Tumgik
#शक्यता;
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नितेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
नितेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
नितेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सिंधुदुर्ग – ‘आमच्या विचारांचा सरपंच निवडून न आल्यास गावाला एक रुपयाचाही निधी मिळू देणार नाही, मी सत्तेत असलेला आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असोत किंवा मुख्यमंत्री असोत मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाही’, अशी थेट धमकी भाजप आमदार नितेश राणे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rojnishi · 1 year
Text
रोजनिशी (Current Affairs In Marathi): 5th August 2023 (५ ऑगस्ट, २०२३)
✅भारतात लॅपटॉप व टॅबलेट यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता:
▶️केंद्र सरकारने टॅबलेट व laptop च्या आयातीवर निर्बंध घातला आहे.
▶️या अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भारतात laptop व टॅबलेट च्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
▶️या निर्णयामुळे मॅकबुक्स,HP,Asus, Samsung,Acer तसेच इतर कंपन्यांना भारतात आयात ताबडतोब थांबवावी लागेल.Read more
2 notes · View notes
drsamratjankar12 · 2 days
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते ���णि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
न्याय आपल्या दारी ही न्यायालयाची संकल्पना, सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांचं प्रतिपादन, मुंबईत उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचं भूमिपूजन
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग, तसंच नव्या सांस्कृतिक धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी २३७ कोटींपेक्षा अधिक निधी वितरणाचा शासन आदेश जारी
स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत देशभरात तीन कोटीहून अधिक नागरिकांचा ऐच्छिक श्रमदानात सहभाग, मराठवाड्यातही मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी
आणि
पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता, जालना जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
सविस्तर बातम्या
न्याय आपल्या दारी ही न्यायालयाची बदललेली संकल्पना असल्याचं, सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यावेळी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाने अनेक राष्ट्रीय व्यक्तीमत्व दिले असून, त्याचा वारसा हा सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय क्षेत्रात पसरलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचं हे नवीन संकुल सर्वांसाठी प्रवेशयोग्य असेल,  असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना, भारताची लोकशाही बळकट करण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं. आरोपीला तत्काळ शासन व्हावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे, आणि त्यासाठी सक्षम न्यायव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवेत, असं ते म्हणाले.
****
पुणे जिल्ह्यातल्या शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग तयार करण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. या २०५  किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास १४ हजार ८८६ कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचं काम बीओटी तत्वावर करण्यात येईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर २००८ च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी दोन हजार ६३३  हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे.
लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे असं करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देणं, आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करुन जागतिक पातळीवर राज्याचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणं, या दृष्टीनं हे धोरण तयार केलं आहे. या धोरणाचा दर पाच वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे.
राज्यातल्या सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ करण्यास, कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यास, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ, तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
राज्यातल्या १४ आयटीआय संस्थांचं नामकरण करणं, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये अनुदान, दूध अनुदान योजना सुरु राहणार असून, उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचं अनुदान, देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
करदात्यांचं हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा, धान उत्पादकांना आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देणं, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचं एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद निर्माण करणं, एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणं, आणि जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणं, आदी निर्णय देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
राज्यात जून  २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी  वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी येत्या २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
****
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण काल छत्रपती संभाजीनगर इथं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. २०१८ ते २०२२ या वर्षातले पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. केवळ स्पर्धेपुरतं गाव स्वच्छ ठेवू नका, तर गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती असल्याचं, पाटील यावेळी म्हणाले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत देशभरात आतापर्यंत पंधरा लाखांहून अधिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटी नागरिकांनी ऐच्छिक श्रमदानात सहभाग घेतला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्यावतीनं काल "हम होंगे कामयाब" हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं ‘सफाई मित्र सुरक्षा’ शिबिरही घेण्यात आलं. यात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसंच एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत रोपट्यांचं वाटप करण्यात आलं.  हिंगोलीतही नगरपालिकेच्या वतीनं चीरागशह दर्गा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
****
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी इथं सुरु असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने काल राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला. लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काल बंद ठेवण्यात आला. नांदेड इथं बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरासह तालुक्यात संपूर्ण बंद पाळण्यात आला.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मुडी इथल्या युवकानं मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मगणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजानं पारंपरिक वेशात शेळ्या-मेंढ्यांसह लातूर शहरातल्या अहिल्याबाई होळकर चौकात तब्बल तीन तास आंदोलन केलं. तर निलंगा, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात आंदोलनं करीत धनगर समाज रस्त्यावर उतरला होता. तर दुसरीकडं बंजारा समाजानेही लातूर शहरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मोर्चा काढला होता.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार नोंदणी करतांना बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदण्याचे प्रयत्न झाल्याचं काही ठिकाणी उघडकीस आलं आहे. अशा प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असलेल्या नागरीकांना फॉर्म क्रमांक सात भरुन नाव वगळण्यासाठी येत्या ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
****
आर्थिक अडचणीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हावासियांनी पुढे येऊन भाग भांडवलातून २०० कोटी रुपये जमा करण्यासाठी मदत करावी, असं आवाहन संनियंत्रण समितीचे सदस्य सच्चिदानंद नाईकवाडी यांनी केलं आहे. ते काल वित्तिय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. वित्तिय संस्था आणि नागरिकांना वैयक्तिक सभासद करून घेऊन  संस्थांकडून २५ हजार तर शेतकरी, नोकरदार, नागरिकांकडून १० हजार रुपये भाग भांडवल घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
****
हवामान
हवामान विभागानं मराठवाड्यातल्या परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरीत जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली दाई इथं शेतात भूस भरत असलेल्या अशोक गंधाखे या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. वीज कोसळल्याच्या दोन घटनांमध्ये दोन जनावरे दगावली.
****
0 notes
kaizengastrocare · 3 days
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होत��. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते. https://www.kaizengastrocare.com/
0 notes
6nikhilum6 · 3 days
Text
Maharashtra : या आठवड्यात राज्यात विजा व वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची शक्यता 
Maharashtra : या आठवड्यात राज्यात विजा व वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची शक्यता  – MPC…
0 notes
Text
44. संतुलित निर्णय घेणे
आपण सर्वजण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी विविध घटकांच्या आधारे अनेक निर्णय घेतो. श्रीकृष्ण ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजेच समतेच्या योगात प्रत्येक कृती सुसंवादी असते असे सांगून या निर्णय क्षमतेला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी प्रोत्साहित करतात (2.50). फुलाच्या सौंदर्य आणि सुगंधाप्रमाणे पसरलेल्या सुसंवादाचा अनुभव घेण्यासाठी कर्ता आणि अहंकार सोडून देणे हे आहे.
कर्ता म्हणून, आमचे सर्व निर्णय स्वतःसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आनंद मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्याच्या दिशेने निर्देशित केले जातात. प्रवासाचा पुढील स्तर म्हणजे संतुलित निर्णय घेणे, विशेषत: जेव्हा आपण संस्था आणि समाजासाठी जबाबदार असतो, तथापि, कर्ता अजूनही उपस्थित असतो.
श्रीकृष्ण त्या सर्वोच्च स्तराविषयी बोलत आहेत जिथे कर्तात्वाचा त्याग केला जातो आणि अशा व्यक्तीद्वारे जे काही केले जाते ते सुसंवादी असते. सर्वव्यापी चेतना त्यांच्यासाठी कर्ता बनते.
सर्व निर्णयकर्त्यांसाठी हा प्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो आणि म्हणूनच भारतीय प्रशासनिक सेवेचे घोषवाक्य हे ‘योगः कर्मसु कौशलम’ असे निर्धारित करण्यात आले आहे.
हे भावना, पूर्वग्रह आणि आठवणींनी न ओळखण्याबद्दल आहे. अशी ओळख योग्य संदर्भात तथ्य समजून घेण्याची आपली क्षमता कमी करते, ज्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. एकमेकांच्या संपर्कातून निर्माण होणारे सुख-दु:खाचे ध्रुव संपर्कात येताच लवकरच केंद्रस्थानी परततात. 
कायद्याची अंमलबजावणी किंवा कोणतीही निर्णयप्रक्रिया ही काही दरवेळेस सुखद असते असे नाही. मध्यभागी स्थिर राहिल्याने आपण निर्विकारपणे कौतुक आणि टीका दोन्हींचा स्वीकार करू शकतो.
असे संतुलित अवस्थेत, मध्यभागी उभे राहणार्‍यांमध्ये अमर्यादित बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा क्षमतांनी युक्त असलेली व्यक्ती अगदी भौतिक जगाच्या निकषांनी बघितले तरीही इतरांनी निश्चितपणे मात देऊ शकते. पृथ्वीवर जीवन विकसित होऊ शकते कारण ते मध्यभागी उभे आहे (सूर्यापासून फार दूर नाही, फार जवळही नाही) आणि त्यामुंळेच आपल्याला जीवनदायी पाणी हे द्रवस्वरूपात प्राप्त होऊ शकते.
0 notes
dyanmevaarutm · 23 days
Text
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Nepal : नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेची शक्‍यता
Nepal : नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेची शक्‍यता
Nepal : नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेची शक्‍यता काठमांडु : सार्वत्रिक निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर घसरल्यानंतर नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (यूएमएल) ने सत्ताधारी आघाडीला खिंडार पाडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह प्रतिनिधीगृहाच्या सार्वत्रिक निवडणुकीत यूएमएलला केवळ 78 जागा मिळाल्या. नेपाळी कॉंग्रेस 89 जागांसह सर्वात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mazhibatmi · 1 month
Text
Hawaman Andaj Today: IMD नुसार, आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशासह किनारपट्टी कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान मिझोराम, त्रिपुरा यासह गुजरात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे जारी केले आहे. IMD ने म्हटले आहे की, गुजरात आणि राजस्थानमध्ये 28 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो. तर कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत 27 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
0 notes
Text
इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे काय? काय आहेत उपचार (What is Erectile Dysfunction in marathi)
Tumblr media
इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे काय? What is erectile dysfunction?
इरेक्टाइल डिसफंक्शन (ED) म्हणजेच, जेव्हा एखाद्या पुरुषाला लैंगिक संबंधादरम्यान लिंगाला इरेक्शन (Erection) मिळवणे किंवा टिकवणे कठीण होते. ही समस्या अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते, आणि ती कोणत्याही वयाच्या पुरुषांना होऊ शकते, जरी ती 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे. इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) कधीकधी होणे सामान्य असू शकते, परंतु जेव्हा ही समस्या वारंवार घडू लागते, तेव्हा ती चिंता करणारी ठरते आणि उपचार गरजेचे होतात.
इरेक्शन म्हणजे काय? What is an erection?
जेव्हा एखाद्या पुरुषाला लैंगिक उत्तेजना (सेक्श्युअल अराउजल) होते, तेव्हा लिंगातील रक्तप्रवाह वाढतो. लिंग ‘कॉर्पस कॅव्हर्नोसम’ नावाच्या ऊतींनी बनलेले असते. येथील रक्तप्रवाह वाढल्यामुळे सैल ऊती (spongy tissue) शिथिल होतात आणि इरेक्शन (Erection) होते. हे सामान्यतः आनंददायी अनुभव असते आणि ते संपूर्ण शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
इरेक्टाइल डिसफंक्शन चे कारणे Causes of Erectile Dysfunction
इरेक्टाइल डिसफंक्शन चे अनेक कारणे असू शकतात. चला त्यापैकी काही महत्वाची कारणे समजून घेऊयात:
शारीरिक कारणे
हृदय रोग: हृदयाच्या समस्यांमुळे रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे लिंगाला पुरेसा रक्त मिळत नाही. हृदयविकार, उच्च रक्तदाब, आणि अजीर्ण झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे रक्त प्रवाहात अडथळा येतो.
मधुमेह: मधुमेहामुळे नसांमध्ये आणि रक्त वाहिकांमध्ये नुकसान होऊ शकते, ज्यामुळे इरेक्शन मिळवणे कठीण होते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन ED चे प्रमाण जास्त असते.
लठ्ठपणा: जास्त वजनामुळे हार्मोनल असंतुलन आणि रक्त प्रवाहात अडथळा येऊ शकतो. लठ्ठपणा आणि तणाव यांमुळे ED ची शक्यता वाढते.
हार्मोनल असंतुलन: कमी टेस्टोस्टेरोन पातळीमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. हार्मोनल समस्या शरीरातील इतर कार्यांवर देखील प्रभाव टाकू शकतात.
मज्जातंतूंचे विकार: मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक, आणि पाठीच्या कण्याच्या दुखापतींमुळे ED होऊ शकते. पेल्विक शस्त्रक्रियेमुळे मज्जातंतूंना दुखापत झाल्यास इरेक्शनमध्ये अडचण येऊ शकते.
मानसिक कारणे
तणाव आणि चिंता: मानसिक तणाव आणि चिंता मुळे मेंदू योग्य संकेत पाठवू शकत नाहीत. मानसिक तणावामुळे मेंदू आणि शरीरात इरेक्शनला आवश्यक असलेल्या संकेतांचे योग्य संप्रेषण होत नाही.
डिप्रेशन: अवसादामुळे लैंगिक इच्छेत कमी आणि इरेक्शनमध्ये अडचण येऊ शकते. डिप्रेशन मुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो, ज्यामुळे सेक्समध्ये रुची कमी होते.
नात्यातील समस्या: नात्यात तणाव असल्यामुळे इरेक्शन समस्या होऊ शकते. वैवाहिक तणाव, भांडण, आणि नात्यातील अविश्वास यांमुळे ED चे लक्षणे वाढू शकतात.
लैंगिक कार्याविषयी चिंता: लैंगिक परफॉर्मन्सविषयी चिंता किंवा अपेक्षांमुळे मानसिक तणाव वाढू शकतो.
जीवनशैलीतील कारणे
धूम्रपान: धूम्रपानामुळे रक्त वाहिकांमध्ये अडथळा येतो. धूम्रपान केल्याने रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे इरेक्शन समस्या होऊ शकते.
अत्यधिक अल्कोहोल सेवन: जास्त मद्यपानामुळे इरेक्शन समस्या होऊ शकते. अल्कोहोल सेवनामुळे हार्मोनल असंतुलन आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
शारीरिक गतिविधीची कमी: व्यायाम न केल्यामुळे शरीराची संपूर्ण आरोग्य कमी होते, ज्यामुळे इरेक्शनमध्ये अडचण येऊ शकते. शारीरिक गतिविधी कमी असल्यामुळे वजन वाढते, रक्त प्रवाह कमी होतो, आणि हार्मोनल असंतुलन होते.
अन्न आणि आहारातील त्रुटी: अयोग्य आहारामुळे शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमी होऊ शकते.
इरेक्शन समस्या कोणाला होऊ शकते? Who can have erection problems?
इरेक्शन समस्या कोणालाही होऊ शकते, परंतु काही विशिष्ट गटांमध्ये ती अधिक सामान्य असते:
40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष: वयोमानानुसार इरेक्शन समस्या वाढू शकते.
मधुमेह किंवा हृदयरोग असलेले पुरुष: यांत्रिक कारणांमुळे इरेक्शन समस्या होऊ शकते.
मानसिक तणाव आणि चिंता अनुभवणारे पुरुष: मानसिक कारणांमुळे शॉर्ट टर्म इरेक्शन समस्या येऊ शकते.
हार्मोनल असंतुलन असलेले पुरुष: हार्मोनल समस्या असलेल्या पुरुषांमध्ये ED ची शक्यता वाढते.
जननेंद्रियांची सर्जरी झालेली पुरुष: सर्जरीमुळे मज्जातंतूंना आणि रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकते.
धूम्रपान करणारे पुरुष: धूम्रपानामुळे रक्त प्रवाहात अडथळा येतो, ज्यामुळे ED होऊ शकते.
अल्कोहोल चे सेवन करणारे पुरुष: अत्यधिक अल्कोहोल सेवनामुळे हार्मोनल असंतुलन होते.
इरेक्टाइल डिसफंक्शन चे लक्षणे (Symptoms of Erectile Dysfunction)
इरेक्टाइल डिसफंक्शन ची मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
इरेक्शन मिळवण्यात अडचण: सेक्स दरम्यान लिंग ताठ होण्यात अडचण येणे.
इरेक्शन टिकवण्यात अडचण: इरेक्शन झाल्यावर ते टिकवता न येणे.
लैंगिक इच्छेत कमी: लैंगिक इच्छेत कमी होणे.
लैंगिक संतोषात कमी: सेक्स दरम्यान आनंद कमी होणे.
आत्मविश्वास कमी होणे: इरेक्शन समस्या असल्यामुळे आत्मविश्वास कमी होणे.
इरेक्शन समस्येचे निदान (Diagnosis of erection problems)
इरेक्शन समस्येचे निदान करण्यासाठी डॉक्टर खालील चाचण्या करतात:
शारीरिक परीक्षण: लिंग, अंडकोष आणि नसांच्या उत्तेजनेची तपासणी.
रक्त तपासणी: मधुमेह, हार्मोनल असंतुलन आणि हृदय रोगांची तपासणी.
यूरिन टेस्ट: मधुमेह आणि इतर संबंधित समस्यांची तपासणी.
अल्ट्रासाऊंड (Sonography): रक्त प्रवाहाची तपासणी.
मनोवैज्ञानिक परीक्षण: तणाव, चिंता आणि अवसादाची तपासणी.
पेनाइल रिगिडिटी चाचणी: लिंगाच्या कठोरतेची तपासणी.
इरेक्टाइल डिसफंक्शन चे उपचार (Treatment of erectile dysfunction)
इरेक्टाइल डिसफंक्शन च्या उपचारांचे पर्याय अनेक आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात:
औषधोपचार
ओरल मेडिकेशन: सिल्डेनाफिल (वियाग्रा), टेडलाफिल (सियालिस), वार्डनफिल (लेविट्रा) यासारखी औषधे घेतल्याने रक्त प्रवाह सुधारतो.
हार्मोनल उपचार: टेस्टोस्टेरोन रिप्लेसमेंट थेरपी.
मनोवैज्ञानिक सल्ला
मनोवैज्ञानिक सल्ला आणि काउंसलिंग: मानसिक कारणांमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन झाल्यास, सल्लामसलत करणे फायद्याचे ठरते. मानसोपचार आणि सल्लामसलतीने मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.
जीवनशैली बदल
स्वस्थ आहार आणि नियमित व्यायाम: शरीराची संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी.
धूम्रपान आणि अल्कोहोल चे सेवन कमी करणे: रक्त प्रवाह सुधारण्यासाठी.
सर्जिकल पर्याय
पेनाइल इम्प्लांटेशन: लिंगात इम्प्लांटेशन करून इरेक्शन सुधारण्यासाठी. पेनाइल इम्प्लांटेशनमध्ये लिंगात एक उपकरण बसवले जाते, जे रक्त प्रवाह वाढवते आणि इरेक्शन सुधारते.
इरेक्टाइल डिसफंक्शन चे व्यवस्थापन (Management of erectile dysfunction)
इरेक्टाइल डिसफंक्शन चे व्यवस्थापन करण्यासाठी खालील उपाययोजना करू शकता:
नियमित व्यायाम
कार्डियो व्यायाम: दररोज चालणे, धावणे, पोहणे, आणि सायकल चालवणे. कार्डियो व्यायामामुळे रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे इरेक्शन सुधारते.
शक्ती प्रशिक्षण: नियमित शक्ती प्रशिक्षण करून मांसपेशींना ताकद मिळवणे. शक्ती प्रशिक्षणामुळे हार्मोनल संतुलन सुधरते आणि आत्मविश्वास वाढतो.
स्वस्थ आहार
फल आणि सब्जियां: ताज्या फळांचे आणि भाज्यांचे सेवन. फळे आणि भाज्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारते.
पूर्ण अनाज: ब्राउन राइस, ओट्स, आणि होल व्हीट ब्रेड चे सेवन. पूर्ण अनाजामुळे ऊर्जा वाढते आणि वजन नियंत्रित राहते.
प्रोटीन युक्त आहार: चिकन, मछली, अंडे, आणि नट्स चे सेवन. प्रोटीनयुक्त आहारामुळे मांसपेशींना ताकद मिळते आणि हार्मोनल संतुलन सुधारते.
तणाव व्यवस्थापन
योग आणि ध्यान: मानसिक शांती आणि तणाव कमी करण्यासाठी. योग आणि ध्यानामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते.
मनोरंजन गतिविधी: आपल्या आवडीच्या शौक आणि गतिविधींमध्ये भाग घेणे. मनोरंजन गतिविधींमुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.
धूम्रपान आणि अल्कोहोल चे सेवन कमी करणे
धूम्रपान सोडणे: रक्त प्रवाह सुधारण्यासाठी. धूम्रपान सोडल्याने रक्त प्रवाह सुधारतो आणि इरेक्शन समस्या कमी होते.
अल्कोहोल चे सेवन सीमित करणे: इरेक्शन सुधारण्यासाठी. अल्कोहोल चे सेवन कमी केल्याने हार्मोनल संतुलन सुधारते आणि मानसिक तणाव कमी होतो.
इरेक्टाइल डिसफंक्शन साठी घरगुती उपाय (Home Remedies for Erectile Dysfunction)
काही घरगुती उपाय देखील इरेक्टाइल डिसफंक्शन मध्ये मदत करू शकतात:
तरबूज: तरबूज मध्ये सिट्रुलाइन नावाचे एमिनो एसिड असते, जे रक्त प्रवाह सुधारते.
पपीता: पपीता मध्ये पोषक तत्व असतात जे धमन्यांना फुलवतात.
लसूण: लसूण खाल्ल्याने रक्त प्रवाह सुधारतो.
बदाम: बदाम मध्ये व्हिटॅमिन ई असते, जे यौन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
जिंजर: अद्रक खाल्ल्याने रक्त प्रवाह सुधारतो.
इरेक्टाइल डिसफंक्शन बद्दल काही तथ्ये (Some facts about erectile dysfunction)
इरेक्टाइल डिसफंक्शन बद्दल काही रोचक तथ्ये खालीलप्रमाणे आहेत:
सर्वात सामान्य लैंगिक समस्या: इरेक्टाइल डिसफंक्शन ही सर्वात सामान्य लैंगिक समस्या आहे.
प्रत्येक वयात होऊ शकते: इरेक्टाइल डिसफंक्शन कोणत्याही वयात होऊ शकते, जरी ती वृद्ध पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे.
मानसिक आणि शारीरिक कारणे: इरेक्टाइल डिसफंक्शन चे कारणे मानसिक आणि शारीरिक दोन्ही असू शकतात.
उपचार करण्यायोग्य आहे: योग्य निदान आणि उपचारांद्वारे इरेक्टाइल डिसफंक्शन ची समस्या सहजतेने दूर होऊ शकते.
इरेक्टाइल डिसफंक्शन आणि नात्यातील तणाव (Erectile dysfunction and relationship stress)
इरेक्टाइल डिसफंक्शन मुळे नात्यातील तणाव वाढू शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊयात:
नात्यातील तणावाचे कारणे
संवादाची कमी: इरेक्शन समस्या असल्यास, संवाद कमी होतो आणि तणाव वाढतो.
स्वत:वरील अविश्वास: इरेक्शन समस्या असल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.
तणाव आणि चिंता: इरेक्शन समस्या मुळे तणाव आणि चिंता वाढते.
नात्यातील तणावाचे व्यवस्थापन
खुला संवाद: नात्यात संवाद ठेवणे महत्वाचे आहे.
मनोवैज्ञानिक सल्ला: मनोवैज्ञानिक सल्लामसलत करणे फायद्याचे ठरते.
एकमेकांना समर्थन: एकमेकांना समर्थन देणे महत्वाचे आहे.
निष्कर्ष (Conclusion)
इरेक्टाइल डिसफंक्शन एक सामान्य समस्या आहे ज्याचा इलाज योग्य निदान आणि उपचारांद्वारे केला जाऊ शकतो. योग्य जीवनशैली, स्वस्थ आहार, आणि चिकित्सा उपचारांद्वारे ही समस्या सहजतेने दूर होऊ शकते. जर तुम्हाला इरेक्टाइल डिसफंक्शन ची लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य उपचारांमुळे नक्कीच तुमचे लैंगिक आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास मिळेल. इरेक्टाइल डिसफंक्शन ची समस्या सोडवण्यासाठी, तणाव व्यवस्थापन, योग्य आहार, आणि नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील.
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त नागरिकांमध्ये सागरी प्रदूषणाविषयी जागरुकता निर्माण करणं आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं यासाठी आज मुंबईत जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आपला सागरी किनारा स्वच्छ असेल तर आपल्याकडे पर्यटनासाठी पर्यटक येतील. त्यामुळे किनाऱ्यावरची स्वच्छता ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. स्वच्छता ही आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे, ही बाब विचारात घेऊन डीप क्लिन ड्राइव्ह ही मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि ही मोहीम अशीच पुढे सुरू राहणार असल्याचही ते म्हणाले. 'स्वच्छता हीच सेवा' या मोहिमेत राज्यातल्या जवळपास चार हजार गावांचा सहभाग असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यासह देशातल्या किनारपट्टीवरच्या सर्व १३ राज्यांमध्ये आज ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
****
आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आतिशी मार्लेना आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. हा शपथ ग्रहण सोहळा आज दिल्लीतल्या राज निवास इथे होईल, दिल्लीचे उपराज्‍यपाल विनय कुमार सक्‍सेना आतिशी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ आणि २५ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शहा यांच्या २४ तारखेला नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथं आणि २५ तारखेला नाशिक, तसंच कोल्हापूर इथं भाजप कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होणार आहेत.
****
राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातल्या मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ ने वाढ झाली आहे. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी १ हजार ५०० मतदारांची संख्या आता सरासरी १ हजार २०० पर्यंत असेल. मतदान केंद्रांची संख्या वाढल्यामुळे मतदानाचं प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.
****
मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली जावी. हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावं. अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्तानं दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावे या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क असून बीड शहर पोलिस ठाणे अंतर्गत विशेष पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार हिंसक घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. तसंच जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी केलं आहे.
****
२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशभरात डिजिटल पद्धतीने झालेल्या व्यवहारांमध्ये वाढ झाली असून १९ हजार कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत . २०१७-१८ या आर्थिक वर्षात २ हजार कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार झाले होते. या कालावधी दरम्यान युपीआय अर्थात यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस च्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांमध्ये देखील ९० कोटींनी वाढ झाली असून १३ हजार कोटींहून अधिक युपीआय व्यवहार या काळात झाले आहेत. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात युपीआयच्या माध्यमातून २०० लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण देशभरात झाली आहे. सध्या संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, आणि मॉरीशस या ७ देशांमध्ये युपीआय व्यवहार सुरु आहेत.
****
राज्यातल्या सर्व विभागांमध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुर�� असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारतानं ३ गडी बाद ८१ धावसंख्येवरुन खेळाला सुरुवात केली. शेवटचं वृत्त हाती  आलं तेव्हा भारताच्या ३ गडी बाद १४५ धावा झाल्या आहेत. तत्पुर्वी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला. तर बांगलादेशचा संघही आपल्या पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. काल दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली होती. 
****
0 notes
imranjalna · 3 months
Text
जालना जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता
दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन Yellow alert in Jalna district; Gusty wind, chance of rain जालना, दि. 22 (जिमाका)- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 23 जून रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 कि.मी.प्र.ता. वेगाने) मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, दिनांक 24 जून रोजी तुरळक ठिकाणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 5 days
Text
Maharashtra : 23 ते 28 सप्टेंबर या कलावधीत राज्यात जोरदार पावसाची शक्यता
Maharashtra : 23 ते 28 सप्टेंबर या कलावधीत राज्यात जोरदार पावसाची शक्यता – MPC…
0 notes
mhadalottery2023 · 3 months
Text
गोरेगाव येथील म्हाडाच्या घरांच्या किमतीत मोठी वाढ । Goregaon 2 bhk flat
मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभागाच्या पत्राचार योजनेतील विजेते अजूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, घरांचा ताबा घेण्यापूर्वीच त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाने या योजनेंतर्गत घरांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, अत्यल्प गटातील घरांची किंमत सात लाखांपर्यंत आणि मध्यम गटातील घरांची किंमत दहा लाखांपर्यंत वाढवण्याचा ��्रस्ताव आहे. घरांच्या किमती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 4 months
Text
24. आत्मा बदलतो जुनी शरीरे
श्रीकृष्ण म्हणतात की आत्मा मारत नाही आणि मारला जात नाही आणि फक्त अज्ञानी लोक अन्यथा विचार करतात (2.19, 2.20). तो अजन्मा, नित्य (अविनाशी), शाश्वत आणि प्राचीन आहे. श्रीकृष्ण असेही म्हणतात की जसे आपण नवीन कपडे घालण्यासाठी जुने जीर्ण कपडे सोडून देतो, त्याचप्रमाणे आत्मा भौतिक शरीर बदलतो.
वैज्ञानिक संदर्भात हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि intercovertibility of mass and energy  च्या तत्त्वाने उत्तम प्रकारे समजून सांगता येईल. आत्मा हा ऊर्जेसमान आहे असे मानले तर भगवान श्रीकृष्णाचे म्हणणे अगदी स्पष्टपणे कळून येते. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असे म्हणतो की ऊर्जा ही कधीही नष्ट करता येत नाही केवळ ती एका रुपातून दुसर्‍या रुपात रुपांतरित करता येऊ शकते. उदाहरणार्थ, औष्णिक विद्युत प्रकल्प हे औष्णिक ऊर्जेला वीजेमध्ये रुपांतरित करतात. बल्ब वीजेला प्रकाशात रुपांतरित करतो. तर, हे केवळ एक रुपांतरण आहे, नष्ट करणे नाही. बल्बचे आयुष्य कमी असते. तो फ्युज होतो तेव्हा आपण नवीन बल्ब लावतो, मात्र, वीज कायम राहते. जुन्या कपड्यांच्या जागी आपण नवीन कपडे वापरण्यासारखेच हे आहे.
आपल्यासाठी मृत्यू हा अनुमान आहे, अनुभव नाही. आपण असे मानतो की आपण सगळे एक दिवस मरणार आहोत आणि हा निष्कर्ष आपण इतरांना मरताना बघतो त्यावरून काढत असतो. आपल्यासाठी मृत्यू म्हणजे शरीराचे निश्चेष्ट होणे आणि संवेदनांनी काम करणे थांबवणे असे असते. आपला भौतिक मृत्यू समजून घेणे किंवा त्याचा अनुभव घेणे यासाठी आपल्याकडे कोणताही मार्ग नसतो. अपवाद हाच की आपल्या सगळ्यांना मृत्यू येणारच हा निष्कर्ष आपण काढलेला असतो. आपली आयुष्ये मृत्यूभोवती आणि त्यातून उद्भवणाऱ्या भीतीभोवती फिरत असतात.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात इतर सगळे काही शक्य आहे मात्र मृत्यूची काहीही शक्यता नाही, तो केवळ एक भास आहे. जेव्हा कपडे जुने होतात, ते आपले संरक्षण करू शकत नाही आणि त्या जागी आपण नवे कपडे घालतो. त्याचप्रमाणे, आपली शरीरे जेव्हा त्यांचे काम करू शकत नाहीत तेव्हा ती बदलली जातात.
0 notes