Tumgik
#सिंधुदुर्ग
bharatlivenewsmedia · 2 years
Text
चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी
चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी
चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसूलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे. राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
श्रमिक कामगार संघटनेची दमदार कामगिरी
श्रमिक कामगार संघटनेची दमदार कामगिरी
तीन दिवसात शिष्यवृत्ती रक्कम खात्यात जमा. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांचा यशस्वी पाठपुरवा सिंधुदुर्ग : श्रमिक कामगार राज्यस्तरीय संघटना ही बांधकाम कामगार यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच कामगार वर्गाची शिष्यवृत्ती ही अजूनही खोळंबली आहे. बऱ्याच कामगार वर्गाची पिळवणूक होत आहे. याला वाचा फोडण्यासाठी श्रमिक कामगार संघटनाचे शिष्टमंडळ हे सिंधुदुर्ग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
सफाई मित्र सुरक्षा शिबीर, परिसर स्वच्छता आणि सर्वांचा सहभाग ही त्रिसुत्री आपण सर्वांनी अंगिकारण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियान पंधरवाड्याचा आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छतेत सर्वांची भागिदारी असायला हवी असं सांगत त्यांनी एक पेड माँ के नाम या उपक्रमात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होत असल्याचं सांगितलं. पर्यटनस्थळावर शुन्य कचरा कार्यक्रम राबवण्यात येणार असून स्वच्छ भारत अभियानात  महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या या अभियानात राज्यातल्या नागरी आणि ग्रामीण भागात “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता ” ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
****
विश्व अन्न भारत या चार दिवसांच्या भव्य उपक्रमाचा आज नवी दिल्लीत आरंभ होत आहे. नव्वदहून अधिक देश आणि २६ राज्य तसंच १८ केंद्रीय मंत्रालयं यात सहभागी होत असल्याचं अन्नपक्रिया मंत्रालयानं सांगितलं. या उपक्रमात जपान भागीदार देश असून विएतनाम आणि इराण हे लक्ष्यित देश असतील. अन्न प्रक्रिया क्षेत्रातले नवे शोध, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचा संगम या उपक्रमाचा मुख्य भाग असेल.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांत सहकार मंत्रालयानं केलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत. या काळात सहकार क्षेत्रासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत, असं शहा यांनी समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्ज त्यांच्या हस्ते देण्यात येतील तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त ते टपाल तिकिटही जारी करतील. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग उद्यानाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचाही आरंभ करतील.
****
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांकडून केला जाणारा अपप्रचार आणि अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाठींबा असल्याचं प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
****
इस्रोचं पहिलं मानवरहित अभियान गगनयान तयार होत असल्याचं विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितलं. बंगळुरु इथं आठव्या स्पेस एक्सपोच्या वेळी ते काल वार्ताहरांशी बोलत होते. गगनयानाचा अंतराळात प्रक्षेपित करण्याचा भाग तयार झाला असून लवकरच तो श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावर पोहोचेल, असं ते म्हणाले. गगनयानचं उड्डाण या वर्षाअखेरीपर्यंत अपेक्षित आहे. मुख्य उड्डाणापूर्वी तीन चाचण्या घेतल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
****
बहुजन कल्याणाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथं 'उत्कर्ष बहुजनांचा, संकल्प बहुजन कल्याणाचा' या संकल्पनेतून आयोजित विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास वर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘विविध कल्याणकारी योजनांचा जागर’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल  बोलत होते. धनगर समाज, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती तसंच इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती आणि योजनांची माहिती सावे यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत राज्यातल्या मराठा लष्करी स्थापत्य यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन म��ळण्यासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
0 notes
rightnewshindi · 18 days
Text
पिछले महीने गिरी शिवाजी महाराज की मूर्ति बनाने वाला ठेकेदार गिरफ्तार, कई दिनों से चल रहा था फरार
Maharashtra News: महाराष्ट्र के राजकोट किले में पिछले महीने गिरी छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति के निर्माण में शामिल मूर्तिकार और ठेकेदार जयदीप आप्टे क��� बुधवार रात ठाणे जिले के कल्याण से गिरफ्तार कर लिया गया। एक वरिष्ठ पुलिस अधिकारी ने यह जानकारी दी। आप्टे (24) द्वारा बनाई गई प्रतिमा उद्घाटन के नौ महीने से भी कम समय बाद 26 अगस्त को ढह गई थी, जिसके बाद से ही सिंधुदुर्ग पुलिस उसकी तलाश कर रही थी।…
0 notes
dainiksamachar · 21 days
Text
शिवाजी प्रतिमा मामले में पीएम ने मांगी माफी, उद्धव ठाकरे बोले- अहंकार से भरी
मुंबई : सिंधुदुर्ग जिले के राजकोट किले में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के मामले में रविवार को विपक्षी गठबंधन ने राज्य सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। विपक्ष ने कहा कि पीएम नरेंद्र मोदी ने इस मामले में माफी मांगी है, लेकिन उनकी माफी 'अहंकार से भरी' है। महा विकास आघाडी के घटक दलों ने कहा कि शिवाजी महाराज के नाम पर किए गए आधे-अधूरे माफीनामे को वो स्वीकार नहीं करेंगे। शरद पवार ने कहा कि सिंधुदुर्ग में शिवाजी महाराज की प्रतिमा का गिरना भ्रष्टाचार का एक उदाहरण है। यह सभी शिवाजी महाराज के प्रेमियों का अपमान है। दूसरी ओर, बीजेपी ने भी महा विकास आघाडी के खिलाफ राज्यव्यापी विरोध प्रदर्शन किया।आघाडी के वरिष्ठ नेता हुतात्मा चौक पर जमा हुए। शहीदों को पुष्पांजलि अर्पित की। इसके बाद गेटवे ऑफ इंडिया की ओर मार्च किया। शरद पवार, , नाना पटोले समेत तमाम विरोधी दलों ने महायुति सरकार और केंद्र की मोदी सरकार के खिलाफ जमकर आरोप लगाए। गेटवे ऑफ इंडिया पर्यटकों के लिए किया बंद मोर्चे के चलते गेटवे ऑफ इंडिया पर पर्यटकों के आने पर पाबंदी लगा दी गई थी। विरोध प्रदर्शन में शामिल लोगों के हाथों में प्रतिमा गिरने की घटना की निंदा करने वाली तख्तियां थीं। वे शिंदे सरकार के खिलाफ नारे लगा रहे थे। ठाकरे और कांग्रेस नेताओं ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार के पोस्टर पर चप्पल मारे। उद्धव ठाकरे ने किया कटाक्ष उद्धव ठाकरे ने कहा कि पीएम मोदी को माफ नहीं किया जा सकता। हम सभी यहां पर बीजेपी को भारत से बाहर करने की मांग को लेकर एकत्र हुए हैं। ठाकरे ने मोदी की 'गारंटी' का उपहास उड़ाने के लिए प्रतिमा के ढहने, राम मंदिर और नए संसद भवन परिसर में रिसाव का हवाला दिया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफी मांग रहे थे? उस प्रतिमा के लिए, जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था या फिर उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? चुनाव को ध्यान में रखकर मांगी माफी: पटोले कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी 'शिवाजी महाराज द्रोही' सरकार को सत्ता में आने देने के लिए मराठा योद्धा से माफी मांगी थी। प्रधानमंत्री ने राज्य में होने वाले चुनाव को ध्यान में रखते हुए माफी मांगी है। शिवाजी महाराज के वंशज व कोल्हापुर से कांग्रेस सांसद शाहू छत्रपति ने कहा कि मराठा योद्धा की गरिमा को हर कीमत पर बनाए रखा जाना चाहिए। बीजेपी ने किया एमवीए के खिलाफ प्रदर्शन रविवार को बीजेपी ने भी महाराष्ट्र भर में महा विकास आघाडी के खिलाफ प्रदर्शन किया। महाराष्ट्र बीजेपी प्रमुख चंद्रकांत बावनकुले ने कहा कि प्रधानमंत्री ने पहले ही इस मामले में छत्रपति शिवाजी महाराज के साथ-साथ मराठा योद्धा के प्रशंसकों से माफी मांग ली है। एमवीए विधानसभा चुनाव से पहले राज्य में अराजकता फैलाने की कोशिश कर रही है। इनके कारनामे औरंगजेब जैसे: शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रविवार को उद्धव ठाकरे पर तीखा हमला करते हुए उन पर छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर राजनीति करने और औरंगजेब तथा अफजल खान का अनुकरण करने का आरोप लगाया। शिंदे ने कहा कि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजित पवार के साथ ही खुद उन्होंने इस 'दुखद' घटना के लिए माफी मांग ली है। इसके बावजूद यह दुर्भाग्यपूर्ण है कि विपक्ष राजनीति कर रहा है। http://dlvr.it/TCgvQC
0 notes
Text
'अगले दो महीने महायुति सरकार बदलने तक चुप नहीं बैठेंगे', पार्टी कार्यकर्ताओं से बोले शरद पवार
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के संस्थापक शरद पवार ने रविवार को कहा कि विपक्ष अगले दो महीने में महाराष्ट्र में महायुति सरकार को सत्ता से हटाने और छत्रपति शिवाजी के आदर्शों पर आधारित एक नई सरकार बनाने तक शांत नहीं बैठेगा। पवार मुंबई के घाटकोपर में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित कर रहे थे। पवार ने 26 अगस्त को सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा ढहने को लेकर राज्य सरकार पर निशाना…
0 notes
asr24news · 23 days
Text
छत्रपति शिवाजी की मूर्ति टूटने पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मांगी माफी
मुंबई, 30 अगस्त 2024। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज एक महत्वपूर्ण कदम उठाते हुए सार्वजनिक रूप से माफी मांगी। उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति के टूटने पर महाराष्ट्र की जनता से सोशल मीडिया प्लेटफार्म ‘एक्स’ पर माफी मांगी। पीएम मोदी ने लिखा, महाराष्ट्र की धरती पर आते ही आज मैंने सबसे पहले मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में सिर झुकाकर क्षमा मांगी। पिछले दिनों सिंधुदुर्ग में…
0 notes
news4u36-in · 23 days
Text
महाराष्ट्र: शिवाजी की प्रतिमा गिरने पर पीएम मोदी ने मांगी माफी, क्या कहा जानिए
कुछ दिन पहले महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की 35 फीट ऊंची प्रतिमा गिर गई, जिससे राज्य में राजनीतिक हंगामा मच गया। इस घटना का असर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के कार्यक्रम पर भी पड़ा। प्रधानमंत्री मोदी ने क्या कहा? शुक्रवार को पालघर में एक कार्यक्रम के दौरान प्रधानमंत्री मोदी ने इस घटना पर खेद जताया और लोगों से माफी मांगी। उन्होंने कहा कि शिवाजी महाराज उनके लिए सिर्फ नाम…
0 notes
news-34 · 25 days
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Video : मोठी बातमी! चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण
Video : मोठी बातमी! चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण
Video : मोठी बातमी! चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण मुंबई : महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी (Gold Mines in Maharashtra) असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. ते मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
चिंदरची गावपळण आजपासून
प्रतिक्षा फक्त गावाबाहेर पळण्याची आचरा : चिंदर गावची गावपळण आज दुपारपासून होत असून ग्रामस्थांनी वेशीबाहेर निवासासाठी राहूट्या उभारण्यात आल्या आहेत. फक्त प्रतिक्षा आहे ती फक्त गावाबाहेर पळण्याचीचिंदर गावची गावपळण आजपासून सुरू होत आहे.तीन दिवस तीन रात्री गावाबाहेर आपले घरदार सोडून रानावनात गुराढोरांसहराहणारया ग्रामस्थांनी निवासस्थानासाठी राहूट्या उभारल्या आहेत .आचरा, वायंगणी,त्रिंबक ,बांदिवडे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिक���णाचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश.
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकरी नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण.
राज्यातल्या ४३४ आयटीआयमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं परवा उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन.
आणि
संविधानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन.
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्यानं, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहीमा राबवण्याचे निर्देश प्राधिकरणानं दिले आहेत. ज्या बाजारपेठांमध्ये भेसळीच्या घटना घडण्याची शक्यता आहे, तिथे फूड सेफ्टी ऑन व्हील्स- अर्थात फिरती पथकं तैनात करावीत, ज्यामुळे अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईल आणि ग्राहकांना सुरक्षित खाद्यपदार्थ मिळू शकतील, असं अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
उद्या हिंदी राजभाषा दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राजभाषा विभागातर्फे हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या संमारंभाचं उद्घाटन होईल. यानिमित्त आयोजित चौथ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत. भारती पत्रिकेच्या हीरक महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन आणि राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरणही यावेळी शाह यांच्या हस्ते होणार आहे.
उद्या हिंदी राजभाषादिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं देशाला संबोधन प्रसारित होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारं, प्रादेशिक बातमीपत्रं सकाळी सात वाजून दहा मिनिटांऐवजी सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होईल.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांना कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करता येणार नाही तसंच कार्यालयात जाऊन कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येणार नाही या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्हयात राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित जयदीप आपटे याला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने आज मालवण न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातला दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
****
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं. काही लाभार्थी शेतकऱ्यांशी फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेत गेल्या सहा महिन्यात दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत परवडणाऱ्या दरात घरांची निर्मिती केली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरे बांधली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून परवा १५ सप्टेंबरला उद्घाटन करण्यात येणार आहे. १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केलं आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईत निदर्शनं तर आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चेंबूर इथं मूक आंदोलन करण्यात आलं. अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण��यात आलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होत राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं.
जालना इथं भास्कर दानवे यांच्या नेतृत्त्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर यासह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा येत्या सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी ही माहिती दिली.
****
२०२५ या वर्षासाठीच्या शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आर.एन चिमंद्रे यांनी ही माहिती दिली. ५ ते १८ वर्षे वयोगटातल्या शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मुलांनी awards.gov.in या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात “एक पेड मां के नाम” या अभियानांतर्गत मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत राज्यात मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे.
****
लातूर इथं उद्या आणि परवा संसर्गजन्य आजारावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर यात सहभागी होणार आहेत.
****
थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ३१८ वीजग्राहकांनी सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी २२४ ग्राहकांनी ८७ लाख ८५ हजार रुपयांची मुद्दल एकरकमी भरून व्याज आणि विलंब माफीचा फायदा घेतला आहे. तर २० ग्राहकांनी हफ्त्याने रक्कम भरण्याचा पर्याय निवडला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वडगाव कोल्हाटी आणि तीसगाव इथं वीजचोरी प्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
जालना इथल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या विविध विकास कामांची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पाहणी केली.
****
0 notes
rightnewshindi · 18 days
Text
छत्रपति शिवाजी की मूर्ति गिरने के मामले में नितिन गडकरी का बड़ा बयान, कहा, स्टील से बनाई जाती तो कभी नहीं गिरती
Nitin Gadkari News: छत्रपति शिवाजी की सिंधुदुर्ग में मूर्ति गिरने को लेकर बवाल मचा हुआ है। महाराष्ट्र की राजनीति में यह एक बड़ा मुद्दा बन गया है और चुनाव से ठीक पहले ऐसी घटना होने से सत्ताधारी गठबंधन एनडीए बैकफुट पर है। इस बीच भाजपा के वरिष्ठ नेता नितिन गडकरी ने कहा है कि यदि छत्रपति शिवाजी की मूर्ति को स्टील से बनाया जाता तो वह कभी नहीं गिरती। नितिन गडकरी ने कहा कि समुद्र के आसपास के इलाकों में…
0 notes
nationalistbharat · 25 days
Text
महाराष्ट्र : शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने को लेकर ठेकेदार और एक अन्य के खिलाफ प्राथमिकी दर्ज
मुंबई: 27 अगस्त (भाषा) महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के मामले में पुलिस ने ठेकेदार और एक अन्य के खिलाफ प्राथमिकी दर्ज की है। अधिकारियों ने मंगलवार को यह जानकारी दी।     महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति गिरने के मामले में पुलिस ने ठेकेदार और एक अन्य के खिलाफ मामला दर्ज किया है। पिछले साल नौसेना दिवस (4 दिसंबर) पर…
0 notes
dainiksamachar · 21 days
Text
शिवाजी महाराज की मूर्ति गिरने पर विपक्ष बनाम BJP, 10 पॉइंट में जानें दिनभर क्या हुआ
मुंबई: मुंबई में शिवाजी की मूर्ति गिरने पर विवाद प्रधानमंत्री की ओर से माफी मांगे जाने के बावजूद कम होने का नाम नहीं ले रहा है। महाराष्ट्र विधानसभ चुनाव से पहले माफी मांगना विवाद का विषय बन गया है और उद्धव ठाकरे ने इस पर सवाल उठाए हैं। वहीं महाविकास अघाड़ी के और सहयोगियों शरद पवार और नाना पटोले ने भी हमला बोला है। वहीं बीजेपी ने भी पलटवार किया है। महाराष्ट्र बीजेपी के प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस ने जहां विपक्ष पर सवाल उठाए हैं, वहीं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे को घेरा है। महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के विवाद पर राज्य में आज क्या हुआ, जानते 10 बड़े अपडेट-टॉप 10 पॉइंट इस प्रकार हैं:01- विरोध-प्रदर्शन के नाम रहा दिनरविवार को मुंबई में विरोध रैलियों का दिन रहा। देश की आर्थिक राजधानी में न केवल मूर्ति गिरने पर बीजेपी के खिलाफ विरोध प्रदर्शन हुए, बल्कि बीजेपी ने विपक्ष के खिलाफ भी एक रैली की। इसमें 17वीं शताब्दी के मराठा योद्धा राजा के प्रति उनकी श्रद्धा को चुनौती दी गई।02- शरद पवार ने उठाए सवालराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) के अध्यक्ष शरद पवार ने रविवार को कहा कि विपक्ष महाराष्ट्र में अगले दो महीनों में ‘महायुति’ सरकार को सत्ता से हटाने और छत्रपति शिवाजी के आदर्शों पर नयी सरकार बनने तक शांत नहीं बैठेगा। मुंबई के घाटकोपर में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए पवार ने 26 अगस्त को सिंधुदुर्ग जिले में मराठा साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के गिरने की घटना को लेकर राज्य सरकार की आलोचना की।03- उद्धव ने पीएम पर बोला हमलाविपक्षी गठबंधन महा विकास अघाड़ी ने एक विरोध रैली आयोजित की, जहां पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि महाराष्ट्र की आत्मा का अपमान किया गया है और लोग छत्रपति शिवाजी का अपमान करने वालों को कभी नहीं भूलेंगे। उन्होंने प्रधानमंत्री मोदी की माफ़ी पर भी सवाल उठाए। उद्धव ठाकरे ने जोड़े मारो यानी जूते से मारो विरोध प्रदर्शन में कहा कि क्या आपने (प्रधानमंत्री की) माफ़ी में अहंकार देखा? इसमें अहंकार की बू आ रही है।04- मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान उद्धव ठाकरे ने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफ़ी मांग रहे थे? उस मूर्ति के लिए जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था? उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? एमवीए को शिवाजी महाराज का अपमान करने वाली ताकतों को हराने के लिए मिलकर काम करना चाहिए। मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान है।05- दादर में बीजेपी का प्रदर्शनभारतीय जनता पार्टी ने मुंबई के दादर इलाके में महा विकास अघाड़ी के खिलाफ जवाबी विरोध प्रदर्शन किया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए का आंदोलन पूरी तरह से राजनीतिक है।06- फडणवीस ने विपक्ष को घेरादेवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए या कांग्रेस ने कभी छत्रपति शिवाजी का सम्मान नहीं किया। पंडित नेहरू और इंदिरा गांधी की ओर से लाल किले से दिए गए भाषणों को याद करें। छत्रपति शिवाजी महाराज का नाम नहीं लिया गया। जब कमल नाथ मध्य प्रदेश के मुख्यमंत्री थे, तब छत्रपति शिवाजी की मूर्ति को बुलडोजर से हटा दिया गया था।07- शिंदे ने उद्धव पर बोला हमलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि महाराष्ट्र के लोगों ने दो साल पहले ही उन्हें (उद्धव ठाकरे) उनकी जगह दिखा दी है। आप छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं, लेकिन काम औरंगजेब और अफजल खान जैसे हैं।08- कांग्रेस ने क्या कहा?कांग्रेस की महाराष्ट्र इकाई के प्रमुख नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी ‘शिवाजी द्रोही’ (छत्रपति शिवाजी के सिद्धांतों के साथ विश्वासघात करने वाली) सरकार को सत्ता में आने देने के लिए मराठा योद्धा से माफी मांगी थी। उन्होंने कहा, ‘हमने संकल्प लिया है कि ऐसा दोबारा नहीं होगा।09- पीएम मोदी ने मांगी थी माफीप्रधानमंत्री मोदी ने शुक्रवार को पालघर में एक कार्यक्रम में कहा था कि छत्रपति शिवाजी महाराज सिर्फ एक नाम या योद्धा नहीं बल्कि एक आरा��्य देव हैं। उन्होंने कहा था कि आज मैं उनके (शिवाजी) चरणों में सिर झुकाता हूं और उनसे माफी मांगता हूं।10- क्या है विवाद?सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की 35 फीट ऊंची प्रतिमा 26 अगस्त को ढह गई थी। इस प्रतिमा का अनावरण 4 दिसंबर को नौसेना दिवस समारोह के हिस्से के रूप में किया गया था, जो कि सिंधुदुर्ग में पहली बार आयोजित किया गया था। http://dlvr.it/TCgN5F
0 notes
Text
शिवाजी महाराज की मूर्ति ढहने की जांच शुरू, दावा- मिट्टी के मॉडल को निदेशालय ने दी थी मंजूरी
सिंधुदुर्ग में ढही शिवाजी महाराज की मूर्ति गिरने के मामले में जांच शुरू हो गई है। जांच में दावा किया गया है कि मूर्तिकार ने शिवाजी महाराज की मूर्ति का छह फुट का मिट्टी का मॉडल राज्य कला निदेशालय को सौंपा था। इसे पिछले साल निदेशालय ने मंजूरी दी थी। वहीं निदेशालय के अधिकारियों ने बताया कि निदेशालय प्रतिष्ठित व्यक्तित्वों के चेहरे और अन्य शारीरिक विशेषताओं को मानक अनुसार पाने के बाद मूर्तियों को…
0 notes