Tumgik
#सांगितली
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् 'शिव-भीम'शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण
बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् ‘शिव-भीम’शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण
बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् ‘शिव-भीम’शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण मुंबई : निवडणुकांत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग रंगणार की महाविकास आघाडीत वंचित सामील होणार, याची दिशा ठरविणारी बैठक सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पार पडली. मुंबईतील ग्रैंड हयात हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत आगामी महापालिकेत युती करण्याबाबत…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 2 days
Text
कधी फुलं पण स्मितहास्य देत होती
रडवून गेला असाच एके दिवशीहसविण्यासाठी आला असतां फुलबाग रडून रडून सांगत होतीकधी फुलं पण स्मित हास्य देत होती जर का मनाला बोलता आलं असतंतर दुःखात काही कमतरता आली असती तिथे तो चूप असतां, इथे मी अंगात तुफान छपवून होतीफुलबाग रडून रडून सांगत होतीकधी फुलं पण स्मित हास्य देत होती हे छान झालं, मी कुणा माझी कहाणी सांगितली नव्हतीसमजून न घेतल्याने मला, परकी परकीच वाटत होतंफुलबाग रडून रडून सांगत होतीकधी…
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes
dhanu-j-92 · 2 months
Text
. 🌹 *ज्ञान गंगा* 🌹
. ➖ *द्वापारयुगात इन्द्रमतीला शरण मध्ये घेणे* ➖
*(भाग-1)*
द्वापारयुगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची पत्नी इन्द्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ती संत-महात्म्यांचा अत्यंत आदर करत असे. तिने एक गुरुदेवही केले होते. तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधुसंतांची सेवा करणे आवश्यक आहे. संतांना भोजन दिल्याने फार फायदा होतो. एकादशीचे व्रत, मंत्रजप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या, त्यामध्ये, भगवत भक्तीमध्ये ती अत्यंत दृढ झाली होती. गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढेही राणी बनशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणी इंद्रमतीने ठरविले की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे. तिने मनामध्ये ही प्रतिज्ञा बिंबवली की आधी संतांना भोजन करवायचे आणि मग आपण आहार घ्यायचा. त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील, कधीही विसरणार नाही. राणी दररोज आधी एका संतास भोजन द्यायची आणि नंतरच आपण घ्यायची. अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता.
पुढे एकदा हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. जितके त्रिगुणी मायेचे उपासक संत होते, ते सर्व गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेले होते. त्यामुळे कित्येक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संतच मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतःही भोजन केले नाही. चौथ्या दिवशी ती आपल्या दासीला म्हणाली की कोणी संत भेटतो का, बघ तरी. नाही तर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही. आज माझी प्राणज्योत मालवली तरी चालेल. पण मी भोजन करणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरण घेण्यासाठी कोणते कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही. दासीने महालाच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर समोरून एक संत येत होते. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले. *द्वापारयुगामध्ये परमेश्वर कबीर ‘करुणामय’* नावाने प्रकट झाले होते. दासीने खाली येऊन राणीस सांगितले की साधूसारखी एक व्यक्ती दृष्टीस पडत आहेत. राणी म्हणाली की लवकर जाऊन त्यांना बोलावून आण. दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की ‘साहेब, आपणास आमच्या राणीने स्मरण केलेले आहे.’ करुणामय साहेब म्हणाले की ‘राणी माझे का स्मरण करत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध?’ दासीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. करुणामयसाहेब (कबीर) म्हणाले की राणीला जर आवश्यकता असेल, तर तिने येथे यावे. मी येथेच उभा आहे. मी तिथे गेलो आणि तुला कोणी बोलवलंय, असे ती म्हणाली किंवा तिचा पती राजाने काही अपशब्द काढले तर? बेटी, संतांचा अनादर अत्यंत पापदायक ठरतो. यावर दासी परत आली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली. राणी दासीला म्हणाली की माझा हात पकड आणि चल तिकडे. तेथे जाताच राणीने दंडवत घातला आणि प्रार्थना केली, ‘हे परवरदिगार, मला वाटते की आपणाला खांद्यावर बसवून घेऊन जावं.’ करुणामयसाहेब जी म्हणाले, “हे मुली, तुझ्यामध्ये कोणता श्रद्धा भाव आहे की अशीच उपाशी मरत आहेस, हे मी पाहत होतो.” राणीने आपल्या हाताने स्वयंपाक बनविला. करुणामय रूपामध्ये आलेले कविर्देव म्हणाले की मी भोजन करत नाही. माझे हे शरीर आहार करण्याचे नाही. यावर राणी म्हणाली की मग मी देखिल भोजन करणार नाही. शेवटी करुणामयसाहेब जी म्हणाले, “ठीक आहे मुली, आण मी भोजन करतो.” समर्थ त्यांनाच म्हटले जाते, जे इच्छा असेल तेच करतात. करुणामयसाहेबांनी भोजन केले. त्यांनी राणीला विचारले की ही जी साधना तू करतेस, ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली, की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे. कबीर साहेब जी म्हणाले, “काय आदेश दिलेला आहे तुझ्या गुरुदेवांनी?” इंद्रमती म्हणाली, “ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवपूजा, श्राद्ध घालणे, मंदिरामध्ये जाणे, संतांची सेवा करणे आदी गुरुदेवांनी सांगितले आहे.” करुणामय कबीर साहेब म्हणाले, “जी साधना तुला तुझ्या गुरुदेवांनी सांगितलेली आाहे, त्याद्वारे तू जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक व 84 लक्ष योनींमधील कष्टातून मुक्त होऊ शकत नाहीस.” राणी म्हणाली की महाराज, जेवढे संत आहेत, ते आपापली प्रभुता स्वत:च बनवून येतात. मी मुक्त होऊ अथवा न होऊ, आपण माझ्या गुरुदेवांविषयी काहीही बोलू नका.
Tumblr media
1 note · View note
pandurangkoli · 4 months
Text
0 notes
rohini-0306 · 4 months
Text
0 notes
supremegodkabir23 · 4 months
Video
youtube
परमात्मा यांनी स्वतःच्या मुख कमळातून कोणती वाणी सांगितली आहे? | Sant Ram...
0 notes
vishnulonare · 4 months
Text
परमात्मा यांनी स्वतःच्या मुख कमळातून कोणती वाणी सांगितली आहे? | Sant Ram...
youtube
अवश्य ऐका हा शार्ट सत्संग: परमात्मा यांनी स्वतःच्या मुख कमळातून कोणती वाणी सांगितली आहे?| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
pradip-madgaonkar · 5 months
Text
Pradip रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो हे बघून बायको विचारते,
‘’रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करता?’’
Pradip : डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितली आहे.
🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😱😱😱😔😔😔😏😏😏
0 notes
bandya-mama · 5 months
Text
Bandya रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो हे बघून बायको विचारते,
‘’रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करता?’’
Bandya : डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितली आहे.
🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😱😱😱😔😔😔😏😏😏
0 notes
shobha12sblog · 6 months
Text
0 notes
shrikrishna-jug · 1 month
Text
सुगंध फुलाला सोडून श्वासात मिसळला
जेव्हा लज्जित होऊन मी तुझ्याबाहूपाशात आलेलाखो सुंदर स्वप्ने नजरेत सामावले सुगंध फुलाला सोडून श्वासात मिसळलाहलता केशपाश आपोआप जेव्हा सुटला सांगितली गेली मनातली वचने नजरे समोरस्वीकार केला आहे फुल- बागेसमोर मी माझ्या मन पसंतीने शरण आलोजेव्हा संकुचित होऊन तुझ्या मिठीत आलो जेव्हा लज्जित होऊन मी तुझ्या बाहूपाशात आलेलाखो सुंदर स्वप्ने नजरेत सामावले दोन्ही जीव आज समर्पित झालेजेव्हा लज्जित होऊन मी…
0 notes
adbanaoapp-india · 8 months
Text
छत्रपती शिवाजी महाराज — एक अद्वितीय योद्धा
जयंती आपल्या राजाची
प्रजेच्या प्रखर सूर्याची!
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तेज
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमान
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राष्ट्रवाद
जगातील एक उत्तम अशा राजाच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आज ही जेंव्हा महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा पहिला दिवा हा महाराजांना असतो,
ते देवाचे अवतार होते म्हणून नाही तर यासाठी की महाराष्ट्रातील मंदिर आणि देवाचं रक्षण माझ्या राजानं केलं.
Tumblr media
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर सूर्य जन्मला. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा, वाजत होता. ‘शिवाजी’ हे नाव त्यांना शिवाई देवीच्या नावावरून देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व, ते शौर्यमय आणि धर्माचे पालक होते. त्यांचे सामर्थ्य, वीरत्व, आणि राष्ट्रीय भावना आजही आपल्याला स्फुरण देतात. तसेच त्यांचा संघर्ष आणि साहस ह्या दिवशी शिवाजी महाराजांना स्मरणीय बनवतात.
शिवजयंतीच्या दिवशी राज्यातील विविध शाळांमध्ये विशेष कार्यक्रम होतात. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती नाटक, कथा या द्वारे शाळांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी सांगितली जाते. एवढेच काय असंख्य कार्यक्रम संपूर्ण देशभर राबवले जातात.
Tumblr media
शिवाजी महाराज हे प्रजाहित जाणणारे राजे होते. त्यांनी सर्व धर्मांसाठी समान आणि न्यायप्रिय शासन स्थापनेचा प्रयत्न केला. अठरा पगड जातींना एकत्र घेऊन ज्यांनी स्वराज्याच स्वप्न पूर्ण केले. यामुळे हा दिवस सर्वांसाठीच आपुलकीचा गर्वाचा आणि जिव्हाळ्याचा दिवस आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चयाचे महामेरू आहेत, त्यांची दूरदृष्टी, नीतीमत्ता कमालीची आहे, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य उभ केलं.
आज याच स्वराज्याचा डंका जगभर गाजताना आपल्याला पाहायला मिळतो.
आपल्या या तेजसूर्याला, प्रजाहितदक्ष राजाला द्या डिजिटल सलाम…
कसे?
तर आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारे आपले AdBanao App हे आहे ३५ लाखापेक्षा जास्त बिझिनेसची पहिली पसंद.
आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीचा उत्साह वाढवा फक्त आमच्या सोबत.
Read the full blog on our website
0 notes
makarandpawar · 8 months
Text
गीता जी मध्ये तत्त्वदर्शी संताची काय ओळख सांगितली आहे?
#GodMorningSunday
Tumblr media
0 notes
pandurangkoli · 6 months
Text
0 notes
Video
youtube
मनोज जरांगेंनी मराठा समाजाची सरकारला व्याख्या सांगितली..
0 notes