आहेत. भारताच्या स्नेह राणानं सर्वाधिक तीन ��ेळाडू बाद केले. त्याआधी सकाळी भारतीय महिला संघानं सहा बाद ६०३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६९ आणि ऋचा घोषनं ८६ धावा केल्या.
****
ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत या जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा ११-४, ११-२, ११-२ असा पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेतील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जापोटी दिलेली रक्कम राज्य सरकारने भरावी, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
मध्य रेल्वे विभागात रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे दौंड निजामबाद, निजामाबाद पुणे, आणि नांदेड पुणे गाड्यांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, हा लाईन ब्लॉक काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याने या गाड्या नियमित मार्गाने धावणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 December 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी नागपूर ते शिर्डी या हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी सुरु केली आहे. या मार्गावरुन दोघांनी एकत्रित प्रवास सुरु केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामार्गाचं काम सुरु झालं असून या महामार्गामुळे नागपूर ते मुंबईचं जवळपास १६ ते १८ तासांचं अंतर केवळ सहा ते सात तासात पार करणं शक्य होणार असल्याचं  मुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या महामार्गाच्या माध्यमातून १० जिल्हे प्रत्यक्ष आणि १४ जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडले जाणार असून या संपूर्ण भागात कृषी, उद्योग समृद्धी येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दिल्लीतल्या अडीचशे प्रभागांसाठी १३ हजार ६०० केंद्रांवर हे मतदान होत असून यातले १०४ प्रभाग महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. या निवडणुकीसाठी १ हजार ३४९ उमेदवार रिंगणात असून यात ७०९ महिलांचा समावेश आहे. सर्व २५० जागांवर भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असून ३ नामनिर्देशनपत्र रद्द झाल्यानं कॉंग्रेस २४७ जागांवर निवडणुक लढवत आहे. दिल्लीतले १ कोटी ४६ लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतमोजणी उद्या होणार आहे.
****
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या होत असलेली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी गुजरात प्रशासनानं आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. उद्या मध्य गुजरातच्या १४ जिल्ह्यांच्या ९३ जागांसाठी २६ हजार केंद्रांवर मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते चालेल. गुजरातमधल्या ८३३ उमेदवारांचं भवितव्य उद्या २ कोटी ५१ लाख मतदार निश्चित करतील. पहिल्या टप्प्यात गेल्या १ तारखेला मतदान झालं, येत्या ८ तारखेला मतमोजणी होणार आहे.
****
आज नौसेना दिवस साजरा होत आहे. नौसेना दिनाचा मुख्य कार्यक्रम आज विशाखापट्टणम इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
१९७१ साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धात भारतीय नौसेनेनं बजावलेल्या महत्वपूर्ण कामगिरीचा सन्मान आणि आठवण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मजबूत करण्याच्या उद्देशानं भारतानं, भारतात तयार केलेल्या आणि भारताच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुनिश्चित करणं हे भारतीय नौसेनेचं लक्ष्य असल्याचं नौसेना अध्यक्ष एडमिरल आर. हरि कुमार यांनी काल नौसेना दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज औरंगाबादमध्ये सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घराबाहेर मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी मंत्री सावे यांनी आंदोलकांची भेट घेतली, तसंच आंदोलकांना त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याची हमी दिली. राजकीय नेत्यांच्या घरासमोर आठवडाभर ढोल बजाव आंदोलन करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चानं काल केली, त्यानुसार आज मंत्री सावे यांच्या घरासमोर ढोल वाजवून हे आंदोलन करण्यात आलं.
****
भारत आणि बांगलादेशमधल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं १९ षटकात तीन गडी गमावत ८९ धावा केल्या होत्या. भारताचे आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा २७ धावांवर, तर शिखर धवन सात आणि विराट कोहली केवळ नऊ धावांवर बाद झाले. सध्या श्रेयस अय्यर आणि के एल राहूल हे फलंदाजी करत आहेत.
****
नवी दिल्लीत उद्या भरडधान्य-पोषक आहार संमेलन होत असून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २०२३ या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या शुभारंभापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा, भरडधान्याच्या निर्यातीला चालना देणं हा उद्देश आहे. या विशेष संमेलनात भरडधान्याच्या ३० संभाव्य आयातदार देशांबद्दल तसंच भरडधान्याचं उत्पादन करणाऱ्या भारतातल्या २१ राज्यांबद्दल माहिती देणाऱ्या ई पुस्तिकेचं अनावरण करण्यात येणार आहे. 
****
नंदुरबार तालुका पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ४२ लाख रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे. कोपर्ली गावात हा विनापरवाना दारुसाठा करण्यात आला होता. जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी मध्यरात्री तालुका पोलीस स्थानकाच्या मदतीनं कोपर्ली गावात एका वस्तीत धाड टाकुन हा मद्य साठा जप्त केला आहे.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१०
Date – 23 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर चार गडी राखून रोमहर्षक विजय.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचं जून २०२३ मध्ये चांद्रयान ३ चं प्रक्षेपण.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी.
आणि
आनंदाचा शिधा या शिधासंचाचं आजपासून ऑफलाईन पध्दतीने वितरण.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर चार गडी राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत आठ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी तीन तीन तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्ताननं दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात अडखळत झाली. सलामीवीर केएल राहुल आणि कर्णधार रोहीत शर्मा प्रत्येकी चार धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या साथीने भारताचा डाव सावरत धावसंख्येला आकार दिला. हार्दिक चाळीस धावांवर आणि त्यानंतर आलेला दिनेश कार्तिक एका धावेवर तंबूत परतला. रविचंद्रन अश्विनने विजयी एक धाव काढली. ५३ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं ८२ धावांची नाबाद झंझावाती खेळी करून, रोमहर्षक विजय खेचून आणणारा विराट कोहली, सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या अन्य एका सामन्यात श्रीलंकेनं आयर्लंडचा ९ गडी राखून पराभव केला.
या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी नेदरलंडसोबत होणार आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रो, जून २०२३ मध्ये चांद्रयान ३ चं प्रक्षेपण करणार आहे. चांद्रयान ३ जवळपास पूर्ण तयार असून त्याच्या प्रक्षेपणासंबंधीच्या पूर्व चाचण्याही पूर्ण झाल्या असल्याचं इस्रो चे प्रमुख डॉक्टर सोमनाथ यांनी सांगितलं आहे. ३६ व्यावसायिक उपग्रहाचं काल मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि इन स्पेस यांचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान दीपावली निमित्त आज उत्तरप्रदेशात अयोध्येत दीपोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या दीपोत्सवात सहभागी होत आहेत. राम की पौडी याठिकाणी सुमारे १५ लाख पणत्या तर अयोध्येतील अन्य मंदिरांमध्ये सुमारे तीन लाखावर पणत्या लावल्या जाणार आहेत.
****
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. मदतीची ही मागणी शेतकऱ्यांनी केली असून, त्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सध्याचं सरकार हे उत्सवी सरकार असून त्यांच्याकडे भावनेचा दुष्काळ असल्याची टीका ठाकरे यांनी केली. पंचनामे आणि इतर कार्यवाही होत राहील, मात्र नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले...
हे अस्मानी संकट आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की, शेतकऱ्याला उघड्यावरती पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावरती पडता कामा नये. हे उत्सवी सरकार आहे. पण उत्सव साजरे करताना आपल्या राज्यातील प्रजा ही समाधानी आहे की नाही? हे पाहणं हे त्या त्या राज्यकर्त्याचं काम असतं आणि त्या कामामध्ये, त्या कर्तव्यामध्ये हे सरकार अपयशी ठरतय. पंचनामे होतील तेव्हा होतील ओला दुष्काळ खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला पाहिजे होता पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही. माझ्या शेतकऱ्याला तत्काळ मदत ही मिळालीच पाहिजे. आणि ते म्हणताय हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मागणी त्यांची आहे, आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे.
या पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार इथं पाहणी केली. पेंढापूर इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं, कृषीमंत्री सांगत आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी हा आपला प्रतिकात्मक दौरा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान तसंच पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज असल्याचं, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आज बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात मुंडे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यानंतर मुंडे यांनी राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसंच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना शेतीच्या बांधावरून थेट फोन करून नुकसानाची माहिती दिली. शेतकऱ्यांशीही मुंडे यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला, राज्य सरकारकडे मदतीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील बुट्टे वडगाव इथल्या अतिवृष्टीमुळे बाधित चव्हाण कुटुंबाला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीची मदत केली आहे. चव्हाण कुटुंबातील ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं होतं, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ऋषिकेश चव्हाण ची भेट घेतली. आणि दिवाळी साठी ऋषिकेश सह चव्हाण कुटुंबियांना कपडे, मिठाई, फटाके तसंच ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
****
आयुर्वेद दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जनतेला आ��ुर्वेद दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील नागरिकांनी हजारो वर्षांपासूनच्या आयुर्वेद उपचार पद्धतीचं महत्व समजून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या सातव्या आयुर्वेद दिन समारोहात ते बोलत होते.
हिंगोलीमध्ये यानिमित्ताने निमा या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे निमा वॉकेथॉन घेण्यात आली. त्याआधी धन्वंतरी पूजन करण्यात आलं.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद, चैतन्य आणि प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
प्राधान्य कुटूंब आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधासंचाचं वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ आणि १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती अन्न, नागरी आणि पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. हा शिधा पीओएस मशीनद्वारे ऑनलाईन नोंद करून वाटप केला जात होता, मात्र इंटरनेटच्या माध्यमातून ही प्रक्रिया संथगतीने होत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन घ्यावा असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.
दरम्यान, आनंदाचा शिधा किट घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदवहीत नोंद घेऊन शिधा किट वाटप करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात होती.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील सुमारे २ हजार स्वस्त धान्य दुकानांद्वारे ५ लाख ९७ हजार ८१२ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असल्याचं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितलं आहे. नांदेड इथं “आनंदाचा शिधा” वाटपाचा प्रातिनिधिक शुभारंभ करतांना ते आज बोलत होते. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचवले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
दहावीची परीक्षा यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. कोविड काळात झालेल्या परीक्षांमध्ये अभ्यासक्रमात मंडळाकडून कपात करण्यात आली होती. यंदा मात्र दहावीच्या प्रश्नपत्रिका शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला प्रारंभ झाला असून अर्ज भरण्याची शेवटची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत आहे. पुनर्परीक्षार्थींसाठी अर्ज भरण्याची मुदत ११ ते २५ नोव्हेंबर अशी आहे. मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
IND vs PAK: विराट कोहली - बाबर आझम भेट, भारताने सुरू केली तयारी, पाहा व्हिडिओ
IND vs PAK: विराट कोहली – बाबर आझम भेट, भारताने सुरू केली तयारी, पाहा व्हिडिओ
IND vs PAK: विराट कोहली – बाबर आझम भेट, भारताने सुरू केली तयारी, पाहा व्हिडिओ आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. प्रशिक्षणादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची भेट झाली. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. बुधवारी (24 ऑगस्ट) त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणला या स्पर्धेसाठी अंतरिम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
IND vs ENG: ऋषभ पंतने रवी शास्त्रीला शॅम्पेन गिफ्ट, रोहित शर्माला शॉवर; व्हिडिओ पहा - IND vs ENG: ऋषभ पंतने रवी शास्त्रीला सामनावीराचा पुरस्कार दिला, रोहित शर्मावर शॅम्पेनचा वर्षाव केला; व्हिडिओ पहा
IND vs ENG: ऋषभ पंतने रवी शास्त्रीला शॅम्पेन गिफ्ट, रोहित शर्माला शॉवर; व्हिडिओ पहा – IND vs ENG: ऋषभ पंतने रवी शास्त्रीला सामनावीराचा पुरस्कार दिला, रोहित शर्मावर शॅम्पेनचा वर्षाव केला; व्हिडिओ पहा
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी वनडे: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंतला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने 113 चेंडूत नाबाद 125 धावांची शानदार खेळी खेळली. एकदिवसीय सामन्यातही त्याने पहिले शतक झळकावले. सामनावीर म्हणून ऋषभ पंतला शॅम्पेनची बाटली स्मृतिचिन्ह देण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ऋषभ पंतने शॅम्पेनची बाटली भेट दिली. या घटनेचा व्हिडिओ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
बीसीसीआय पैशांमुळे विराट कोहलीला बाहेर काढत नाही, मॉन्टी पानेसरने क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे ​​नाव घेऊन नवीन संताप निर्माण केला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे ​​नाव देऊन इंग्लिश दिग्गजाने एक नवीन माधुर्य निर्माण केले
बीसीसीआय पैशांमुळे विराट कोहलीला बाहेर काढत नाही, मॉन्टी पानेसरने क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे ​​नाव घेऊन नवीन संताप निर्माण केला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे ​​नाव देऊन इंग्लिश दिग्गजाने एक नवीन माधुर्य निर्माण केले
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. नोव्हेंबर 2019 पासून आणि गेल्या 77 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याच्या संघातील स्थानावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, खराब फॉर्ममुळे कोहलीला टीकेचा सामना करावा लागत असताना, त्याला कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाकडून भरपूर पाठिंबा मिळतो. कर्णधार रोहित शर्मा आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
हे देखील पार पडेल, मजबूत राहा: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विराट कोहलीला लवकरच चांगला येण्यासाठी पाठिंबा दिला; भारत विरुद्ध पाक - ही वेळ देखील निघून जाईल, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीचे सांत्वन केले
हे देखील पार पडेल, मजबूत राहा: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विराट कोहलीला लवकरच चांगला येण्यासाठी पाठिंबा दिला; भारत विरुद्ध पाक – ही वेळ देखील निघून जाईल, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीचे सांत्वन केले
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दीर्घकाळापासून त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहे. नोव्हेंबर 2019 पासून आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही शतक आलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे खेळू शकला नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पुनरागमन केले, मात्र अवघ्या 16 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. लॉर्ड्सवरील दुसऱ्या वनडेत भारताचा 100…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद यांनी इंग्लंडला धावा करण्यापासून रोखण्यासाठी टिप्स दिल्या, असा खुलासा इंग्लंडचे माजी प्रशिक्षक
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद यांनी इंग्लंडला धावा करण्यापासून रोखण्यासाठी टिप्स दिल्या, असा खुलासा इंग्लंडचे माजी प्रशिक्षक
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दीर्घकाळापासून त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहे. एक काळ असा होता की तो मैदानात फटकेबाजी करायचा, शतक ठोकायचा, विक्रम मोडायचा आणि इतिहास रचायचा. मात्र, नोव्हेंबर 2019 पासून तो शतकासाठी तळमळत आहे. त्याच्या तंत्रातील दोष शोधण्यात अयशस्वी झाल्यानंतर, अनेक दिग्गज आणि तज्ञांनी त्याच्या खराब फॉर्मसाठी नशिबाला दोष दिला आहे. मात्र, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
विराट कोहलीची खराब कामगिरी: कपिल देव, वसीम जाफर, अजय जडेजा, करसन घावरी, झहीर खान यांनी विराट कोहलीला टी-२० संघातून वगळण्याचा सल्ला दिला.
विराट कोहलीची खराब कामगिरी: कपिल देव, वसीम जाफर, अजय जडेजा, करसन घावरी, झहीर खान यांनी विराट कोहलीला टी-२० संघातून वगळण्याचा सल्ला दिला.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाईट टप्प्यातून जात आहे. प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला आत्तापर्यंत माहित असेल की 33 वर्षीय खेळाडूने नोव्हेंबर 2019 पासून शतक झळकावलेले नाही. प्रत्येक अपयशासोबत माजी भारतीय कर्णधारावर दबाव वाढत आहे. मात्र, त्याला वगळावे की संधी द्यायची यावर मतमतांतरे आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
IND vs ENG: जर मला T20 संघ निवडायचा होता, तर विराट कोहली कदाचित तिथे नसणार, अजय जडेजा त्याच्या खराब कामगिरीमुळे निराश भारतीय दिग्गज कामगिरीने निराश
IND vs ENG: जर मला T20 संघ निवडायचा होता, तर विराट कोहली कदाचित तिथे नसणार, अजय जडेजा त्याच्या खराब कामगिरीमुळे निराश भारतीय दिग्गज कामगिरीने निराश
विराट कोहलीचा फॉर्म अनेक दिवसांपासून चिंतेचा विषय आहे. एजबॅस्ट�� येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याची कामगिरी निराशाजनक होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इंग्लंडच्या रिचर्ड ग्लेसनचा तो बळी ठरला. रन मशिन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली 3 चेंडूत फक्त एक धाव काढून डगआउटमध्ये परतला. विराट कोहलीच्या खराब कामगिरीबद्दल निराशा व्यक्त ��रताना, भारतीय क्रिकेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes