राज ठाकरे यांना समजायला वेळ लागले, अभिजित पानसे यांनी सुषमा अंधारे यांना सुनावलं
राज ठाकरे यांना समजायला वेळ लागले, अभिजित पानसे यांनी सुषमा अंधारे यांना सुनावलं
राज ठाकरे यांना समजायला वेळ लागले, अभिजित पानसे यांनी सुषमा अंधारे यांना सुनावलं
निखिल चव्हाण, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी, ठाणे : मनसेचे अभिजित पानसे म्हणाले, इथे यायला वेळ झाला. तोपर्यंत हल्ली पैसे घेऊन भाषण आणि गाणी गातात, त्यांना बोलावायला पाहिजे होते. पहिले त्या असतील त्या कपात पाणी पितात. नंतर सांगितल्याप्रमाणे भडाभडा बोलायचं काम करत आहेत. मी एकेरी भाषेत बोलत नाही. ती माझी संस्कृती नाही.…
View On WordPress
0 notes
‘ओयो रुममध्ये हनुमानाची आरती…’; महिला आयोगाने मुलींना सुनावलं
नवी दिल्ली | हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होणाऱ्या अत्याचारांवरील आरोपांविषयी बोलताना रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी मुलांनी सुनावलं आहे.
रेणू भाटिय हरियाणाच्या एका कॉलेजमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या शारीरिक शोषणाच्या घटनांवर त्यांनी मुलींना सुनावलं.
ओयो रुममध्ये मुली हनुमानाची आरती करायला तर जात नाहीत. अशा ठिकाणी जाताना तुमच्यासोबत वाईट प्रसंग घडू शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे, असं भाटिया म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बनवलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यामुळे महिलांशी संबंधित प्रकरणे सोडवताना आयोगाचे हात बांधले गेले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यात बदल करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
Read the full article
0 notes
“मी भाजपला सोडलय, हिंदुत्वाला सोडलं नाही”; उद्धव ठाकरे यांनी एकाच वाक्यात विरोधकांना सुनावलं
मुंबईः शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकर यांनी उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधत पत्रकार परिषदेत शिंदे गटावर तोफ डागला. शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत मी भाजपला सोडल आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि विरोधकाना सुनावलं आहे.
उत्तर भारतीयांसोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना…
View On WordPress
0 notes
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ' इतकं असेल तर..'
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ‘ इतकं असेल तर..’
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी सतत चर्चेत राहणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा काहीशी वेगळी भूमिका मांडत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचा इतका तिटकारा असेल तर त्यांनी इथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशा खरमरीत शब्दात राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. गुजराती आणि राजस्थानी यांच्या संदर्भात वक्तव्य करताना राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा ठपका…
View On WordPress
0 notes
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ' इतकं असेल तर..'
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ‘ इतकं असेल तर..’
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी सतत चर्चेत राहणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा काहीशी वेगळी भूमिका मांडत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचा इतका तिटकारा असेल तर त्यांनी इथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशा खरमरीत शब्दात राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. गुजराती आणि राजस्थानी यांच्या संदर्भात वक्तव्य करताना राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा ठपका…
View On WordPress
0 notes
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ' इतकं असेल तर..'
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ‘ इतकं असेल तर..’
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी सतत चर्चेत राहणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा काहीशी वेगळी भूमिका मांडत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचा इतका तिटकारा असेल तर त्यांनी इथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशा खरमरीत शब्दात राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. गुजराती आणि राजस्थानी यांच्या संदर्भात वक्तव्य करताना राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा ठपका…
View On WordPress
0 notes
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ' इतकं असेल तर..'
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ‘ इतकं असेल तर..’
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी सतत चर्चेत राहणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा काहीशी वेगळी भूमिका मांडत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचा इतका तिटकारा असेल तर त्यांनी इथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशा खरमरीत शब्दात राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. गुजराती आणि राजस्थानी यांच्या संदर्भात वक्तव्य करताना राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा ठपका…
View On WordPress
0 notes
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ' इतकं असेल तर..'
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ‘ इतकं असेल तर..’
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी सतत चर्चेत राहणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा काहीशी वेगळी भूमिका मांडत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचा इतका तिटकारा असेल तर त्यांनी इथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशा खरमरीत शब्दात राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. गुजराती आणि राजस्थानी यांच्या संदर्भात वक्तव्य करताना राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा ठपका…
View On WordPress
0 notes
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ' इतकं असेल तर..'
आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ‘ इतकं असेल तर..’
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी सतत चर्चेत राहणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा काहीशी वेगळी भूमिका मांडत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचा इतका तिटकारा असेल तर त्यांनी इथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशा खरमरीत शब्दात राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. गुजराती आणि राजस्थानी यांच्या संदर्भात वक्तव्य करताना राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा ठपका…
View On WordPress
0 notes
वानखेडे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारला सुनावले!
वानखेडे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारला सुनावले!
एनडीपीएस सुधारणा विधेयक २०२१ सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. या चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरुन केंद्र सरकारला सुनावलं. कोणताही अधिकारी पदाचा गैरवापर करत असल्यास खपवून घेणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. याशिवाय, त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींची होणारी एनसीबी चौकशी यावर देखील भाष्य केलं.वायएसआरपीचे खासदार गुरुमूर्ती यांनी…
View On WordPress
0 notes
अर्जुन शाळेतला मुलगा नाही, वैतागलेल्या मलायकाने चांगलंच सुनावलं
अर्जुन शाळेतला मुलगा नाही, वैतागलेल्या मलायकाने चांगलंच सुनावलं
अर्जुन शाळेतला मुलगा नाही, वैतागलेल्या मलायकाने चांगलंच सुनावलं
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या वयातील अंतरा���र अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या सर्व प्रश्नांची उत्तरे तिने मूव्हिंग इन विथ मलायका या शोमध्ये पहिल्यांदा दिली. मलायका अरोरा म्हणाली की, ‘अर्जुन कपूर हा काही शाळेत जाणारा मुलगा नाही आणि मी त्याचं आयुष्य खराब करत नाहीये.’
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या वयातील अंतरावर…
View On WordPress
0 notes
'माझ्या विषयावरून जनतेला भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय', उर्फीचं चित्रा वाघ यांना चोख प्रत्युत्तर
मुंबई | सध्या उर्फी जावेद(Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांचा वाद चांगलाच चर्चत आहे. चित्रा वाघ यांनी शुक्रवारी ट्विट करत उर्फीला तिच्या कपड्यावरून कठोर शब्दात सुनावलं होतं. आता उर्फीनंही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटवर उर्फी म्हणाली आहे की, सध्याच्या राजकारणी लोकांना पाहून वाईट वाटत आहे. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जात आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष दिला जात आहे. प्रत्येक वेळेस पीडितीचे कपडेच जबाबदार असतात काय, असा प्रशन्ही तिनं यावेळी उपस्थित केला आहे.
तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेतेतील अडचण ठरत आहेत. जनतेला फक्त माझ्या मुद्द्यावरून भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय. खरच प्रत्यक्षात ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही का मदत करत नाही. महिलांचे शिक्षण, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणे यांना का तुम्ही मदत करत नाही.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी उर्फीबद्दल ट्विट करत लिहिलं होतं की, सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या बाईला रोखायला मुंबई पोलिस आहेत की नाही, असं म्हणत त्यांनी उर्फीला बेड्या ठोकायला हव्यात असं मतही व्यक्त केलं होतं.
सध्या सोशल मीडियावर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेल्या वादावरून जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Read the full article
0 notes
वेडवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा ही लोकशाही नाही!
वेडवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा ही लोकशाही नाही!
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं
मुंबई– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यं��ा विधीमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवसाचेच राहिले. मात्र, हे दोनही दिवस वादळी ठरले. पहिल्याच दिवशी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरात निलंबित केलं. याचा राग मनात धरून भाजपने आज प्रतिविधानसभा भरवली. मात्र, ही प्रतिविधानसभाही रद्द करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल…
View On WordPress
0 notes
' तुम्हाला वर गेल्यानंतर तर नरकातच जावं लागेल ', अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी
‘ तुम्हाला वर गेल्यानंतर तर नरकातच जावं लागेल ‘, अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोकठोक भाषाशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्यावरून त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली असताना नुकतंच साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामावरून त्यांनी अधिकाऱ्यांना ‘ कुठं फेडाल ही पाप ‘ म्हणत सुनावलं आहे .
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते…
View On WordPress
0 notes
' तुम्हाला वर गेल्यानंतर तर नरकातच जावं लागेल ', अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी
‘ तुम्हाला वर गेल्यानंतर तर नरकातच जावं लागेल ‘, अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोकठोक भाषाशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्यावरून त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली असताना नुकतंच साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामावरून त्यांनी अधिकाऱ्यांना ‘ कुठं फेडाल ही पाप ‘ म्हणत सुनावलं आहे .
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते…
View On WordPress
0 notes
“म्हणून तुम्हाला आरोग्यसेवक मिळत नाहीत!” आनंद महिंद्रांबाबतच्या विधानावरून मनसेनं मुख्यमंत्र्यांना सुनावलं!
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी येत्या १ ते २ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्याचे देखील सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मात्र, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांच्या एका ट्वीटवरून त्यांचं नाव न घेता सुनावलं. यावरून…
View On WordPress
0 notes