Tumgik
#स्मृती सिन्हा
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावमध्ये त्यांचं स्मारक बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
चित्रपट निर्मात्यांपेक्षा प्रेक्षकांवर समाजाप्रती अधिक जबाबदारी - ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचं प्रतिपादन, छत्रपती संभाजीनगर इथं नवव्या अजिंठा वेरूळ आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार देगलूरच्या रुग्ण सेवा मंडळाला जाहीर
आणि
धाराशिव इथल्या ज्योती क्रांती सहकारी पतसंस्था दरोडा प्रकरणी तीन आरोपींना अटक
****
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी सातारा जिल्ह्यातल्या नायगावमध्ये त्यांचं स्मारक बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यासाठी १० एकर जागेवर, १०० कोटी रुपये खर्च करुन स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काल ते बोलत होते. इतर मागासवर्गीय मुलींसाठी ७२ शासकीय वसतीगृह जानेवारी अखेरपर्यंत सुरू होत आहेत. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं मार्केटिंग, विक्री यासाठीही आपण योजना करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी इथल्या नवीन सभागृहाचं लोकार्पणही करण्यात आलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही सुरुवात केली. राज्यभर अशी आरोग्य केंद्र सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा भागात असलेल्या सावित्रीबाई आणि जोतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटना तसंच सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं महात्मा फुले चौकातल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. नांदेड जिल्ह��� परिषदेतही अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. शहरातल्या विविध शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालयात यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
परभणी इथं जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीनं जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि आदर्श शाळा पुरस्कारांचं वितरण जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं, शिष्यवृत्ती परीक्षेतले यशस्वी विद्यार्थी आणि अंतरिक्ष सहलीत सहभागी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ च्या वर महायुतीचे खासदार विजयी होतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. १४ जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे संयुक्त मेळावे होणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.
****
आगामी लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पकक्षाच्या शरद पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन तथा शिबिर काल शिर्डी इथं सुरु झालं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन आधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं. या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील अनेक मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहेत. आज संध्याकाळी शरद पवार यांच्या भाषणानं या शिबिराचा समारोप होईल.
****
चित्रपट निर्मात्यांपेक्षा प्रेक्षकांवर समाजाप्रती अधिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन, प्रसिद्ध गीतकार तथा संवाद लेखक जावेद अख्तर यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं, महात्मा गांधी विद्यापीठाच्या सभागृहात नवव्या अजिंठा वेरूळ आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक आर बल्की आणि अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी जावेद अख्तर यांना पद्मपाणि जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्काराला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी, मागच्या पिढीने दिलेला साहित्याचा वारसा आपण पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रोझोन मॉलमधल्या आयनॉक्स चित्रपटगृहात होणाऱ्या या महोत्सवात आज सायंकाळी जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सात तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध चित्रपटांच्या प्रदर्शनासोबतच मान्यवरांच्या व्याख्यानाचं आयोजनही करण्यात आलं आहे. विविध नऊ भारतीय भाषांमधल्या सिनेमांची स्पर्धा तसंच शॉर्ट फिल्म स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं दिला जाणारा २०२४ यावर्षीचा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार, नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरच्या रुग्ण सेवा मंडळ या संस्थेला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं हे १६वं वर्ष आहे. पंधरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी देगलूर इथं हा पुरस्कार सोहळा होणार आहे. गेल्या ४६ वर्षांपासून गरीब रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्य सेवा पुरवण्याचं कार्य ही संस्था करत आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरात बायजीपुरा आणि संजयनगर इथं पोहोचली. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी याठिकाणी आयोजित कार्यक्रमाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. महिला मुक्तीदिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांनी अभिवादन केलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल परभणी जिल्ह्यात ठोळा इथं पोहोचली. यावेळी नागरिकांनी या यात्रेचं उत��साहात स्वागत केलं. यावेळी आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आलं, तसंच आरोग्य विभागाच्या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. 
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या बाळू कदम या तृतीयपंथीय व्यक्तीला विकसित भारत संकल्प यात्रेत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे व्यवसायासाठी कर्जाचा लाभ झाला. याबद्दल त्यांनी, तसंच परभणी जिल्ह्यातल्या दामापुरी इथल्या नागरीकांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
****
भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान केपटाऊन इथं सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात कालच्या पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्या डावात तीन बाद ६२ धावा झाल्या आहेत. काल दोन्ही संघांचे पहिले डाव अवघ्या दोनशे आठ धावांत संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत ५५, तर भारतानं १५३ धावा केल्या. भारत सध्या ३६ धावांनी आघाडीवर आहे.
****
धाराशिव इथल्या ज्योती क्रांती सहकारी पतसंस्था दरोडा प्रकरणी तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रमेश दीक्षित, उदयन वल्लीकालाईल आणि प्रशांत शिंदे अशी त्यांची नावं असून, त्यांच्या ताब्यातून एक किलो सात ग्रॅम वजनाच सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. या तिघांनी अन्य दोन साथीदारांसह २३ डिसेंबर रोजी पथसंस्थेवर टाकलेल्या दरोड्यात, चार किलो १२६ ग्रॅम सोन्याचे दागिने, आणि रोख एक लाख ४० हजार रुपये, असा एकूण एक कोटी ८७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या तिघांना येत्या आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यातील इतर आरोपी आणि उर्वरीत मुद्देमालाचा शोध सुरू आहे.
****
जालना जिल्ह्यात बदनापूर इथं काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तहसीलदार सुमन मोरे आणि महसूल सहायक निलेश गायकवाड यांना तीस हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. या दोघांनी तक्रारदाराच्या बदनापुर इथल्या शेतजमीनीच्या सात-बारा ��ताऱ्यावरील वारसा हक्कांच्या नावात बदल करण्याचा आदेश काढण्यासाठी ही लाच मागितली होती.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
1 जून रोजी मनोरंजन विश्वातील मोठी बातमी
1 जून रोजी मनोरंजन विश्वातील मोठी बातमी
1 जून 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 1 जून रोजी मनोरंजन क्षेत्रातून अनेक मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुननाथ यांचे कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान निधन झाले. टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने आदल्या दिवशी त्याची गर्लफ्रेंड पॉपी जब्बलसोबत लग्न केले आहे. पवन सिंह आणि स्मृती सिन्हा यांच्या अफेअरची चर्चा आहे. अशा परिस्थितीत आता स्मृती सिन्हा यांनी या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लोकांना वाटते, न्यायाधीशांचे बरे आरामात चालले आहे; पण प्रत्यक्षात तसे नसते – एन. व्ही. रमणा
लोकांना वाटते, न्यायाधीशांचे बरे आरामात चालले आहे; पण प्रत्यक्षात तसे नसते – एन. व्ही. रमणा
लोकांना वाटते, न्यायाधीशांचे बरे आरामात चालले आहे; पण प्रत्यक्षात तसे नसते – एन. व्ही. रमणा न्या. एस. बी. सिन्हा स्मृती व्याख्यानानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी केलेल्या भाषणाचा अनुवाद. – भक्ती बिसुरे न्यायमूर्ती सत्य ब्रत सिन्हा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ व्याख्यान देणे हा माझा मोठा बहुमान आहे. जस्टिस सिन्हा हे भारतीय न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचे कायदेपंडित म्हणून…
View On WordPress
0 notes
lepannganews-blog · 5 years
Text
उर्मिला मराठी कार्ड के भरोसे
सिनेमा के रुपहले पर्दे से संसद तक सफर करने वालों में कई जाने माने नाम शुमार रहे , सिने जगत से राजनीति में आई इन हस्तियों ने राजनीति में भी खूब ड्रामा किया ,बड़े बड़े डॉयलग भी मारे ,पर अपना मुकाम बनाने के पहले ही चलते बने ,इस फेहरिस्त में अमिताभ बच्चन, सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, राजेश खन्ना, गोविंदा, हेमा मालिनी,स्मृती ईरानी,धर्मेंद्र, जया प्रदा से लेकर उर्मिला मातोंडकर के बीच दर्जनों ऐसे अभिनेता-अभिनेत्री हैं जिन्होंने राजनीति में अपनी किस्मत आजमाई, कुछ एक ने राजनीति में जगह बनाई कुछ इसे अलविदा कहकर वापस अपनी दुनिया में लौट गए। 
Tumblr media
इस बार उत्तर मुम्बई की लोकसभा सीट से उर्मिला मातोंडकर को कांग्रेस ने उमीदवार बनाया है ,गोविंदा के बाद संजय निरुपम 2009 के लोकसभा चुनाव में इस सीट से लड़े और जीते लेकिन पिछले चुनाव में इस सीट पर निरुपम क़रीब 4 लाख वोट से हार ��ए। इसके बाद पत्रकार से नेता बने संजय निरुपम को पार्टी ने दोबारा यहाँ से नहीं लड़ाया औरतो उन्होंने पार्टी हाई कमान पर दबाव बनाकर अपनी सीट ही बदलवा ली है। लेकिन संजय निरुपम ने फिर वही अभिनेता वाला फ़ॉर्मूला इस सीट पर चलाने के लिए पार्टी में उर्मिला मातोंडकर को प्रवेश दिलाकर टिकट दिला दिया। बीजेपी -शिवसेना गठबंधन से गोपाल शेट्टी को मैदान में उतारा है, गोपाल शेट्टी सीट से वर्तमान सांसद गोपाल शेट्टी हैं ,और इस इलाके के कद्दावर नेताओं में शुमार हैं ,मुंबई उत्तर लोकसभा सीट में बोरीवली, दहिसर, मगा थाने, कांदिवली पूर्व, चारकोप और मलाड पश्चिम विधानसभा सीट आती है। यहाँ की बोरीवली, दहिसर, कांदिवली पूर्व और चारकोप विधानसभा सीट पर बीजेपी, मगाथने में शिवसेना तो सिर्फ़ एक विधानसभा सीट मलाड पश्चिम कांग्रेस के खाते में है। ऐसे में सवाल यह है कि क्या उर्मिला मातोंडकर के नाम पर कॉग्रेस वापसी कर पायेगी ,
उर्मिला के साथ एक बड़ी सहानुभूति है, वह है उनका मराठी होना। उनको टिकट देते ही कांग्रेस ने यह मुद्दा भी उछाल दिया है। अब राजनीतिक पंडित यह कयास लगाने लगे हैं कि गोपाल शेट्टी ग़ैर मराठी हैं और बीजेपी के टिकट पर लड़ रहे हैं ऐसे में शिवसेना को मिलने वाला मराठी वोट उर्मिला के खाते में जा सकता है। फ़िलहाल अब तो मतदाता ही तय करेंगे की उनकी पसंद अभिनेता होगी या नेता। #congress2019    #loksba2019      #nortmumabi      #sanjaynirupm     #rahulgandhi     #lepannga   #news    #lepannganews     #hindinews    #latestnews  
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 November 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
काश्मीरमध्ये उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा सैनिकांसाठी प्रेरणादायी -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी सोडण्याच्या निर्णयासाठी सरकारला मुदत, पाच डिसेंबरला पुढची सुनावणी
धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या सोयाबिन विमा धारक शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत अग्रीम मिळणार 
आणि
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा २०० पदकांचा टप्पा पार
****
काश्मीरमध्ये कुपवाडा इथं भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कुपवाडा इथं काल या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते.‘आम्ही पुणेकर’ संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या ��ाध्यमातून हा पुतळा उभारण्यात आला आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव यावेळी उपस्थित होते. कुपवाडा इथल्या ४१ राष्ट्रीय रायफल्स यांच्या आवारातल्या स्मृती स्थळाला मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. तसंच रेजिमेंट मधल्या जवानांच्या साथीने फराळ करत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
****
राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला असून, त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयानं काल बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिवाळी दरम्यान संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत फटाके फोडले जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्याधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वायू प्रदूषणावर स्थानिक प्रशासनाला दिशा निर्देश जरी केले आहेत.
****
दरम्यान, यावर्षी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली जावी, याकरीता ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान - २०२३’ अंतर्गत आज शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.
****
राज्य परिवहन महामंडळानं बसच्या तिकिटात केलेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी, काँग्रेसचे आमदार रवींद्र धांगेकर यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहारंशी बोलत होते. या निर्णयाला विरोध दर्शवत सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात असून, त्यांना सवलती आणि आर्थिक मदत देण्याऐवजी, एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करणं जाचक आणि अन्यायकारक असल्याचं धांगेकर यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या शासकीय तसंच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी तसंच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी दिली जाणार आहे. हा उपक्रम २३ आठवड्यांकरता सुरू राहणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी सोडण्याच्या निर्णयासाठी सरकारने न्यायालयाकडे वेळ मागितल्यानं, आता याप्रकरणाची पुढची सुनावणी पाच डिसेंबर रोजी होणार आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तत्पूर्वी या प्रकरणात नाशिक आणि मराठवाड्यातल्या काही पक्षांनी आपलं मत मांडण्याची इच्छा व्यक्त केली असल्यानं २२ नोव्हेंबरपर्यंत या पक्षांनी लेखी स्वरुपात आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच ५७ महसूल मंडळातल्या सोयाबिन विमा धारक शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत अग्रीम मिळणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. पूर्वी फक्त ४० महसूल मंडळांकरता अग्रीम मंजूर झाला होता, आता उर्वरित १७ महसूल मंडळातल्या शेतकऱ्यांना देखील ५७ कोटी पाच लाख रुपये अग्रीम रक्कम देण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या सात लाख ७० हजार शेतकऱ्यांना देखील दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा रक्कम मिळणार आहे. भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण २४१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येईल. यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला होता.
****
गोव्यात सुरु असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं २०० पदकांचा टप्पा पार केला आहे. काल या स्पर्धेत ट्रायथलॉन मध्ये राज्याच्या मानसी मोहितेनं सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत ७० सुवर्णांसह २०३ पदकं जिंकून महाराष्ट्राचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ५५ सुवर्णांसह सैन्य दल दुसर्या, तर ५० सुवर्णांसह हरियाणा तिसर्या स्थानावर आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल मुंबईत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने दिलेलं २९२ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं ग्लेन मॅक्स्वेल याच्या २०१ धावांच्या बळावर ४७व्या षटकात सात गडी गमावत पूर्ण केलं. आज या स्पर्धेत पुणे इथं इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यादरम्यान सामना होणार आहे.
****
शासनाने कोकणच्या धर्तीवर मराठवाड्यातही खासगी बसच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटाच्या दरात अडीच ते तीनपट वाढ करत असल्याचं दिसून येत असल्यानं प्रवाशांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी तिकिट दर निश्चित करावे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व विभागांच्या समन्वयाने बालविवाह प्रतिबंध मोहीम गावागावात राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कृती दलाची स्थापना करण्यात आली असून, वर्षभरात जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत ���७ बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बालविवाहासंदर्भात किंवा बालकांच्या हक्कांचं हनन होत असल्यास, टोल फ्री क्रमांक १०९८ आणि ११२ वर तक्रार द्यावी, असं आवाहन मीना यांनी यावेळी केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजातल्या पात्र नागरिकांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी मदत कक्ष सुरु करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाभरात आढळून आलेल्या कुणबी जातीचे नोंद असणारे सर्व अभिलेखे तालुकानिहाय, बीड डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
****
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असेल, अशी ग्वाही, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. त्यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं जरांगे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आरक्षणाबाबत विधानसभा सदस्य, लोकप्रतिनिधी म्हणून मी वेळोवेळी शासनस्तरावर मागणी करून लेखी पाठींबा दिलेला आहे, असं क्षीरसागर यांनी यावेळी नमुद केलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी काल भेट दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, यासह अन्य मागण्यांसाठी, काल ओबीसी समाजाच्यावतीनं जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता, ३५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याशिवाय स्त्रोत निर्माण करण्यास तसंच पाण्याचा उपसा करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत. या संदर्भात नियम भंग करणार्यांवर कठोर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
****
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचं पथक नांदेड जिल्हा दौऱ्यावर असून, आज माहूर इथं या पथकाकडून दोन प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. हे पथक एका पिडीत कुटुंबियांची भेट घेईल.
****
रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत वर्ष २०२३-२४ साठी नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या तीन हजार ५४९ पात्र लाभार्थ्यांना घरकुलास मंजुरी देण्यात आल्याची माहिती, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मोरे यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरुग्ण शोध मोहीम आणि सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम २० नोव्हेंबर ते सहा डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
काश्मीरमध्ये उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा सैनिकांसाठी प्रेरणादायी ठरेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य परिवहन महामंडळानं बसच्या तिकिटात केलेली दरवाढ मागे घेण्याची काँग्रेसचे आमदार रवींद्र धांगेकर यांची मागणी
बीड जिल्ह्यात मराठा समाजातल्या नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी मदत कक्ष सुरु
आणि
धाराशिव जिल्ह्यातल्या सोयाबिन विमा धारक शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत अग्रीम मिळणार
****
काश्मीरमध्ये कुपवाडा इथं भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कुपवाडा इथं आज या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते.
छत्रपतींच्या नावाचा हा जयजयकार समोरच्या डोंगररांगाच्या पलिकडे असलेल्या पाकिस्तानपर्यंत पोहोचू द्या. आज भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा एक प्रेरणादायी, ऊर्जादायी याठिकाणी ठरावा.
'आम्ही पुणेकर' संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून हा पुतळा उभारण्यात आला आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘आम्ही पुणेकर' संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव यावेळी उपस्थित होते. छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्र��च्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल, त्यांचं मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
ज्या ठिकाणी हा पुतळा उभारला आहे, त्याठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे अठराशे ट्रक माती भरून पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला, याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचं कौतुक केलं.
कुपवाडा इथल्या ४१ राष्ट्रीय रायफल्स यांच्या आवारातल्या स्मृती स्थळाला मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. तसंच रेजिमेंट मधल्या जवानांच्या साथीने फराळ करत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलं जाईल, असं आश्वासन दिलं. सरकारची भुमिका स्पष्ट असून, कोणीही नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण करु नये, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकाद��यक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला असून, त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयानं आज बृहन्मुंबई महानगरपालिकेला, दिवाळी दरम्यान संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत फटाके फोडले जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने, वायू प्रदूषणावर स्थानिक प्रशासनाला दिशा निर्देश जारी केले आहेत. बांधकामातून बाहेर पडणारे काँक्रीट आणि इतर साहित्य दिवाळीपर्यंत हलवू नये, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्य परिवहन महामंडळानं बसच्या तिकिटात केलेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी, काँग्रेसचे आमदार रवींद्र धांगेकर यांनी केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहारंशी बोलत होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून एसटी बसच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात असून, त्यांना सवलती आणि आर्थिक मदत देण्याऐवजी, एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करणं जाचक आणि अन्यायकारक असल्याचं धांगेकर यांनी म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजातल्या पात्र नागरिकांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी मदत कक्ष सुरु करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाभरात आढळून आलेल्या कुणबी जातीचे नोंद असणारे सर्व अभिलेखे तालुकानिहाय, बीड डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कुणबी नोंदी असलेल्या १२ हजार २९४ व्यक्तिंना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
****
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याची ग्वाही, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं जरांगे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आरक्षणाबाबत विधानसभा सदस्य, लोकप्रतिनिधी म्हणून मी वेळोवेळी शासनस्तरावर मागणी करून लेखी पाठींबा दिलेला आहे, असं क्षीरसागर यांनी यावेळी नमूद केलं. आमदार रोहित पवार यावेळी उपस्थित होते.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आज भेट दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीच्या एकाच टप्प्यासाठी आज मतदान झालं. छत्तीसगडमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ७० पूर्णांक ८७ टक्के, तर मिझोराममध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान झालं. या निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच ५७ महसूल मंडळातल्या सोयाबिन विमा धारक शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत अग्रीम मिळणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. ही रक्कम दिवाळीपूर्वीच जमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला एचडीएफसी इगो या कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे, जिल्ह्यातल्या सर्वच महसूल मंडळातल्या सोयाबीन विमा धारक शेतकऱ्यांना अग्रीम विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. पूर्वी फक्त ४० महसूल मंडळांकरता अग्रीम मंजूर झाला होता, आता उर्वरित १७ महसूल मंडळातल्या शेतकऱ्यांना देखील ५७ कोटी पाच लाख रुपये अग्रीम रक्कम देण्यात येणार आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या २४ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या मतदानाची आज मोजणी झाली. २४ पैकी १५ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पक्षाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. एटापल्ली आणि अहेरी तालुक्यातल्या प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विजय मिळवला. तर प्रत्येकी एका ग्रामपंचायतींमध्ये आदिवासी विद्यार्थी संघाचे सरपंच निवडून आले आहेत.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - बार्टीच्या ��ागपूर केंद्रातर्फे विद्यार्थी दिनानिमित्त आज सकाळी शैक्षणिक जागरुकता रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी तसंच अनेक शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. "विद्यार्थी दिवस चिरायू हो" च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मुंबईत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघादरम्यान सामना सुरु आहे. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला २९२ धावांचं आव्हान दिलं आहे.
****
रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत वर्ष २०२३-२४ साठी नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या तीन हजार ५४९ पात्र लाभार्थ्यांना घरकुलास मंजुरी देण्यात आल्याची माहिती, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मोरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध घटकातल्या कुटुंबाना घरं उपलब्ध करुन दिली जातात.
****
राज्य शासनाने २०२१-२२ साठीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले असून, मुंबई विद्यापीठास सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव तथा कार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिक यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षामार्फत नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात, अशी माहिती, कुलगुरु रविंद्र कुलकर्णी यांनी दिली.
****
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाच्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अजापासून बेमुदत आंदोलन पुकारलं आहे. सुमारे ८०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
****
जलजीवन अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यातल्या सुकवड डांगरी इथं जलशुद्धीकरण संयंत्र कामाचा शुभारंभ माजी कृषी सभापती अरविंद जाधव यांच्या हस्ते आज करण्यात आला.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
'सारी से ताडी' या गाण्यात स्मृती सिन्हासोबत पवन सिंगचा जोमाने डान्स, व्हिडीओ पुन्हा पुन्हा
‘सारी से ताडी’ या गाण्यात स्मृती सिन्हासोबत पवन सिंगचा जोमाने डान्स, व्हिडीओ पुन्हा पुन्हा
पवन सिंह आणि स्मृती सिन्हा यांचे सारी से ताडी: भोजपुरी अभिनेता पवन सिंह आणि अभिनेत्री स्मृती सिन्हा यांचे ‘सारी से ताडी’ हे भोजपुरी गाणे इंटरनेटवर चांगलेच पसंत केले जात आहे. ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
पवन सिंग आणि स्मृती सिन्हा नवीनतम भोजपुरी होळी गाणे २०२२
पवन सिंग आणि स्मृती सिन्हा नवीनतम भोजपुरी होळी गाणे २०२२
पवन सिंग आणि स्मृती सिन्हा यांचे ‘फलाना बो फरार भैली’ गाणे रिलीज झाले, व्हिडिओ तयार केला तहलका: फलाना बो फरार भैली गाणे आता आऊट: पवन सिंग आणि स्मृती सिन्हा नवीनतम भोजपुरी होळी गाणे 2022 Bhollyw ॊ dlifae_hindi_veb / Bhollyw ॊ dlifae_hindi_as_ATF_300x250 | 300.250 ~ Bollywoodlife_hindi_veb / Bhollyw ॊ dlifae_hindi_as_BTF_l_300x250 | 300.250 ~ Bollywoodlife_hindi_veb / Bhollyw ॊ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 November 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      वीजदेयकं थकवल्यामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम - ऊर्जामंत्री नितीन राऊत.
·      वीजदेयकं माफीसंदर्भात राज्य सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा भाजपचा आरोप.  
·      पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी राज्य सरकार सकारात्मक - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले.
·      राज्यात काल आणखी पाच हजार ११ कोविड बाधितांची नोंद.
·      मराठवाड्यात काल नवे ३८३ रुग्ण तर ९ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू.  
·      जालन्यातल्या मंठा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर रिजर्व्ह बँकेचे सहा महिन्यांसाठी निर्बंध.
आणि
·      अंबाजोगाई इथं २५ आणि २६ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन.
****
कोविड प्रादुर्भावाच्या काळात वीजदेयकं भरली न गेल्यामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. भाजप सरकारनं आपल्या कार्यकाळात वीज बिलांची वसुली न केल्यानं महावितरणची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली होती, कोविड काळात त्यात नऊ हजार कोटी रुपयांनी वाढ होऊन ऑक्टोबर महिन्यात वीज देयकांची थकबाकी एकोणसाठ हजार १०२ कोटी रुपयांवर पोचल्याचं त्यांनी ट्विटरवरून सांगितलं. मार्च २०२० मध्ये घरगुती ग्राहकांकडे असलेली देयकांची थकबाकी एक हजार तीनशे चौऱ्या���त्तर कोटी रुपयांवरून चार हजार आठशे चोवीस कोटींवर, व्यावसायिक ग्राहकांची थकबाकी आठशे एकोणऐंशी कोटींवरून एक हजार दोनशे एक्केचाळीस कोटीपर्यंत, तर औद्योगिक ग्राहकांची थकबाकी चारशे बाहत्तर कोटींवरून नऊशे ब्याऐंशी कोटींवर पोहोचल्याचं राऊत यांनी या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.
****
वीजबिल माफीसंदर्भात राज्य सरकार जनतेची फसवणूक करत आहे असा आरोप विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. महावितरणची वीज देयकं अव्वाच्या सव्वा आली असून त्यासंदर्भात भाजप सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा असल्याचं, फडणवीस म्हणाले.
वीज देयक प्रकरणी सत्तारूढ तसंच विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती गठीत करण्याची मा��णी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. कोविड काळातल्या वीजदेयकांमध्ये सवलत देण्याचं जाहीर केल्यानंतर आता ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांना पूर्ण देयकं भरावीच लागतील, असं सांगितलं आहे. हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ग्राहकांना वीज देयकाबाबत दिलासा द्यावा अशी मागणी करतानाच, याबाबत निर्णय होईपर्यंत राज्यात वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला
****
मराठा आरक्षणासंदर्भातला अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीनं घटनापीठ स्थापन करण्यात यावं, याकरता राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात चौथा अर्ज सादर केला. नवी दिल्लीतले सरकारी वकील सचिन पाटील यांनी हा अर्ज दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठानं नऊ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती सरकारनं सरन्यायाधीशांना केली होती. त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असं सूचित करण्यात आलं होतं, मात्र अद्याप यासंदर्भात निर्णय झाला नाही, म्हणून राज्य शासनाने काल चौथा अर्ज सादर केला.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला असलेली पंढरपूरची कार्तिकी वारी, यशस्वी व्हावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत विधानभवनात वारीच्या नियोजनासंदर्भात वारकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. मर्यादित संख्येतल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी करायला परवानगी द्यावी असा प्रस्ताव वारकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आला आहे. वारीदरम्यान वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा उपलबध व्हाव्यात, कायदा आणि सुरक्षा राखली जावी यासाठीही राज्य सरकार योग्य नियोजन करेल असा विश्वासही पटोले यांनी वारकऱ्यांना दिला. वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यांसाठी वारकऱ्यांशी समन्वय साधून त्यांना एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पटोले यांनी संबंधितांना दिले.
****
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पुणे इथल्या पशुसंवर्धन आयुक्तालयात मध्यवर्ती कॉल सेंटर उभारण्यात येणार आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसात मंत्री सुनिल केदार यांनी ही माहिती दिली. हे कॉल सेंटर उभारणीसाठी काल मुंबईत भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला, या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून या केंद्राची कामं करण्यात येणार असल्याचं, केदार यांनी सांगितलं.
****
मुंबई विद्यापीठात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अध्यसन केंद्र सुरु करणार असल्याच��� माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या अध्यसन केंद्रात व्यंगचित्रकला, साहित्य, कला आदी अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकांत सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केलं आहे.
****
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांना पुढच्या १५ दिवसांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्याची परवनागी मुंबई उच्च न्यायालयानं दिली आहे. राव यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका त्यांच्या पत्नी हेमला यांनी न्यायालयात दाखल केली होती.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांना काल सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं. कदम यांनी पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून, तो दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया कदम यांनी दिली आहे.
****
गोव्याच्या माजी राज्यपाल तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मृदुला सिन्हा यांचं काल पणजी इथं निधन झालं, त्या ७७ वर्षांच्या होत्या. कुशाग्र राजकारणी आणि हरहुन्नरी साहित्यिक अशी ख्याती असलेल्या सिन्हा, ऑगस्ट २०१४ पर्यंत भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या. २०१४ ते २०१९ या काळात त्या गोव्याच्या राज्यपाल होत्या. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय समाज कल्याण मंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं होतं. सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
राज्यात काल आणखी पाच हजार ११ कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ५७ हजार ५२० झाली आहे. काल १०० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४६ हजार २०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सहा हजार ६०८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३० हजार १११ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ८० हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७५ टक्के इतका आहे.  
****
मराठवाड्यात काल ९ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३८३ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल चार रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे १३८ रुग्ण आढळले. नांदेड तसंच बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, नांदेडमध्ये नव्या ४३ तर बीडमध्ये नव्या ६५ रुग्णांची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर १३ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात काल नवे ५६, जालना ४५, उस्मानाबाद २० तर हिंगोली जिल्ह्यात काल नवे तीन रुग्ण आढळले.
****
मुंबईत काल आणखी ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर १६ जणांचा म��त्यू झाला. पुणे जिल्ह्यात ६६६ नवे रुग्ण, तर १९ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ४६५ रुग्ण आढळले, तर सात जणांचा मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यात २४८, सातारा १३०, भंडारा ११४, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी ७८, रत्नागिरी ६१, बुलडाणा ५५, सांगली ४९, पालघर २६, सिंधुदुर्ग १३, तर वाशिम जिल्ह्यात नव्या ११ रुग्णांची नोंद झाली.
****
जालन्यातल्या मंठा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर रिजर्व्ह बँकेनं सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. यानुसार बँकेला परवानगी शिवाय कोणतेही कर्ज वाटप करता येणार नाही. जुन्या कर्जांचं नूतनीकरण तसंच कोणतीही गुंतवणूक करायला देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. १७ नोव्हेंबरपासून पुढचे सहा महिने हे निर्बंध लागू राहणार आहे. दरम्यान, या बँकेत गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं प्रस्थापितांविरोधात वंचित उमेदवाराला संधी दिली असल्याचं, आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. ज्यांना त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटत असेल, त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहावे, आम्ही त्यांना न्याय देऊ, असं आंबेडकर यावेळी म्हणाले. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं नागोराव पांचाळ यांना उमेदवारी दिली आहे.  
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतले अपक्ष उमेदवार डॉ. विलास तांगडे यांनी विभागातल्या पदवीधरांच्या अकराशे समस्या मांडल्या आहेत. निवडणुकीतल्या इतर उमेदवारांना या समस्यांवर चर्चा करण्याचं आव्हान तांगडे यांनी दिलं आहे. प्राध्यापक भरती, पदवीधर ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मराठा, धनगर, इतर मागासवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातल्या पदवीधरांना शिष्यवृत्ती, मराठा समाजातल्या तरुणांना फेलोशिप, आदी प्रश्नांकडे तांगडे यांनी लक्ष वेधलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात हपसापूर इथं एका शेतातून गांजाची एकूण ३४५ झाडे हट्टा पोलिसांनी जप्त केली आहेत. नामदेव सूर्यभान सवंडकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजाची अंदाजे दोन क्किंटल वजनाची ३४५ झाडं जप्त केली, या गांजाची किंमत सुमारे २१ लाख ८७ हजार २०० रुपये असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथले पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं २५ आणि २६ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात यंदाचे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, कृषी उद्योजक चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल, गायिका सरोजिनी देशपांडे आणि दिव्यांग युवक योगेश खंदारे यांना प्रदान केले जाणार आहेत. या महोत्सवाच्या संगीत सभेत प्रसिद्ध गायक कृष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी हे दिवंगत शास्त्रीय गायक पं. जसराज यांना संगीतमय श्रद्धांजली म्हणून 'जसरंगी जुगलबंदी' सादर करणार आहेत. या समारोहाचं हे ३५ वं वर्ष आहे.
****
२३ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिक्षक तसंच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेत येण्यापूर्वी कोरोना विषाणू चाचणी करून घेणं अत्यावश्यक आहे, यासाठी जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय याठिकाणी चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीनं शिक्षकांची मोफत चाचणी करण्यात येत आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत इथले माजी आमदार मुंजाजीराव जाधव यांच्या पत्नी निर्मला जाधव यांचं काल निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. सर्वोच्च न्यायालयातले विधिज्ञ तथा भाजपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या त्या मातोश्री होत.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्याला तीन मुख्यमंत्री देऊनही रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांपासून मराठवाडा अनेक वर्ष वंचित - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका ** विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस; बीडमध्ये शरद पवार, नांदेड मध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि मुख्यमंत्र्यांच्या सभा ** उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला आणि ** त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचा मराठवाडा साहित्य परिषदेकडून जाहीर सत्कार **** राज्याला तीन मुख्यमंत्री देऊनही रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांपासून मराठवाडा अनेक वर्ष वंचित राहिल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल जालना जिल्ह्यात परतूर इथं महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेत बोलत होते. मुख्यमंत्र्यांचं क्षेत्र असूनही इथून विकास गायब होता, अशी टीका त्यांनी केली. केंद्र आणि राज्यात जनतेसाठी काम करणारं सरकार असणं आवश्यक असल्याचं सांगतानाच, या भागातले रस्ते, उद्योग विकास, आणि जलसिंचनासाठी गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांचा त्यांना आढावा घेतला. राष्ट्रवादाच्या मुद्यावरून बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देशाची भावना समजत नाही, त्यामुळेच या दोन्ही पक्षातले मोठा जनाधार असलेले अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणाऱ्या महायुतीसोबत आले असल्याचं नमूद केलं. अकोला तसंच मुंबईत खारघर इथंही काल पंतप्रधानांनी सभा घेतल्या. आज पंतप्रधानांची बीड जिल्ह्यात परळी इथं सभा होणार आहे **** विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस राहिले असल्यानं, सर्वच पक्षाचे नेते आणि उमेदवारांनी प्रचारात वेग घेतला आहे. सभा, कोपरा बैठका, प्रचार फेऱ्या आणि मतदारांशी थेट संपर्क यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यात नरसी, मुखेड आणि क��नवट इथं महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आपल्या सरकारनं पाच वर्षांत तिप्पट काम केलं असल्याचं मुख्यमंत्री मुखेड इथल्या सभेत म्हणाले. नांदेड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार गंगाधर कुंटुरकर आणि राजेश कुंटुरकर यांनी काल नरसी इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ना��पूर आणि अमरावती इथंही मुख्यमंत्र्यांनी काल प्रचारसभा घेतल्या. लातूर इथले महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारासाठी काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी प्रचार सभा घेतली. काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असल्यानं तो राज्याला दिशा देऊ शकणार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. लातूरचा पाणी प्रश्र्न काँग्रेस नेत्यांमुळे बिकट झाल्याची टीका पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली. तर मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन पाणी प्रश्न सोडवू, असं येडियुरप्पा म्हणाले. **** देशात आणि राज्यात महायुतीचं सरकार असूनही राज्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. बीड इथं काल महाआघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी आदी मुद्यांवरुन त्यांनी सरकारवर टीका करतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यावरही पवार यांनी टीका केली. काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडसह जिल्ह्यात अर्धापूर तसंच तरोडा इथं प्रचार सभा घेतल्या. विमुद्रीकरणामुळे अनेक उद्योग बंद पडले. छोटे व्यापारी तसंच शेतकरी आजही संकटात असल्याचं सिन्हा म्हणाले. **** कणकवली मतदार संघातले शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल कणकवलीत प्रचार सभा झाली. शिवसेनेनं वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे सगळी आश्वासनं पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर ठाकरे यांनी कडाडून टीका केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहीत पवार यांच्या प्रचारासाठीच्या सभेला काल पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी संबोधित केलं. **** एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदउद्दिन ओवेसी यांनी काल सोलापूर इथं पक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी पदयात्रा काढली. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड मतदार संघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. प्रमोद दुथाडे यांना एमआयएम पक्षानं पाठींबा जाहीर केला आहे. **** महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिक इथं प्रचारसभा घेतली. राज्यातले मुलभूत विषय बाजुला सारुन सरकार कलम ३७० च्या मुद्यावरच प्रचार करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथंही काल राज ठाकरे यांची सभा झाली. तर गंगापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. **** नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. तर औरंगाबाद इथं विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांची प्रचार सभा होणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पडोळी इथं प्रचार फेरीदरम्यान शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर काल सकाळी चाकू हल्ला झाला. अजिंक्य टेकाळे असं हल्लेखोराचं नाव असून, शिराढोण पोलिसांनी त्याला अटक केली. तो भाजपच्या माहिती तंत्रज्ञान शाखेचा तालुका अध्यक्ष असल्याचं समोर आलं आहे. **** जालना जिल्ह्यातल्या परतूर विधानसभा मतदारसंघातले भाजप उमेदवार बबनराव लोणीकर यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रत्नाकर महाजन यांनी केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी लोणीकर हे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. **** कन्नड मतदार संघातले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात औरंगाबाद इथं विविध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. **** विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे शत्रू हे लोकशाहीचे शत्रू असतात असं मत उस्मानाबाद इथल्या नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल ज्येष्ठ कवी ना.धो महानोर यांच्या हस्ते त्यांचा औरंगाबाद इथं सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दिब्रिटो यांच्या १५ पुस्तकं आणि पाच अनुवादित पुस्तकांवर साहित्यिक डॉ.ऋषीकेश कांबळे आणि प्राध्यापक जयदेव डोळे यांनी भाष्य केलं. मराठीचे पाईक असणारे फ्रान्सिस दिब्रिटो यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून महामंडळानं परिवर्तनाचं मोठ काम केल्याचं महानोर म्हणाले. **** एअर इंडियाच्या औरंगाबाद - उदयपूर विमानसेवेला कालपासून प्रारंभ झाला. काल सकाळी सव्वासात वाजता औरंगाबाद विमानतळावरून उदयपूरसाठी पहिलं विमान रवाना झालं. आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवारी हे विमान मुंबई वरून सकाळी पाच वाजता निघून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी औरंगाबादला, तर औरंगाबादहून सव्वा सातवाजता निघून सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी उदयपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात त्याच दिवशी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी हे विमान उदयपूरहून औरंगाबादसाठी उड्डाण करेल आणि अकरा वाजता औरंगाबादला पोहचेल. या विमानसेवेला आज पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळल्याची माहिती एअर इंडीयाचे औरंगाबाद इथले व्यवस्थापक अरूण गलाटे यांनी दिली. **** मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत काल मराठवाड्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं पथनाट्य सादर करण्यात आलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयातल्या युवकांशी संवाद साधत ग्रामीण भागात विविध कला प्रकारातून मतदार जनजागृती करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांनी मी मतदान करणारच हे पथनाट्य सादर केलं. तर लातूर इथं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार स्वप्निल पवार यांच्या उपस्थितीत चुनावी पाठशाला हा उपक्रम राबवण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं पोवाडा, लोकगीत आणि वगनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. **** परभणी जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली असून, शेतकरी पुन्हा नव्या जोमानं कामाला लागल्याचं चित्र आहे. परतीचा पाऊस समाधानकारक झाला आणि जमिनीत ओलावा आहे हे पाहून शेतकरी पेरण्या करतांना दिसून येत आहेत. नुकत्याच झालेल्या हंगामातली सोयाबीन, कपाशी ही पीकं वाचल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. **** नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून परतला आहे, हवामान विभागानं काल ही माहिती दिली. ईशान्य भारतातून सुरु झालेला पावसाचा परतीचा प्रवास काल आठ दिवसानंतर पूर्ण झाला, नैऋत्य मोसमी पावसाची ही आजवरची सर्वात जलद माघार असावी असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात अठरा ऑक्टोबरनंतर ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पीकं सुरक्षित ठेवावीत, दुपारनंतर येणारे वादळी वारे आणि वीजांपासून स्वत:चं संरक्षण करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 September 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०६ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्यातल्या वीज कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनात साडे ब��्तीस टक्के वाढ करण्यास मान्यता ** गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर देण्याचं शालेय शिक्षण मंत्र्यांचं आवाहन ** भगतसिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ आणि ** वीज देयकाची एक लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी अदा करण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदत ; त्यानंतर वीज पुरवठा खंडीत करण्याचा महावितरणचा निर्णय **** राज्यातल्या वीज कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनात साडे बत्तीस टक्के वाढ करण्यास ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरी दिली आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांचे अधिकारी आणि विविध कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी ही वेतनवाढ जाहीर केली. या साडेबत्तीस टक्के वेतनवाढीसह १२५ टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय विविध भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तांत्रिक तसंच अतांत्रिक सहाय्यक प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून आता त्यांना पहिल्या वर्षी १५ हजार, दुसऱ्या वर्षी १६ हजार तर तिसऱ्या वर्षी १७ हजार रुपये मानधन दिलं जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही २० टक्के वाढ करण्यात आली आहे. तिन्ही कंपन्यांच्या कर्मचारी संघटनांनी या वेतनवाढीचं स्वागत केलं आहे. **** गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. काल शिक्षक दिनी, मुंबईत राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार तसंच सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी शिक्षणमंत्री बोलत होते. राज्यातल्या एकशे सात शिक्षकांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराच स्वरुप आहे. केंद्र शासनाचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारही काल दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये अहमदनगर इथले डॉ. अमोल बागुल, मुंबईचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्याच्या राधिका दळवी यांचा समावेश आहे. रजतपदक, मानपत्र आणि ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मराठवाड्यातही विविध ठिकाणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. परभणी इथं, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले. जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवावं, यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असं आवाहन पृथ्वीराज यांनी केलं. औरंगाबाद जिल्हा परिषदेनंही १६ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलं. अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. लातूर जिल्हा परिषदेनं काल २१ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले. जिल्हा परिषदेचा देविसिंह चौहान स्मृती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांना काल प्रदान करण्यात आला. **** महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांनी काल मराठीतून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी त्यांना शपथ दिली. काल सायंकाळी मुंबईत राजभवनात झालेल्या या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल.तहिलियानी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोश्यारी हे महाराष्ट्राचे १९वे राज्यपाल आहेत. **** आगामी विधानसभा निवडणुक यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज होऊन समन्वयाने काम करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी दिले आहेत. काल मुंबईत राज्य विधानसभा निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाच्या आणि मद्याच्या वापरावर आळा घालण्यासाठी, मद्य आणि रोकड यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. सी-व्हिजिल ॲपवर येणाऱ्या तक्रारी सर्व संबंधित यंत्रणाकडे तत्काळ पाठवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. **** रायगड जिल्ह्यातले श्रीवर्धनचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अवधूत तटकरे यांनी काल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** एक लाख रूपयांपेक्षा जास्त वीज बिलाची थकबाकी असलेल्या मराठवाड्यातल्या ग्राहकांनी १८ सप्टेंबरपर्यंत वीज बील न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयानं घेतला आहे. विभागातल्या सात हजार ५७४ ग्राहकांकडे एक लाख रूपयांपेक्षा जास्त रकमेची थकबाकी असून ही रक्कम २३१ कोटी ९४ लाख रूपये एवढी आहे. याशिवाय २४ लाख ४३ हजार ५९७ ग्राहकांकडे ८४८ कोटी रूपयांची थकबाकी आहे. या सर्व ग्राहकांना महावितरणनं एसएमएसच्या माध्यमातून यापूर्वीच वीज बिल भरण्याची नोटीस दिली आहे. **** तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा मिळावा, त्यानुसार वेतनश्रेणी देण्यात यावी, शिपाई हे नाव बदलून सहायक हे पदनाम देण्यात यावं, शिपायांना तलाठी म्हणून पदोन्नती देण्यात यावी, या मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात महसूल कमर्चाऱ्यांनी काल काम बंद आंदोलन केलं. सोलापूर इथंही महसूल कर्मचारी संघटन���च्या कार्यकर्त्यांनी या मागण्यांसाठी मोर्चा काढला. धुळे इथं राज्य शासनानं महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वत: मंजूर केल्या मात्र, शासन निर्णय काढलेला नसल्यानं धुळे इथं महसूल कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला. जिल्हाभरात महसूल विभागाचं काम त्यामुळे ठप्प झालं होतं. आंदोलक महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी धुळ्यात निदर्शनही केली. **** बीड जिल्ह्यातले शिवसंग्राम पक्षाचे एकमेव जिल्हा परीषद सदस्य भारत काळे यांनी काल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जिल्हा परीषद निवडणुकीत या पक्षाचे चार सदस्य निवडून आले होते, त्यापैकी तीन सदस्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. **** माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयाच्यावतीनं औरंगाबाद इथं आजपासून स्वच्छता या विषयावर चित्र प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आजपासून आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं जनजागरण फेरी, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला तसंच निबंध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज आणि उद्या सकाळी दहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार असल्याचं क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. **** प्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. मेंदूत रक्तस्राव झाल्यानं, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नगरकर यांची सात सक्कं त्रेचाळीस, ककल्ड, रावण ॲण्ड एडी, द एक्स्ट्रॉज, या पुस्तकांसह कबीराचं काय करायचं, स्ट्रेंजर अमंग अस, द ब्रोकन सर्कल, द विडो ॲण्ड हर फ्रेंडस, द एलिफंट ऑन द माऊस, आदी नाटकं तसंच पटकथा प्रसिद्ध आहेत. ककल्ड या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. **** नांदेड जिल्ह्यातल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा उपविभागीय अधिकारी नारायण राऊत याला पन्नास हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. मुदखेड तालुक्यात कालव्याच्या कामासाठी केलेल्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. **** गेल्या चोवीस जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना अटक केलेल्या लातूरच्या जिल्हा परिषदेतले समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यांना काल निलंबित करण्यात आलं. या लाच प्रकरणात त्यांना पोलीसांनी अटक करुन न्यायालयीन कोठडी मिळवली होती. अठ्ठेचाळीस तासांपेक्षा अधिक काळ न्यायायलीन कोठडीत राहिल्यामुळे नियमानुसार मिनगिरेना निलंबित करण्यात आलं आहे. **** लातूर इथल्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या वतीनं उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून शहरातल्या ३० महिलांना प्रत्येकी २० हजार रूपयांचं कर्ज वितरण बँकेचे संचालक अजितसिंह कव्हेकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. लातूर आणि रेणापूर तालुक्यात १० हजार महिलांना लघु उद्योग, कुटीर उद्योग उभा करण्यासाठी शून्य टक्के व्याज दरावर बँकेनं कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे, या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन वर्षात तीन कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे. **** औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत आलेल्या सातारा-देवळाई परिसराच्या पायाभूत सुविधांसाठी १० कोटी रुपये निधी राज्य शासनानं मंजूर केला आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 May 2019 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ मे २०१९ सकाळी ७.१० मि. ****
·      लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदानः मात्र टक्केवारी घटली.
·      सरन्यायाधीश रंजन गोगोईंविरुद्धचे लैंगिक छळाचे आरोप तथ्यहीन : सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीचा निर्वाळा.
·      केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सी.बी.एस.ई.च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर.
आणि
·      देवदर्शनासाठी गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या कुटुंबाच्या मोटारीला तामिळनाडूत अपघात- सात जणांचा मृत्यू.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान काल कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडलं, मात्र आतापर्यंतच्या मतदानाच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं दिसून आलं. या टप्प्यात सरासरी ६३ पूर्णांक ५ टक्के मतदान झाल्याचं. निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. सात राज्यातल्या ५१ मतदारसंघात हे मतदान झालं. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, राज्यवर्धन सिंह राठोड, अर्जुन मेघवाल आणि जयंत सिन्हा, भाजप नेते राजीव प्रताप रूडी आणि अर्जुन मुंडा तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि जितीन प्रसाद या प्रमुख नेत्यांचं भवितव्य काल मतपेटीत बंद झालं.
****
लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी, भ्रमणध्वनी मनोरे किंवा वायफायद्वारे छेडछाड होण्याची भीती असून, सुरक्षेसाठी मतदान यंत्रं ठेवलेल्या ‘स्ट्राँग रूम’ मध्ये ‘जॅमर’ बसवण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना देखील हे जॅमर कार्यान्वीत असले पाहिजे, अशीही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मतमोजणी दरम्यान एका फेरीचा निकाल जाहीर केल्यानंतरच पुढील फेरीची मतमोजणी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  
****
सरन्यायाधीश रंजन गोगोईंविरुद्धच्या लैंगिक छळाच्या आरोपात तथ्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीनं काल स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयातल्या एका माजी महिला कर्मचाऱ्यानं सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर हे आरोप केले होते. न्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीला या आरोपात तथ्य आढळलं नसल्याचा अहवाल समितीनं सादर केला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीस कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सी.बी.एस.ई.च्या इयत्ता ��हावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. १७ लाख, साठ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९१ पूर्णांक एक दशांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, पाचशे पैकी ४९९ गुण मिळवून १३ विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर आहेत. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. हा निकाल सीबीएसईच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधे ‘पाण्याच्या बदल्यात पाणी’ तत्वावर सामायिक पाणी वाटपाचा सामंजस्य करार करण्याची राज्य शासनाची मागणी कर्नाटक राज्याच्या सरकारनं तत्वतः मान्य केली आहे. कर्नाटकचे जलसंसाधन मंत्री डी. के. शिवकुमार यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी बेळगाव, विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांतले ज्येष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली. विजयपुरा तालुक्यातल्या तुबची बाबळेश्वर उपसा सिंचन योजनेतून रब्बी आणि खरीप हंगामासाठी प्रत्येकी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याला देण्याची मागणी आपल्या राज्यानं केली. त्या बदल्यात तेवढंच पाणी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून राजापूर धरणातून कृष्णा नदीत सोडलं जाईल. या पाण्यासाठी यापूर्वी कर्नाटक सरकार शुल्क भरत होतं, मात्र आता त्याऐवजी ‘पाण्याच्या बदल्यात पाणी मिळावं’ अशी मागणी महाराष्ट्रानं केली असल्याचं शिवकुमार यांनी सांगितलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी काल आणखी एका व्यक्तीची हत्या केली. काल सकाळी एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांभिया गावानजीक ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एक्केचाळीस वर्षीय शिरीष मंडल या दुचाकी दुरुस्त करणाऱ्या बंगाली भाषिकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्याचा मृतदेह गट्टा- बांडे मार्गावर आढळला. नक्षलवाद्यांनी परवा आणखी एका व्यक्तीची पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली होती.
****
भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिन श्रेणीतल्या ‘वेला’ या चौथ्या पाणबुडीचं काल मुंबईत माझगाव गोदीत जलावतरण झालं. संरक्षण उत्पादन सचिव डॉक्टर अजय कुमार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यापूर्वी तत्कालीन सोवियत रशियाकडून घेतलेल्या पाणबुड्यांच्या ताफ्यातल्या वेला नावाच्या पाणबुडीचं नाव या नव्या पाणबुडीला दिलं आहे. या प्रकारातल्या एकूण चार पाणबुड्यांची बांधणी फ्रान्सच्या सहकार्यानं माझगाव गोदीत सुरू आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यातल्या विविध गावांना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लोणी खुर्द, खंडाळा, आदी ठिकाणी शेततळे, रोजगार हमी योजना कामांची पाहणी, चारा छावण्या, नदी खोलीकरण, जलयुक्त शिवार अभियानातील कामांना भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यात सिन्नर, निफाडसह काही भागात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन दुष्काळी स्थितीची काल पाहणी केली.
****
बीड जिल्ह्यात सुरू असलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची, जलयुक्त शिवार योजनेतली मंजूर कामं आणि अपूर्ण असलेली सर्व कामं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पाणी फाऊंडेशनच्या समन्वयकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. जिल्ह्यात ज्या गावांनी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभाग घेऊन सहकार्य केले, त्या गावांमध्ये जलसंधारणाची चांगली कामे झाली असल्याचं पाण्डेय यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या मौजे अरबुजवाडी इथं पाणी फाउंडेशनच्या वतीनं काल श्रमदान करण्यात आलं. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदानात सहभाग घेवून जल संवर्धनाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं. तसंच पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गंगाखेड तालुक्यातल्या अरबुजवाडी, सुप्पा जहांगिर, सुप्पा खावसा या गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.
****
राज्यात उन्हाचा पारा वाढला असून परभणीसह मराठवाड्याच्या तापमानातही वाढ झाली आहे. काल परभणी इथं ४२ अंश सेल्सियश तापमानाची नोंद झाली. येत्या तीन - चार दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे असं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं सांगितलं.
****
औरंगाबाद इथं अन्नदाता शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढला. बारा मे रोजी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात पाणी न सोडल्यास तेरा मे रोजी जायकवाडी धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. पिक विम्यातली फसवणूक दूर करावी, दुष्काळी मदत मिळावी आणि खरीप पेरणीसाठी सरकारनं आर्थिक मदत करावी आदी मागण्यांचं निवेदन अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यक��्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलं.  
****
जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातल्या खासगावचे तलाठी भगवान काकड यांना एक हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी काकड यांनी ही लाच मागितली होती.
****
तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातल्या अंबूर गावाजवळ काल एका ट्रेलरनं मोटारीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार झाले. अपघातातील सर्व जण हे बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावचे रहिवासी असून सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्वजण मोटारीनं देवदर्शनासाठी गेले होते.
****
औरंगाबाद इथल्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या कास्ट झी या रासायनिक कंपनीला काल आग लागली. ही आग शेजारील तायो निपोन सान्सो या गॅस उत्पादन करणाऱ्या कंपनीत सुद्धा पसरली होती. अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी आणि खाजगी टँकरद्वारे ही आग विझविण्यात आली. या आगीत एक कामगार भाजला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात भानस हिवरा यात्रेत घोडा बैलाच्या शर्यतीचं आयोजन करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या यात्रेत शेमिगोंडा शर्यती म्हणजे घोडा -बैलाची शर्यत आयोजित केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून त्यांनी खुणेगाव शिवारात छापा टाकून ही कारवाई केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
धुळ्याजवळ पारोळा पुलावर कांदा भऱलेल्या ट्रकवर इंदूरहून मुंबईकडे जाणारी खाजगी प्रवासी बस पाठीमागून आदळल्यानं झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य २५ जण जखमी झाले आहेत. काल पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
****
पवित्र महिना रमजान महिन्यास आजपासून सुरूवात झाली आहे. महिनाभर सुर्योदय ते सुर्यास्त दरम्यान उपवास पाळून हा सण साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सणानिमित्त ज��तेला शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा सण नव्यानं आर्थिक आणि मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी शुभ मानला जातो.  
****
महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्���त लातूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या एक हजार २३७ बचत गटांना यावर्षी विविध बँकांच्या माध्यमातून २३ कोटी रूपये कर्ज वाटप करण्यात आलं आहे. बचत गटांना कर्ज वाटपात लातूर जिल्हा मराठवाड्यात अव्वल ठरला आहे. महिला बचत गटांचं कर्ज परतफेडीचे प्रमाणही ९९ टक्के असल्याचं महिला अर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मंसूर पटेल यांनी सांगितलं.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 May 2019 Time 20.00 to 20.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ मे २०१९ सायंकाळी २०.०० **** लोकसभा निवडणुकीचं पाचव्या टप्प्याचं मतदान आज कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत पार पडलं. सात राज्यातल्या ५१ मतदारसंघात हे मतदान झालं. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६१ पूर्णांक ३२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उत्तर प्रदेशातल्या १४, राजस्थान १२, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या सात, बिहार पाच, आणि झारखंडमधल्या चार लोकसभा मतदार संघांचा आज झालेल्या मतदानामध्ये समावेश होता. याशिवाय जम्मू-काश्मीरमधल्या लडाख आणि अनंतनाग जिल्ह्याच्या पुलवामा, शोपियान, भागातही आज मतदान झालं. या भागात १७ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, राज्यवर्धन सिंह राठोड, अर्जुन मेघवाल, आणि जयंत सिन्हा, भाजप नेते राजीव प्रताप रूडी, आणि अर्जुन मुंडा तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि जितीन प्रसाद या प्रमुख नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं. पश्चिम बंगालमध्ये सात लोकसभा मतदार संघात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडलं. राज्यात ७४ टक्के मतदान नोंदवलं गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बिहारमध्ये जवळपास ५७ पूर्णांक ७६ टक्के, मध्यप्रदेश ६३ पूर्णांक ५१ टक्के, राजस्थान ६३ पूर्णांक ४२ टक्के, उत्तरप्रदेश ५५ पूर्णांक ७२ टक्के, झारखंड ६४ पूर्णांक २३ टक्के आणि लडाखमध्ये ६१ पूर्णांक २० टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त केला आहे. **** लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यांसाठीच्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रचार सभा घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये तामलुक इथं एक सार्वजनिक प्रचार सभा घेतली. भाजप हा तरूण आणि महिलांचा आवाज असून जैश -ए- मोहमद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला संयुक्ता राष्ट्रा संघटनेनं जागतिक दहशतवादी घोषित करणं ही संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बंगालमधेच झारग्राम इथल्या प्रचार सभेलाही त्यांनी संबोधित केलं. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बिहारमध्ये प्रचार केला. श्यो हर मतदार संघातल्या मधुबन भागात त्यांनी एका प्रचार सभेला संबोधित केलं. जम्मूम-कश्मी१र हा भारताचा अभिन्नी भाग असून कोणीही त्याला देशापासून वेगळं करू शकत नाही. पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप मतपेढीसाठी कधीही दहशतवाद्यांशी तडजोड करणार नाही. भाजप जर सत्तेत आले तर जम्मू काश्मीरशी संबंधित घटनेतलं ३७० कलम रद्द केलं जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी हरीयाणात भिवानी इथं एका प्रचार सभेला संबोधित केलं. पंतप्रधानांनी बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी काहीही केलं नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधानांनी जेवढे वायदे केले होते, ते सगळे पूर्ण करण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला. नमामि गंगे हा वीस हजार कोटी रूपयांचा कार्यक्रम होता, मात्र या कार्यक्रमावर आतापर्यंत फक्त सहा हजार कोटी रूपयेच खर्च करण्यात आल्याचं काँग्रेस नेते, पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत २०२० पर्यंत चाळिस कोटी लोकांना प्रशिक्षित केलं जाणार होतं, मात्र आतापर्यंत केवळ ४१ लाख लोकांना प्रशिक्षित करण्यात आलं. डिजीटल इंडियाच्या माध्यमातून देशभरातील दोन लाख,पन्नास हजार गावं जोडण्याचं उद्दिष्ट होत, मात्र प्रत्यक्षात ही योजना एक लाख गावांपर्यंत पोहोचल्याचं सिद्धू यांनी सांगितलं. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी उत्तरप्रदेशात बस्ती आणि बलरामपूर जिल्ह्यांमध्ये प्रचार सभा घेतल्या. **** आम आदमी पक्षाचे आमदार देविंदर सहरावत यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत आज त्यांना सहरावत यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. **** माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कथित वक्तव्याबाबत काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि सलमान खुर्शिद यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्ट मंडळानं आज नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. न्यायालयानं राजीव गांधी यांना निर्दोष घोषित केलंलं असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचारासंदर्भात केलेलं वक्तव्य खरं नाही, असं सिंघवी यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. पंतप्रधानांचं हे वक्तव्य आदर्श आचारसंहितेचा भंग आहे, त्यामुळे आयोगाने त्यांच्याविरूद्ध कारवाई केली पाहिजे, असं ते म्हणाले. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०६ मे  २०१९ सकाळी ११.०० वाजता.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान आज सुरू आहे. पहील्या दोन तासात राजस्थान मध्ये तेरा टक्के तर झारखंड मध्ये बारा टक्के आणि उत्तरप्रदेशमध्ये दहा टक्के मतदान झालं आहे. बिहारमध्ये नऊ टक्के तर मध्यप्रदेशमध्ये सुमारे तेरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सात राज्यातल्या ५१ मतदारसंघात या टप्प्यात आज मतदान होत आहे. यामध्ये उत्तरप्रदेशातल्या १४, राजस्थान १२, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल प्रत्येकी सात, बिहार पाच आणि झारखंड मधल्या चार लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. याशिवाय जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदार संघातल्या लडाख, पुलवामा आणि शोपियान भागातही आज मतदानास सुरूवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, सोनिया गांधी, जितेंद्र प्रसाद, चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा, शकील अहमद, तसंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, स्मृती इराणी, राज्यवर्धन राठोड, राजीव प्रताप रूडी आदी प्रमुख नेत्यांचं भवितव्य या मतदानानं निश्चित होईल. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ओडीशामध्ये फानी वादळानं केलेल्या हाणीची हवाई पहाणी केली. भुवनेश्र्वर इथून त्यांनी प्रामुख्यानं या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पुरी जिल्ह्याचं हेलीकॉप्टरमधून सर्वेक्षण केलं. गेल्या शुक्रवारी ओडीशा किनारपट्टीवर आदळलेल्या या वादळानं ३४ बळी घेतले आहेत. **** पोलिसाचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी एका ग्रामस्थाची गडचिरोली जिल्ह्यात काल हत्या केली. भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावानजीक ही हत्या करण्यात आली. डुंगा कोमटी वेळदा(३५) असं या ग्रामस्थाचं नाव असून तो नैनवाडी येथील रहिवासी होता. मर्दहूर येथे लग्न समारंभ गेला असता त्याला नक्षलवाद्यांनी गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** रमजानच्या पवित्र महिन्यास उद्या मंगळवारपासून सुरूवात होईल, असं दिल्लीच्या जामा मस्जिदच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे. रविवारी रात्री चंद्र दर्शन झालं नाही, त्यामुळे मंगळवारपासून रमजानच्या पवित्र उपवासांना सुरूवात होईल असं ते म्हणाले. या महिन्यात सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत मुस्लिम बांधव अन्न आणि पाणी ग्रहण न करता उपवास पाळतात. महिना अखेर ईद- उल- फित्रचा सण साजरा करून या उपवासांचा समारोप केला जातो. **** दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ग्रामस्थांनी उपाय योजनांबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आटपाडी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. त्यावेळी चारा छावनी, टँकर, रोजगार हमीच्या कामांसह दुष्काळी उपाययोजना लवकर व्हाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आटपाडी तालुक्यात ७०टक्के भागात तीव्र दुष्काळ आहे चारा छावण्यांसाठी आंदोलनं केल्यानंतर केवळ दोनच छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. या अटी शिथिल कराव्या लागणार आहेत. चारा आणि पाण्याअभावी पशुधन कवडीमोल दराने विकाव लागत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केल्याचं वार्ताहरानं कळवलं आहे. **** मलेशियात क्वाललंपूर इथं झालेल्या आशियाई स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन्ही गटांचं विजेतेपद, भारताच्या सौरव घोषाल आणि जोश्ना चिनप्पा यांनी पटकावलं आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत, अग्रमानांकित आणि गतउपविजेत्या सौरवनं, चौथ्या मानांकित लिओ चून मिंग या हॉंगकॉंगच्या खेळाडूला ११-९, ११-२, ११-८ अशा तीन सरळ गेम्स मध्ये हरवलं. चेन्नईत दोन वर्षांपूर्वी या विजेतेपदानं सौरवला थोडक्यात हुलकावणी दिली होती. महिला एकेरीत गतविजेत्या आणि दुसऱ्या मानांकित जोश्नानं, अग्रमानांकित अॅनी औ या हॉंगकॉंगच्याच खेळाडूला ११-५, ८-११, ११-६, ११-६ असं नमवून विजेतेपद राखलं. **** आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबई इंडीयन्स संघानं कोलकाता नाईट रायडरला मुंबईतील सामन्यात नऊ गडी राखून पराभूत केलं. मुंबई इंडीयन्स आता गुण तालिकेत प्रथम स्थानावर आहे. अन्य एका लढतीत चेन्नई सुपर किंग्जसंघाला किंग्ज इलेव्हन पंजाबनं सहा गडी राखून हरवलं. **** पश्चिम महाराष्ट्रात गुंडगिरी करत धुमाकूळ घालणाऱ्या मुक्या पवार टोळीमधील मधील नऊ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे वास्तव्यास असलेल्या या टोळीनं सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हे केल्यानं महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली ही कारवाई करण्यात आल्याची केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नऊ जणांच्या या टोळीतील सहा जणांना यापूर्वीच इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे, तर फरारी असलेल्या तिघांचा तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 May 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ मे २०१९ सकाळी ७.१० मि. ****  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला शांततेत प्रारंभ  गडचिरोली भू-सुरूंग स्फोट प्रकरणी भाकपा माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह १८ माओवाद्यांवर गुन्हे दाखल  चारा छावण्यांमधल्या पशुधनाच्या दैनंदिन आहारामध्ये वाढ करण्याचा निर्णय  रमजानच्या पवित्र महिन्यास उद्यापासून सुरूवात आणि  लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ जण ठार **** लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला शांततेत प्रारंभ झाला आहे. सात राज्यातल्या ५१ मतदारसंघात या टप्प्यात आज मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या १४, राजस्थान १२, मध्यप्रदेश आणि पश्��िम बंगाल प्रत्येकी सात, बिहार पाच आणि झारखंड मधल्या चार लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. याशिवाय जम्मू काश्मीर मधल्या अनंतनाग लोकसभा मतदार संघातल्या लडाख, पुलवामा आणि शोपियान भागातही आज मतदानास सुरूवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, सोनिया गांधी, जितीन प्रसाद, चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा, शकील अहमद, तसंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, स्मृती इराणी, राज्यवर्धन राठोड, राजीव प्रताप रूडी आदी प्रमुख नेत्यांचं भवितव्य या मतदानानं निश्चित होईल. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पाच वर्षांचं सरकार देशातले तरूण, शेतकरी, व्यापारी आणि प्रत्येक वैधानिक संस्थेसाठी सर्वात त्रासदायक आणि विनाशकारी ठरलं आहे, या सरकारला आता बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असं काँग्रेस नेते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. देशात मोदी यांच्या बाजूने जनमताची लाट असल्याचं म्हणणं त्यांनी फेटाळूल लावलं, सर्वसमावेशक विकासावर विश्वास नसलेल्या आणि केवळ राजकीय अस्तित्वाचीच काळजी घेणाऱ्या या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी मतदान करण्याची तयारी जनतेनं केली असल्याचं ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचं प्रमाण प्रचंड वाढलं असून विमुद्रीकरण हा देशातला स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही डॉक्टर मनमोहनसिंग यांनी यावेळी बोलतांना केला. **** गडचिरोलीमधे झालेल्या भू-सुरूंग स्फोट प्रकरणाची चौकशी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असं एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. पुराडा पोलीस स्थानकात या गुन्ह्याची नोंद केली आहे. भाकपा माओवादी संघटना केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह १८ माओवाद्यांवर पुराडा आणि कुरखेडा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले असून, अधिक तपास सुरु आहे. या माओवाद्यांवर हत्या आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरखेडा-जांभुरखेडा मार्गावर झालेल्या या भू-सुरुंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते, तर एका चालकाचा मृत्यू झाला होता. **** ज्या शेतकऱ्यांना अजूनही कांदा अनुदान मिळालं नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच प्रति क्विंटल दोनशे रूपये प्रमाणे अनुदान जमा करण्यात येईल अशी माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. ते काल सोलापूर जिल्ह्यात तिऱ्हे गावात चारा वाटप कार्यक्रमात बोलत होते. शासनाच्या वतीनं दुष्काळी उपाय योजनांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यावेळी म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांनी सहकार मंत्री देशमुख यांना विविध मागण्यांची निवेदनंही दिली. **** राज्यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधल्या पशुधनाची दैनंदिन उपस्थिती नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करणं तसंच पशुधनाच्या दैनंदिन आहारामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. यासंर्भात महसूल विभागानं शासन निर्णय जारी केल्याचं त्यांनी सांगितलं. मोठ्या जनावराला प्रत्येकी १८ किलोग्रॅम तर लहान जनावरांला प्रत्येकी साडेसात किलोग्रॅम चारा देण्यात येणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** रमजानच्या पवित्र महिन्यास उद्या मंगळवारपासून सुरूवात होईल, असं दिल्लीच्या जामा मस्जिदच्या प्रवक्त्यानं सांगितलं. रविवारी रात्री चंद्र दर्शन झालं नाही, त्यामुळे मंगळवारपासून रमजानच्या पवित्र उपवासांना सुरूवात होईल असं ते म्हणाले. या महिन्यात सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत मुस्लिम बांधव अन्न आणि पाणी ग्रहण न करता उपवास पाळतात. महिना अखेर ईद- उल- फित्रचा सण साजरा करून या उपवासांचा समारोप केला जातो. **** लातूर इथल्या महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या काल झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी शिवशंकर बिडवे तर उपाध्यक्षपदी माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी विजयी झाले आहेत. बिडवे पॅनलचे अन्य सर्व सदस्यही निवडून आले आहेत. या शिक्षण संस्थेची वर्षभरापूर्वीच निवडणूक झाली होती. मात्र विरोधकांनी तांत्रिक मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर खंडपीठाने सुनावणी घेऊन पुन्हा संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. **** हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्या २११ शेतकऱ्यांविरूद्ध प्रशासनानं काल कारवाई केली. तीन गेट, ढेगज शिवार, वडचुना आणि दुरचुना इथल्या शेतीसाठीच्या रोहित्रांचा वीज पुरवठाही अवैध पाणी उपसा प्रतिबंध पथकानं खंडीत केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळेपर्यंत हा वीज पुरवठा सुरू करण्यात येऊ नये, अशा सूचनाही या पथकानं वीज वितरण विभागाला दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ जण ठार आणि आठ जण जखमी झाले. लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद ते मुखेड मार्गावर जळकोट जवळ जीप आणि टेंपोच्या समोरासमोर झालेल्या टक्करीत एकाच कुटुंबातले पाच जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले. हा अपघात काल रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. हे कुटुंब अहमदपूर येथे एका लग्नासाठी गेले होते. लग्नसोहळा आटोपून परत जात असताना हा अपघात घडला. जखमींवर उदगीरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरा अपघात हिंगोली-कनेरगाव नाका राज्य महामार्गावर झाला. एक चारचाकी झाडावर आदळल्यानं यात दोघे जण जागीच ठार झाले. अपघातातल्या तीन जखमींना उपचारासाठी नांदेडला नेत असताना एका जखमी महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. वाशिम तालुक्यातल्या वारा जहागिर या गावी लग्न सोहळा आटोपून हे सर्वजण कळमनुरी तालुक्यातल्या माळेगाव इथं जात होते. चालकाचं चारचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातल्या मृत साठ्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांविरूद्ध काल कारवाई करण्यात आली. धरणाच्या अमरापुर-वाघुंडी इथल्या जलफुगवट्यावर संजीवनी उपसा सिंचन योजनेजवळ ट्रॅक्टर पंपद्वारे पाणी चोरी करणाऱ्यांविरूद्ध जलसंपदा, महावितरण, पोलिस आणि महसूल विभागानं कारवाई करून एक ट्रॅक्टर जप्त केल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे सहाय्क अभियंता बुद्धभुषण गायकवाड यांनी दिली. ट्रॅक्टरवर विद्युत मोटार बसवून पैठण इथल्या मेगा फुड पार्कला पाणीपुरवठा केला जात होता. **** परभणी जिल्ह्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर लोअर दुधना सिंचन प्रक्ल्पातून १५ घनफूट पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर हे पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. **** थॅलेसेमिया दिनानिमित्त जालना शहरात आज जनकल्याण रक्तपेढीतर्फे थॅलेसेमिया पालक आणि रक्तदाता मेळावा घेण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात पुणे इथल्या रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड मार्गदर्शन करणार असल्याचं रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश पटेल यांनी कळवलं आहे. **** बीड तालुक्यातल्या लिंबागणेश इथं सुरू असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बीड भारत स्काऊटस आणि गाईडसतर्फे आज श्र���दान करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते दहा या वेळेत गावातल्या गणपती मंदिराजवळच्या गणेशमाळ परिसरात हा कार्यक्रम होईल. **** यंदाचा केशवराव कोठावळे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सुरेश द्वादशीवार यांच्या ‘गांधीजी आणि त्यांचे टिकाकार’ या ग्रंथाला जाहीर झाला आहे. येत्या २१ तारखेला मुंबईत आयोजित समारंभात द्वादशीवार यांना हा पुरस्कार दिला जाईल. १५ हजार १५१ रुपये आणि मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. **** प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातला एकही पात्र या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी महानगरपालिका कार्यालयात “प्रधानमंत्री मातृवंदना योजना कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी येत्या १० मे पर्यंत संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. **** लातूर इथं परशुराम जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज आणि उद्या व्याख्यान, रक्तदान शिबीर, मोटारसायकल फेरी तसंच परशुराम यज्ञ असे कार्यक्रम होणार आहेत. आज सायंकाळी साडे सहा वाजता शहरातल्या विवेकानंद संस्कार संस्थेच्या सभागृहात लेखक आणि जेष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहरामध्ये काल परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. **** बुलडाणा जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला असून, उष्णतेची लाट अद्याप कायम आहे. मोताळा तालुक्यातल्या वडगाव खंडोपंत इथले शेतकरी कमलाकर वासुदेव शेळके यांचा शेतात काम करत उष्माघातामुळे मृत्यू झाला. तसंच खामगाव तालुक्यातल्या तांदुळवाडी इथं उष्णतेमुळे १००हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोल्ट्री फार्ममधल्या शेकडो कोंबड्या उष्णतेच्या लाटेमुळे दगावत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं कपड्याच्या गोदामाला काल सकाळी आग लागली होती. या आगीमध्ये वीस लाख रुपयांचा कपडा जळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अग्निशमन विभागाचे कर्मचारी या आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत सर्व माल जळाला होता. वर्धा शहरातील आरंभा टोल नाका परिसरात पोलिसांनी २० लाख ७९ हजार रुपये किंमतीचा पान मसाला आणि सुगंधित सुपारी जप्त केली. तसंच एक ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 May 2019 Time 20.00 to 20.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ मे २०१९ सायंकाळी २०.०० **** लोकसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठी संपूर्ण आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. सात राज्यातल्या ५१ मतदारसंघात या टप्प्यात मतदान होत आहे. यामध्ये उत्तरप्रदेशातल्या १४, राजस्थान १२, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल प्रत्येकी सात, बिहार पाच आणि झारखंड मधल्या चार लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. याशिवाय जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदार संघातल्या लडाख, पुलवामा आणि शोपिया भागातही उद्या मतदान होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, सोनिया गांधी, जितीन प्रसाद, शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा, शकील अहमद, तसंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, स्मृती इराणी, राज्यवर्धन राठोड, राजीव प्रताप रूडी आदी प्रमुख नेत्यांचं भवितव्य उद्याच्या मतदानानं निश्चित होईल. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह निवडणूक लढवत आहेत. १९९१ पासून भाजपचं या मतदारसंघात वर्चस्व आहे. आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसकडून तर पूनम सिन्हा या समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आणि भाजपच्या स्मृती ईराणी यांच्यात मुख्य लढत होत आहेत. तर रायबरेली इथून काँग्रेस नेत्या आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी मैदानात असून भाजपनं काँग्रेसचे माजी आमदार दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पाच वर्षांचं सरकार देशातले तरूण, शेतकरी, व्यापारी आणि प्रत्येक वैधानिक संस्थेसाठी सर्वात त्रासदायक आणि विनाशकारी ठरले आहे, या सरकारला आता बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असं काँग्रेस नेते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. देशात मोदी यांच्या बाजूने जनमताची लाट असल्याचं म्हणणं त्यांनी फेटाळूल लावलं, सर्वसमावेशक विकासावर विश्वास नसलेल्या आणि केवळ राजकीय अस्तित्वाचीच काळजी घेणाऱ्या या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी मतदान करण्याची तयारी जनतेनं केली असल्याचं ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचं प्रमाण प्रचंड वाढलं असून विमुद्रीकरण हा देशातला स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांनी यावेळी बोलतांना केला. **** महागठबंधनमधील घटकपक्ष हे सत्तेकडून संपत्ती वाढवण्याचे साधन म्हणून पाहतात असा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते आज उत्तर प्रदेशमधल्या भदोही मतदारसंघात एका प्रचार सभेत बोलत होते. सपा-बसप-राष्ट्रीय लोक दल या घटक पक्षांना घोटाळ्यांमध्ये रस असून ते भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात असं सांगत सत्ता हे भाजपसाठी लोकसेवेचं माध्यम असल्याचं पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेशात विरोधी पक्ष सत्तेवर असतांना त्यांनी रुग्णवाहिका घोटाळा तसंच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेत घोटाळा केल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. तर आयुष्यमान भारत सारखी योजना आणि जनऔषधी दुकानं सुरु करुन, या माध्यमातून भाजपनं ही लोकसेवेची संधी साधली असंही ते म्हणाले. **** महागठबंधन देशाला नवा पंतप्रधान देईल आणि ती व्यक्ती कोण असेल याचा निर्णय आघाडी घेईल, असं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटल आहे. पीटीआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत यादव यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाची मते कमी करण्यासाठी आणि समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीला लाभ मिळावेत म्हणून उमेदवार उभे केले असल्याच्या केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना यादव यांनी हे चुकीचे विधान असल्याचं सांगितलं. सपा - बसपा आघाडी जिंकणार असून जनता आमच्या बरोबर असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे काँग्रेस असं बोलत असल्याचं यादव म्हणाले. सपा- बसपा आणि राष्ट्रीय लोक दल आघाडी राज्यातल्या ���धिकाधिक जागांवर विजय प्राप्त करील आणि सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन ही आघाडी उत्तर प्रदेशला विकासाच्या एका नव्या विश्वात घेऊन जाईल आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आघाडी कायम राहील, असं यादव यांनी सांगितलं. **** निराधार आरोप करून काँग्रेस नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी बदनाम करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. ****
0 notes