Tumgik
#सामन्यात
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण सामन्यात धमाकेदार शतक; थेट मास्टर ब्लास्टर सचिनच्या विक्रमाची बरोबर
अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण सामन्यात धमाकेदार शतक; थेट मास्टर ब्लास्टर सचिनच्या विक्रमाची बरोबर
अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण सामन्यात धमाकेदार शतक; थेट मास्टर ब्लास्टर सचिनच्या विक्रमाची बरोबर Arjun Tendulkar century on debut – भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. Arjun Tendulkar century on debut – भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान चेन्नई इंथ सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशीच २८० धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाला मिळालेल्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा दुसरा डाव आवघ्या २३४ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून नजमुल शांतोच्या ८२ धावा वगळता कुणालाही मोठी खेळी साकारता आली नाही. भारताकडून दुसऱ्या डावात आर. अश्विननं ६, रविंद्र जडेजानं ३ आणि जसप्रित बुमराह यानं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारतानं दुसरा डाव २८७ धावांवर घोषित केला होता. दरम्यान, दोन कसोटी सामन्याच्‍या मालिकेत भारतानं एक शुन्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे.
****
आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर-मंतर इंथ पक्षातर्फे आज आयोजित केलेल्या ‘जनता की आदालत’ कार्यक्रमात भारतीय जनता पक्षावर टीका केली. देशभरातील विविध राज्यांमधील पक्ष तोडण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करतानाच दिल्लीतील जनतेला मी निर्दोष वाटत असेल तरच माझ्या पक्षाला मतदान करा, असं आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केलं.
****
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्येकाने ४ जागा अशा एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा ३ ते ४ जागा आपण मागणार असल्याचं, तसंच राज्यात एकूण जागांची यादी २ दिवसांत आपण महायुतीला देऊ, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, सर्व १२ जागा आमच्याच चिन्हावर लढू असही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. समाजाच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार-खासदारांच्या घरापुढं हलगी आंदोलन करण्यात येत आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे. लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय शिवारफेरी आणि चर्चासत्राचा आज समारोप होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्यास खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीसाठी १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ४१ जणांनी ५६ अर्ज दाखल केल��� होते. त्या अर्जांची छाननी केल्यानंतर ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्‍यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्‍हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी इथं काल झालेल्या ‘शतसंवादिनी’ या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनियम वादकांनी एकाच वेळी सादरीकरण करून पटवर्धन यांना अनोखी आदरांजली वाहिली.
****
वाशिम जिल्ह्यात काल विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाशिम आणि मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्‍टर प्रमोद येवले यांना फार्मसी टीचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्‍त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातील भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pune : मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत स्काय रेंजर्सला विजेतेपद
एमपीसी न्यूज : विदुर पेंढारकर यांनी केलेल्या (Pune) दुहेरी कामगिरीच्या जोरावर स्काय रेंजर्स संघाने प्रौढांच्या पुणे मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्यांनी स्पार्टन्स संघाला 3-1 असे पराभूत केले. टॉस अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेस शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे शारदा समूहाचे प्रायोजकत्व लाभले होते. अंतिम सामन्यातील पहिला लढतीत स्काय रेंजर्स संघाचे नचिकेत…
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
sattakaran · 10 months
Text
SA vs IND | शतकवीर सूर्यकुमार यादवला मोठी दुखापत, हेल्थबाबत मोठी अपडेट समोर
0 notes
cinenama · 10 months
Text
टीम इंडियाने दिली देशाला भाऊबीजेची भेट; वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक
indvsnz World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड (ind vs nz) यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 1 year
Text
प्रज्ञानंदची वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी हुकली, फायनलच्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने मारली बाजी
प्रज्ञानंदची वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी हुकली, .......
Chess World Cup Final 2023 Updates: भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाचा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारताचा प्रज्ञानंद इतिहास रचण्यापासून मुकला. पहिल्या टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी झुंज दिली, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने आपल्या खेळाची शैली बदलली आणि प्रज्ञानंदकडे याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून पहिल्याच सामन्यात संधी
अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून पहिल्याच सामन्यात संधी
अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून पहिल्याच सामन्यात संधी Arjun Tendulkar – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धांमधील गणल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले आहे. Arjun Tendulkar – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धांमधील गणल्या जाणाऱ्या रणजी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
भारतीय रेल्वे, आईआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ - बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन चालवणार आहे.
भारत गौरव मानसखंड एक्स्प्रेसची बद्री-केदार-कार्तिक स्वामी यात्रा १० रात्री आणि ९ दिवसांची असेल आणि यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, गुप्त काशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या ठिकाणांचा समावेश असेल.
भारत गौरव एक्स्प्रेसची बद्री - केदार कार्तिक स्वामी यात्रा येत्या ३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी २ वाजता सुटून सुरू होईल आणि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोहोचेल.
यात्रेदरम्यान या रेल्वेगाडीला कल्याण, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी हजरत निजामुद्दीन आणि हरिद्वार इथं थांबा असेल.
****
मागील पाच दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे. आजच्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार, हिंसक घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे तसंच चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी केलं आहे. तर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा समाज अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं आहे.
****
जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या कथित घोटाळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रसरकारकडून मिळाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं काल दिल्लीच्या राऊज एव्हेन्यु न्यायालयात यासंदर्भातले दस्ताऐवज सादर केले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी ‘युवा संवाद’ हे अभियान २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. 
या अभियानात मुख्यत्वे करुन सद्यस्थितीतील सामाजिक वातावरण, मुलींची छेडछाड, व्‍यसनाधिनता, रॅगींग यासारख्या मुद्यांवर युवा वर्गाचं प्रबोधन केलं जाणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यात सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० हजार नऊशे एकोणसत्तर घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून गेल्या १५ तारखेपर्यंत यापैकी ५ हजार ५८७ घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील उर्वरित आणखी ५ हजार ३८२ घरकुल लाभार्थी याद्यांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या आदी संबंधित यंत्रणांची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया
३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे.  केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीच्या खेळात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्य�� ४ गडी बाद २७१ धावा झाल्या आहेत. शुभमन गिल आणि ऋषभ पंत खेळपट्टीवर फलंदाजी करत आहेत. तत्पुर्वी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला. तर बांगलादेशचा संघही आपल्या पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. आता तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारताकडं ४९८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या पंचेचाळीसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाची आगेकुच सुरु आहे. खुल्या प्रवर्गात नवव्या टप्प्यात भारत आणि उजबेकिस्तानदरम्यानचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. गुणतालिकेत भारत १७ गुणांसह अव्वलस्थानी आहे तर महिला प्रवर्गात अमेरिकेसोबत २-२ अश्या बरोबरीत सामना सुटल्यानंतर भारतीय महिला संघ १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
खुल्या प्रवर्गात,  डी. गुकेश, आर. प्रग्यानानंद, अर्जुन एरिगैसी आणि विदित गुजराती सह सर्व चार भारतीय खेळाडूंनी आपापले सामने बरोबरीत खेळले. दूसऱ्या स्थानावरील अमेरिकन संघापेक्षा भारत २ गुणांनी पुढे आहे. 
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pune : पीडीएफए सुपर डिव्हिजन लीग; दिएगो ज्युनियर्सची स्निग्मय एफसीवर निसटती मात
एमपीसी न्यूज : पीडीएफए सुपर डिव्हिजन लीगमध्ये (Pune) दिएगो ज्युनियर्सनी चुरशीच्या लढतीत स्निग्मय एफसीवर 4-3 अशी मात केली. दिवसातील अन्य सामन्यात ओमकार नाळेच्या गोल हॅट्ट्रिकच्या जोरावर एआयवायएफए स्काय हॉक्स नेगेम ऑफ गोल (जीओजी) फुटबॉल कोचिंग सेंटरविरुद्ध 9-3 असा मोठा विजय नोंदविला. बावधन येथील गंगा लीजेंड्स मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल लीगमध्ये दिएगो ज्युनियर्सनी स्निग्मय एफसीला चांगलेच झुंजवले.…
0 notes
mukundbhalerao · 1 year
Link
0 notes
Text
पैलवान शिवराज राक्षे हे ठरले महाराष्ट्र केसरी 2023
दि. 14 जानेवारी 2023 | पुणे,महाराष्ट्र येथे झालेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे मध्ये पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे यांनी विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळवला आहे. अंतिम सामन्यात शिवराज ��ांनी सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांना काही क्षणातच चितपट करत विजय मिळवला आहे.
0 notes
crime-chovis-tass · 2 years
Text
Ind vs Aus Women T20 :हरमनचा 'तो माईंड 'गेम' अन् टीम इंडियाचा विजय, कोणाच्याच लक्षात आला नाही!
Ind vs Aus Women T20 :हरमनचा ‘तो माईंड ‘गेम’ अन् टीम इंडियाचा विजय, कोणाच्याच लक्षात आला नाही!
Ind vs Aus Women T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (INDvsAUS) झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या महिला संघाने थरारक विजय मिळवला. सुपर ओव्हरपर्यंत (Ind vs Aus Super Over) गेलेल्या सामन्यात भारताने 4 धावांनी विजय मिळवला. भारताकडून ऋचा घोष (Richa Ghosh) आणि स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर 21 धांवांचं आव्हान ठेवलं होतं. याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 1 year
Text
IPL final: गुजरात टायगरच्या साई सुदर्शनचा जलवा
अहमाबाद : IPL Final 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर गुजरात संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 214 धावा केल्या. यादरम्यान 21 वर्षीय स्टार खेळाडू साई सुदर्शनची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. साईने CSK च्या गोलंदाजांची पळताभुई थोडी केली. या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
विराट-हार्दिक विजय हिसकावला : बाबर
Tumblr media
मेलबर्न : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गड्यांनी पराभव केला. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह या त्रिकुटाच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारताने रोमांचक सामन्यात बाजी मारली. पराभवानंतर बाबर आझम चेहऱ्यावर निराशा दिसत होती. सामन्यानंतर तो म्हणाला की, आमच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. पण विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या जबरदस्त फलंदाजीनं सामना आमच्या हातून निसटला. विजयानंतर भारतामध्ये जल्लोष करण्यात येत आहे. पाकिस्तानमधील क्रीडा चाहत्यांमध्ये मात्र निराशाचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमनं सामन्यात नेमकी चूक कुठे झाली, याचा उलगडा केला आहे. मेलबर्नच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोप्प नव्हते. खासकरुन सुरुवातीच्या दहा षटकांमध्ये पण आम्ही आमच्या रणनीतीवर कायम होतो. त्यानुसार आम्ही गोलंदाजी केली. आम्ही उत्कृष्ट खेळलो. पण हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या भागिदारीनं सामना आमच्या हातून निसटला. त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली.   Read the full article
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
मुंबई, दि. २७ : कर्णधार शंकरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने मंगळवारी  ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या सामन्यात चंदीगडला धुळ चारली. महाराष्ट्र टीमने ६०-२१ ने दणदणीत विजयाची नाेंद केली. संघाच्या विजयासाठी आकाश, असलम, पंकज माेहिते, मयुर कदम यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आपली विजयी माेहिम…
View On WordPress
0 notes