Tumgik
#ओमप्रकाश बकोरिया
parichaytimes · 3 years
Text
महाराष्ट्र खेल आयुक्त ने उम्र धोखाधड़ी के मामले में राजवर्धन हैंगरगेकर के खिलाफ कार्रवाई की मांग की | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
महाराष्ट्र खेल आयुक्त ने उम्र धोखाधड़ी के मामले में राजवर्धन हैंगरगेकर के खिलाफ कार्रवाई की मांग की | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
मुंबई: महाराष्ट्र राज्य खेल आयुक्त ओमप्रकाश बकोरिया भारत अंडर-19 विश्व कप विजेता सदस्य के खिलाफ “कड़ी कार्रवाई” की मांग करते हुए बीसीसीआई को पत्र लिखा है राजवर्धन हैंगरगेकर उम्र धोखाधड़ी के लिए। बकोरिया ने 8 फरवरी को लिखे एक पत्र में बीसीसीआई सचिव को लिखा था जय शाह कि तेज गेंदबाज ने अपनी जन्मतिथि 10 जनवरी 2001 से बदलकर 10 नवंबर 2002 कर दी थी और इस तरह हाल ही में समाप्त हुए अंडर-19 विश्व कप में…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
वयचोरी प्रकरणात युवा क्रिकेटपटू राजवर्धन हंगर्गेकरवर कारवाईची मागणी
वयचोरी प्रकरणात युवा क्रिकेटपटू राजवर्धन हंगर्गेकरवर कारवाईची मागणी
वयचोरी प्रकरणात युवा क्रिकेटपटू राजवर्धन हंगर्गेकरवर कारवाईची मागणी मुंबई : युवा (१९ वर्षांखालील) विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकरवर वयचोरीचा ठपका ठेवण्यात आला असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र राज्याचे क्रीडाआयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) लिहिले आहे. ‘‘८ फेब्रुवारीला ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांना…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
U19 स्टार राजवर्धनचे वय लपवण्यात अडचण, पुन्हा कारवाईची मागणी
U19 स्टार राजवर्धनचे वय लपवण्यात अडचण, पुन्हा कारवाईची मागणी
राजवर्धन हंगरगेकर यांच्यावर वयाचा फसवणूकीचा आरोप: महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पत्र लिहून भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राजवर्धन हंगरगेकर यांच्यावर वयाच्या फसवणुकीसाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 8 फेब्रुवारी रोज�� लिहिलेल्या पत्रात, बकोरिया यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांना लिहिले की, वेगवान गोलंदाजाने…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
क्रीडामंत्री सुनील केदार यांची आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट
क्रीडामंत्री सुनील केदार यांची आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट
पुणे, दि. 7: क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला (एएसआय) भेट दिली आणि तेथील विविध क्रीडा सुविधांची माहिती घेतली. याप्रसंगी ‘एएसआय’चे कमांडन्ट कर्नल देवराज गील यांनी त्यांचे स्वागत केले. राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, लेफ्टनंट कर्नल दलजीत यावेळी उपस्थित होते. कर्नल गील आणि लेफ्टनंट कर्नल दलजीत यांनी येथील विविध क्रीडा सुविधांची माहिती मंत्री श्री.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि. ****
·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं आजपासून प्रारंभ.
·      प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी किमान ६० टक्के सहभागाची अट शिथिल करणार-क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार.
·      राज्य सरकारचे २०१९चे यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार घोषित.  
·      सुधारित कृषी कायदे आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे उद्यापासून राळेगणसिद्धीत उपोषण.
·      राज्यात काल दोन हजार ८८९ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात चार रुग्णांचा मृत्यू.
·      ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचं निधन.
आणि
·      स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तपासणीत, परभणी महानगरपालिका हागणदारीमुक्त घोषित.
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सदनांना सकाळी संबोधित करतील. सोमवारी एक फेब्रुवारी रोजी २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. देशाच्या इतिहासात प्रथमच कागद-रहित अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
दरम्यान, सुधारीत कृषी कायद्यांच्या मुद्यावर काँग्रेससह १८ पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काल ही घोषणा केली.
कोविड संसर्गाची साथ लक्षात घेता राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत, तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळी चार वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचं प्रथम सत्र १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या काळात १२ बैठका होतील. दुसरं सत्र आठ मार्चला सुरू होईल आणि ते आठ एप्रिलपर्यंत चालेल. यादरम्यान २१ बैठका होतील. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज निश्चित करण्यासाठी तसंच ते सुरळीत पार पडावं यासाठी सरकारनं उद्या शनिवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी वरिष्ठ सभागृहातल्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे.
****
राज्यातल्या प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाकरता, राष्ट्रीय, राज्य अजिंक्यपद स्पर्धेत किमान ६० टक्के सहभागाची अट शिथील केली जाणार असल्याचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी काल मुंबईत सांगितलं. खेळाडूंना खेळामध्ये प्राप्त होणाऱ्या संधी आणि शैक्षणिक अर्हता मिळवण्याचा कालावधी एकच असल्यानं, त्यांना दोन्ही आघाडीवर सारख्याच प्रमाणात लक्ष देता येत नाही. बऱ्याचदा त्यांची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होते आणि त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या स्पर्धेत ते अन्य विद्यार्थ्यांशी स्पर्धा करु शकत नाहीत, ही बाब विचारात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचं, केदार यांनी सांगितलं. या बैठकीला क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
****
राज्याच्या मागास भागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देतांनाच, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्डनं, पतपुरवठ्याच्या उद्दिष्टपूर्तीची माहिती देणारा अहवाल तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. नाबार्डने तयार केलेल्या २०२१-२२ राज्य पतपुरवठा आराखडा उद्दिष्ट पत्राचे प्��काशन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. पतपुरवठा आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मार्ग काढण्यासाठीही, दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घ्यावी, आणि अमंलबजावणीला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
राज्य सरकारच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत २०१९ च्या पुरस्कार विजेत्यांची नाव काल जाहीर झाली. यात मराठवाड्यातल्या पाच जणांचा समावेश आहे. औरंगाबाद इथल्या सुनंदा गोरे यांच्या ‘नवी प्रतिज्ञा’ या बालवांङमयासाठी भा रा भागवत पुरस्कार, पैठण इथल्या संदीप जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या काव्यसंग्रहाला बहीणाबाई चौधरी पुरस्कार, कवी मंगेश नारायण काळे यांच्या मायावीचे तहरीरला कवी केशवसुत पुरस्कार, रमेश जाधव यांच्या पोशिंद्याचे आख्यानः एक प्रश्नोपनिषदला वसंतराव नाईक पुरस्कार तर नांदेड इथल्या मनोज बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ या कादंबरीला हरी नारायण आपटे पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कात प्राप्त इतर मान्यवरांमध्ये नाटककार शफाअत खान, धर्मराज निमसरकर, अशोक राणे, हमीद दाभोळकर, श्री के क्षीरसागर यांच्यासह ३४ जणांचा समावेश आहे. पुरस्काराचं स्वरूप कमीत कमी ५० पन्नास हजार रुपये, तर जास्तीत जास्त एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे माजी सहायक संचालक गोपाळ चिपलकट्टी, यांचाही या मानकऱ्यांमधे समावेश आहे. सदामंगल प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘प्राचीन भारतीय संस्कृती: मूलाधारांच्या शोधात’, या ग्रंथाला एक लाख रुपयांचा शाहू महाराज पुरस्कार मिळाला आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाच्या काल झालेल्या सांगता समारंभात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करतांनाच, या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन आणि वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.
****
सुधारित कृषी कायदे आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे, उद्यापासून राळेगणसिद्धी इथं उपोषण करणार आहेत. त्यांनी काल एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. गेल्या तीन महिन्यांत आपण पंतप्रधान आणि कृषिमंत्र्यांना पाच वेळा पत्र लिहिले, परंतू त्यावर योग्य तोडगा निघालेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ज्या कार्यकर्त्यांना या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे, त्यांनी शांतता आणि अहिंसक मार्गाने, त्यांचं गाव, तहसील आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालय इथं आंदोलन करावं, असं अण्णांनी या पत्रकात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नवी मुंबईतल्या बेलापूर न्यायालयानं काल समन्स बजावलं. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशी टोलनाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी, ठाकरे यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश असतानाही ठाकरे गैरहजर राहिले, अखेर काल त्यांना समन्स बजावण्यात आलं. येत्या सहा फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश त्यात दिले आहेत.
****
नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातल्या कातरणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत, सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याचं आढळून आल्यामुळे, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचं, राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी सांगितलं. कातरणी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या प्राप्त तक्रारीसंदर्भात, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदींकडून अहवाल मागवण्यात आले होते, या अहवालांमध्ये तक्रारीबाबत तथ्य आढळून आल्यामुळे, निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, आयुक्त मदान यांनी सांगितलं.
****
राज्यात काल दोन हजार ८८९ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख १८ हजार ४१३ झाली आहे. काल ५० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने मृत पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९४४ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. तर काल ३ हजार १८१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख २३ हजार १८७ रुग्ण कोरोना विषाणुमुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक २८ शतांश टक्के झाला आहे.
****
मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २०१ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये जालना इथल्या दोन, तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी ४४ नवे रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात ३८, बीड ३२, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३, जालना नऊ, तर परभणी जिल्ह्यात आठ नवे रुग्ण आढळून आले.  
****
जालना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ४७४ तसंच २०२५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी, काल आठही तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जागा कायम ठेवण्यात आल्या असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी, चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान, आठही तालुक्यातल्या एकूण जागांपैकी, ५० टक्के महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या सरपंच पदाच्या जागांसाठी, येत्या एक फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगड इथल्या रेणुका माता मंदिरात, ५० टक्के पुजारी तसंच विश्वस्त मंडळात ५० टक्के महिला सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत केली. यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भूमाता ब्रिगेडच्या वतीनं निराधार मुलींच्या विवाहासाठी अर्थिक मदत देण्यात येणार असून, काल नांदेड इथं सहा मुलींना अर्थिक मदतीच्या धनादेशाचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. महाबळेश्वर इथं जन्मलेले सारडा यांनी पत्रकारिता, समिक्षा, बालसाहित्य, अशा क्षेत्रात यश संपादन केलं. बालसन्मित्र बाललेखांचं संपादन, साधना साप्ताहिकाचे सहसंपादक, तसंच विविध दैनिकांमध्ये वगेगवेळ्या पदांवर त्यांनी काम केलं. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूपश्चात त्यांचं नेत्रदान करण्यात आलं.  
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देण्यात येणाऱ्या दैनंदिन पासच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी मोफत पासची संख्या १२ हजार इतकी होती, ती वाढवून २० हजार करण्यात आली आहे, तर पेड पास ची संख्या दोन हजार वरुन दोन हजार ५०० करण्यात आली आहे. तसंच रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी ३० हजार भाविकांना दर्शन घेता येईल.
****
नांदेडच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागातून आतापर्यंत २५ किसान रेल्वे सोडण्यात आल्याची माहिती, रेल्वे विभागानं दिली आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत आणखी १०० किसान रेल्वे सोडण्याचं उद्दिष्ट असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. या किसान रेल्वे मालवाहतूक दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या भाडे सवलतीमूळे कृषी क्षेत्राला मुक्त बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचं, रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या ३१ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेअंतर्गत, एक लाख ७३ हजार बालकांना पोलिओची लस दिली जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत शुन्य ते पाच वर्षे वयोगटातल्या बालकांना, पोलीओ लस देण्यात येणार आहे. यावेळी ऊसतोड कामगारांच्या झोपड्या, फिरत्या कामगारांच्या वस्त्या, बांधकामं या ठिकाणी असलेली बालकं लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष लक्ष देण्याचं आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातल्या सिंधी इथं परवा रविवारी होणाऱ्या, १५ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भगवान अंजनीकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते, या संमेलनाचं उद्घाटन होणार असल्याचं संयोजक दिगंबर कदम यांनी कळवलं आहे.
****
केंद्र शासनाच्या पथकाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत, परभणी शहर महानगरपालिकेस उत्तम गुण मिळाले असून, शहर ओडीएफ प्लसप्लस, म्हणजेच हागणदारी मुक्त म्हणून घोषित करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त देविदास पवार आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चे व्यवस्थापक तन्वीर मिर्झा बेग यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाने कालच याची घोषणा केल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं.
****
परळी-बीड-अहमदनगर या रेल्वे मार्गाचं काम राज्य शासनानं द्यावयाचा निधी अद्याप न दिल्यानं रखडलं असल्याचं, बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड इथं काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राज्य शासनाकडे याबाबत आपल्या स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करावा, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातले पोलिस शिपाई रामलू आलूरे, यांच्या कुटुंबियांना काल ६० लाख रूपयांची आर्थिक मदत, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. आठ ऑक्टोबर २०२० रोजी आलूरे यांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला होता.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण पाचच्या अहवालात, माता आणि बाल आरोग्य, पोषण, प्रजनन, स्वास्थ्य या प्रमुख निर्देशांकांमध्ये, जिल्ह्यानं लक्षणीय प्रगती केली आहे. जिल्ह्याची एकूण ५२ निर्देशांकांमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून आलं असून, राज्याच्या आकडेवारी सोबत तुलना केल्यास, जिल्हा ५९ निर्देशांकामध्ये राज्यापेक्षा पुढे आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
प्रसुतीपूर्व आरोग्यसेवा, संस्थागत प्रसुती पूर्ण लसीकरण झालेली बालकं, लिंग गुणोत्तर प्रमाण यामधे जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली आहे. प्रसुतीपूर्व किमान चार तपासण्या पाच वर्षांखालील वयाने वजन कमी असणाऱ्या बालकांचं प्रमाण कमी असणं आणि पाच वर्षांखालील बालकांची जन्मनोंदणी करणं या निर्देशांकात उस्मानाबाद जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून आकांक्षित जिल्हा परिवर्तन कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नीती आयोगाचे कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कांत यांनी याबद्दल उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचं अभिनंदन केलं आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
नांदेड जिल्ह्यात भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात कालपासून कोविड लसीकरणाला, तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी भोकर आणि भोसी इथल्या ग्रामीण रुग्णालयातल्या १०५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली.
****
नांदेड तालुक्यातल्या फतेपूर गावातल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन, शाळेस ९० हजार रुपये रोख लोकवर्गणी जमा करून दिली आहे. या लोकवर्गणीतून शाळेला रंग देणं, हातपंपावर मोटार, नळ जोडणी, हात धुण्याची जागा, शौचालयास नळ जोडणी ही काम करण्यात आली आहेत, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी दिली.
****
महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचं राज्यस्तरीय पक्षी मित्र संमेलन, येत्या १० आणि ११ एप्रिल रोजी सोलापूरमध्ये होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील पक्षी मित्र, अभ्यासकांना भेटणं, त्यांचे शोध प्रबंध, व्याख्यान ऐकण्याची संधी, सोलापूरकरांना मिळणार आहे.
****
पुणे, मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागावर असलेलं चक्रीवादळ आता मराठवाड्यालगतच्या भागाकडे सरकलं आहे. येत्या चोवीस तासात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
0 notes
hallomanojposts · 4 years
Text
पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार - क्रीडा मंत्री सुनील केदार
पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार – क्रीडा मंत्र�� सुनील केदार
पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार – क्रीडा मंत्री सुनील केदार पुणे, दि. 25 डिसेंबर,/शेखर गौड भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली. यावेळी आमदार अशोक पवार, शिक्षण तज्ञ डॉ. जवाहर सुरीशेट्टी, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
कविता के जरिए बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने का तरीका बता रहीं सुनीता , बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरूक https://ift.tt/3cyGHIa
Tumblr media Tumblr media
कोरोना संकटकाल के दौरान अपने- अपने तरीके से योगदान दे रहे लोगों की कई तस्वीरें सामने आ रही है। ऐसी ही एक तस्वीर महाराष्ट्र के औरंगाबाद से सामने आई है, जहां कोरोना वॉरियर सुनीता नागकीर्ति बच्चों को कोरोनावायरस के प्रतिजागरूक करती नजर आ रही हैं। बस्तियों में रह रहे बच्चों को जागरूक करने के लिए उन्होंने मराठी में एक कविता बनाई है, जिसके जरिए वह बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने के तरीके और उसके फायदे के बारे में बताती हैं।
बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरुक
बच्चों को कविता के जरिए कोरोना के प्रति जागरूक करता यह वीडियो महाराष्ट्र के खेल आयुक्त ओमप्रकाश बकोरिया ���े ट्विटर पर शेयर किया है। इस वीडियो में नागकीर्ति कविता का उपयोग करते हुए बच्चों को 20 सेकेंड तक हाथ धोने की तकनीक समझाती नजर आ रही हैं। रविंद्र स्कूल में राज्य स्काउट एंड गाइड के तहत जुड़ी सुनीता इन दिनों बस्तियों में जाकर लोगों को महामारी के प्रति जागरूक करते हुए इससे बचने के तरीकों के बारे में बता रही हैं।
राज्य में संक्रमितों की संख्या 29100 पहुंची
देश में कोरोनावायरस का प्रसार तेजी से बढ़ता जा रहा है। इसका सबसे ज्यादा प्रभाव महाराष्ट्र राज्य में देखने को मिल रहा है। यहां संक्रमितों की संख्या 29100 तक पहुंच गई है। महाराष्ट्र में कोरोना मरीजों के ठीक होने की दर 22% हो गई है। मुंबई में यह 25% है। मुंबई में हर चौथा मरीज ठीक हो रहा है। राज्य में 14 मई तक 27 हजार 524 केस सामने आए। इलाज के बाद इनमें से 6059 मरीज ठीक होकर घर गए। मुंबई से सटे उपनगरों में मीरा-भाईंदर का रिकवरी रेट सबसे बेहतर 60% है। उल्हासनगर में 81 में से सिर्फ 11 मरीज ठीक हुए हैं।
Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Tumblr media
Meet Sunita Nagkirti who is teaching slum children about washing hands for 20 seconds by telling a poem on Covid-19, making people aware by going to settlements
0 notes
hindinewshub · 4 years
Text
कविता के जरिए बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने का तरीका बता रहीं सुनीता , बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरूक
कविता के जरिए बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने का तरीका बता रहीं सुनीता , बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरूक
[ad_1]
महाराष्ट्र के खेल के लिए ओमप्रकाश बकोरिया ने ट्विटर पर शेयर किया वीडियो
रवेंद्र स्कूल में राज्य स्काउट और गाइड की शिक्षिका सुनीता नागकीर्ति हैं
दैनिक भास्कर
16 मई, 2020, 07:02 अपराह्न IST
कोरोना परिस्थितिकाल के दौरान अपने- अपने तरीके से योगदान दे रहे लोगों की कई तस्वीरें सामने आ रही है। ऐसी ही एक तस्वीर महाराष्ट्र के andrang से सामने आई है, जहां कोरोना वॉटर सुनीता नागकीर्ति बच्चों को…
View On WordPress
0 notes
satyakosh · 4 years
Text
Meet Sunita Nagkirti who is teaching slum children about washing hands for 20 seconds by telling a poem on Covid-19, making people aware by going to settlements | कविता के जरिए बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने का तरीका बता रहीं सुनीता , बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरूक
Meet Sunita Nagkirti who is teaching slum children about washing hands for 20 seconds by telling a poem on Covid-19, making people aware by going to settlements | कविता के जरिए बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने का तरीका बता रहीं सुनीता , बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरूक
महाराष्ट्र के खेल आयुक्त ओमप्रकाश बकोरिया ने ट्विटर पर शेयर किया वीडियो
रविंद्र स्कूल में राज्य स्काउट एंड गाइड की शिक्षिका हैं सुनीता नागकीर्ति
दैनिक भास्कर
May 16, 2020, 07:02 PM IST
कोरोना संकटकाल के दौरान अपने- अपने तरीके से योगदान दे रहे लोगों की कई तस्वीरें सामने आ रही है। ऐसी ही एक तस्वीर महाराष्ट्र के औरंगाबाद से सामने आई है, जहां कोरोना वॉरियर सुनीता नागकीर्ति बच्चों को कोरोनावायरस के…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
U19 चा स्टार राजवर्धन हंगरगेकर अडचणीत, वय लपवल्याचा आरोप
U19 चा स्टार राजवर्धन हंगरगेकर अडचणीत, वय लपवल्याचा आरोप
राजवर्धन हंगरगेकर यांच्यावर वयाच्या अफरातफरीचा आरोप 2022 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणारा अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकर अडचणीत सापडला आहे. वास्तविक, राजवर्धन हंगरगेकर यांनी त्यांचे खरे वय लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजवर्धन हुंगरगेकर यांनी त्यांचे खरे वय लपविल्याचा दावा महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केला आहे.…
View On WordPress
0 notes
Text
कविता के जरिए बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने का तरीका बता रहीं सुनीता , बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरूक
कविता के जरिए बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने का तरीका बता रहीं सुनीता , बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरूक
[ad_1]
महाराष्ट्र के खेल आयुक्त ओमप्रकाश बकोरिया ने ट्विटर पर शेयर किया वीडियो
रविंद्र स्कूल में राज्य स्काउट एंड गाइड की शिक्षिका हैं सुनीता नागकीर्ति
दैनिक भास्कर
May 16, 2020, 07:02 PM IST
कोरोना संकटकाल के दौरान अपने- अपने तरीके से योगदान दे रहे लोगों की कई तस्वीरें सामने आ रही है। ऐसी ही एक तस्वीर महाराष्ट्र के औरंगाबाद से सामने आई है, जहां कोरोना वॉरियर सुनीता नागकीर्ति बच्चों को…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
क्रीडामंत्री सुनील केदार यांची राष्ट्रीय रोईंग स्पर्धेला भेट
क्रीडामंत्री सुनील केदार यांची राष्ट्रीय रोईंग स्पर्धेला भेट
पुणे, दि. ७ : क्रीडामंत्री सुनील केदार यांनी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आर्मी रोईंग नोड येथे सुरू असलेल्या ३९ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशीप स्पर्धा तसेच २३ व्या स्प्रिंट रोईंग स्पर्धेस भेट दिली. यावेळी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सीएमई रोईंग नोडचे कमांडींग ऑफिसर कर्नल संदीप चहल, रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाचे तहहयात अध्यक्ष कर्नल (निवृत्त) सी. पी. सिंग देव, वरिष्ठ उपाध्यक्ष…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 November 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. ******* • येत्या महिनाभरात राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टीक बाटलीचा वापर बंद करणार- पर्यावरण मंत्री रामदास कदम • धनादेश पुस्तिका रद्द करण्याचा किंवा परत घेण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण • अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी, सांगलीचे पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची बदली आणि • हाँगकाँग सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत **** राज्यात पाडव्यापासून प्लॅस्टीकच्या वापरावर पूर्ण बंदी करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर येत्या महिनाभरात राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टीक बाटलीचा वापर बंद करण्यात येणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं प्लॅस्टीक बंदी धोरणांच्या आणि संभाव्य कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना काल ते बोलत होते. जनजागृतीच्या माध्यमातून राज्यात प्लॅस्टीक बंदी धोरणाची प्रभावीपणे अंमलबाजावणी करण्याचं आवाहन कदम यांनी यावेळी केलं. प्लास्टीक ला कोणता पर्याय देता येतो, आणि प्लास्टीकबंदी कायद्याची अंमलबजावणी कशी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी प्लास्टीकबंदी असणाऱ्या राज्यांमध्ये तज्ञांची पथकं पाठवण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. **** देशांतर्गत बाजारपेठेत कांदा उपलब्ध व्हावा यासाठी कांद्याचं किमान निर्यात मूल्य प्रति टन साडेआठशे डॉलर्स ठरवण्यात आलं आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे. १२ हजार टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश नाफेडला देण्यात आले होते. तसंच २ हजार टन कांदा आयातही करण्यात येणार आहे. **** बँकेची धनादेश पुस्तिका - चेक बुक रद्द करण्याचा किंवा परत घेण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं अर्थ मंत्रालयानं काल स्पष्ट केलं. केंद्र सरकार डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी भविष्य काळात बँकेची धनादेश पुस्तिका रद्द करण्याची शक्यता असल्याचं प्रसार माध्यमांमध्ये प्रसारीत झालं होतं, या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. **** शेतकरी कर्जमाफी तसंच शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर इथं हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत दिली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून त्यामुळेच हा मोर्चा काढण्यात येणार असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. **** राज्यातल्या २२ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांसाठी एक लाख सहा हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या दोन वर्षांच्या काळात राज्यात एकूण ३८ हजार ५०० किलो मीटर रस्त्यांची कामं पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. काल लातूर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. रस्त्यांची कामं दर्जेदार होतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. उस्मानाबाद इथंही काल पाटील यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केलं. **** तीन आणि पाच हजार रुपये भरून शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होता येईल, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल जाहीर केलं. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना वीज देयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक वीज वाहिनीनिहाय वीज देयक दुरुस्ती शिबीराचं आयोजन एक डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, औरंगाबाद, लातूर, नांदेड, आणि जळगाव जिल्ह्यातल्या एक लाख ६५ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत या चार जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ६७ कोटी २४ लाख रूपयांच्या वीज देयकांचा भरणा केला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन ��रंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी केलं आहे. **** अनिकेत कोथळे या तरूणाच्या पोलिस कोठडीतल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि शहर उपअधीक्षक दिपाली काळे यांची बदली करण्यात आली आ���े. शिंदे यांची नागपूरला राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशकपदी तर काळे यांची सोलापूर इथं बदली करण्यात आली आहे. गेल्या सहा नोव्हेंबरला सांगली पोलिसांनी अटक केलेल्या अनिकेतचा मारहाणीमुळं त्याच रात्री पोलिस कोठडीत मृत्यु झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचे प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** जालना तालुक्यातल्या कडवंची, नंदापूर, पानशेन्द्रा, नाव्हा आणि थार या गावांमध्ये ८०० शेततळी असून, जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे नागपूर-मुंबई समृधी महमार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या इथल्या जमिनीला बागायती दर लागू करावा, अशी मागणी जालना इथल्या शेतकरी हक्क आणि बचाव कृती समितीनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. समितीच्या पदधिकाऱ्यांनी खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं. जामवाडी इथं प्रस्तावित नवनगरसाठी बाजार भावाप्रमाणे प्रति चौरस मीटर दर लागू करावा आणि ज्या शेतकऱ्यांची फारच थोड़ी ज़मीन शिल्लक राहत आहे, ती सुद्धा शासनानं खरेदी करावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. **** नांदेड जिल्ह्यातल्या माहूर पंचायत समितीचे सभापती मारोतराव रेकुलवार यांच्याविरुद्ध काल झालेल्या विशेष सभेत अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. चार विरुद्ध तीन मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला होता. रेकुलवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. *** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी आज मतदान होत आहे. प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, आणि विद्यापरिषद गटासाठी चार जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात होणार आहे. **** हाँगकाँग सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे, मात्र सायना नेहवालचा चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव झाला. सिंधूनं जपानच्या अया ओहोरीला २१-१४,२१-१७ असं पराभूत केलं. पुरूष एकेरीत एच.एस. प्रणयचाही पराभव झाला आहे. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यान चालू असलेल्या तीन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा कसोटी सामना आजपासून नागपूर इथं सुरु होत आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. कोलकाता इथं झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. **** नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी तालुक्यातल्या पार्डीमोड इथं दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही ट्रकमधले चालक आणि क्लिनर जखमी झाले. काल पहाटे हा अपघात झाला. तर दुसरीकडे हिंगोली शहरातल्या संत पोलीस कवायत मैदानाजवळ काल सकाळी एसटी बसची धडक लागून झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण नगरपालिकेला शासनाच्या वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी दिली आहे. या निधीतून नगरपालिका प्रशासन विकास आराखड्यातल्या प्रस्तावाची कामं प्राधान्यानं करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रूग्णालयाच्या राज्यस्तरीय कर्करोग संस्थेला यंत्रसामुग्री खरेदीसाठी एक कोटी तेहतीस लाख रूपयांच्या निधीला काल मान्यता देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला आहे. **** तलावाचा मत्स्यव्यवसाय ठेका आदेश आणि त्यापोटी भरणा केलेल्या धनादेश रकमेच्या पावत्या देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथला मत्स्य व्यवसाय अधिकारी बबन तुंबारे याला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. *** वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांवर लहान वयात वाचन संस्कार केले. पाहिजेत, असं प्रतिपादन माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केलं आहे. नांदेड इथं आयोजित ग्रंथोत्सव २०१७ च्या समारोप समारंभ प्रसंगी काल ते बोलत होते. *******
0 notes
Photo
Tumblr media
कविता के जरिए बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने का तरीका बता रहीं सुनीता , बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरूक https://ift.tt/3cyGHIa
Tumblr media Tumblr media
कोरोना संकटकाल के दौरान अपने- अपने तरीके से योगदान दे रहे लोगों की कई तस्वीरें सामने आ रही है। ऐसी ही एक तस्वीर महाराष्ट्र के औरंगाबाद से सामने आई है, जहां कोरोना वॉरियर सुनीता नागकीर्ति बच्चों को कोरोनावायरस के प्रतिजागरूक करती नजर आ रही हैं। बस्तियों में रह रहे बच्चों को जागरूक करने के लिए उन्होंने मराठी में एक कविता बनाई है, जिसके जरिए वह बच्चों को 20 सेकंड तक हाथ धोने के तरीके और उसके फायदे के बारे में बताती हैं।
बस्तियों में जाकर लोगों कर रहीं जागरुक
बच्चों को कविता के जरिए कोरोना के प्रति जागरूक करता यह वीडियो महाराष्ट्र के खेल आयुक्त ओमप्रकाश बकोरिया ने ट्विटर पर शेयर किया है। इस वीडियो में नागकीर्ति कविता का उपयोग करते हुए बच्चों को 20 सेकेंड तक हाथ धोने की तकनीक समझाती नजर आ रही हैं। रविंद्र स्कूल में राज्य स्काउट एंड गाइड के तहत जुड़ी सुनीता इन दिनों बस्तियों में जाकर लोगों को महामारी के प्रति जागरूक करते हुए इससे बचने के तरीकों के बारे में बता रही हैं।
राज्य में संक्रमितों की संख्या 29100 पहुंची
देश में कोरोनावायरस का प्रसार तेजी से बढ़ता जा रहा है। इसका सबसे ज्यादा प्रभाव महाराष्ट्र राज्य में देखने को मिल रहा है। यहां संक्रमितों की संख्या 29100 तक पहुंच गई है। महाराष्ट्र में कोरोना मरीजों के ठीक होने की दर 22% हो गई है। मुंबई में यह 25% है। मुंबई में हर चौथा मरीज ठीक हो रहा है। राज्य में 14 मई तक 27 हजार 524 केस सामने आए। इलाज के बाद इनमें से 6059 मरीज ठीक होकर घर गए। मुंबई से सटे उपनगरों में मीरा-भाईंदर का रिकवरी रेट सबसे बेहतर 60% है। उल्हासनगर में 81 में से सिर्फ 11 मरीज ठीक हुए हैं।
Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Tumblr media
Meet Sunita Nagkirti who is teaching slum children about washing hands for 20 seconds by telling a poem on Covid-19, making people aware by going to settlements
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 SEP. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण; मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन ** केंद्र तसंच राज्य सरकारचं कौशल्य विकास कार्यक्रमांना सर्वोच्च प्राधान्य - मुख्यमंत्री ** एअर मार्शल पद्मविभुषण अर्जन सिंग यांचं नवी दिल्लीत निधन ** औरंगाबाद इथं भरधाव जीपच्या धडकेत चार जणांचा मृत्यू आणि ** कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक **** हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या मुक्तीसंग्राम स्मृतिस्तंभाजवळ सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. बीड इथं जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते, लातूर इथं हुतामा स्मृती स्मारक स्तंभाच्या प्रांगणात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तर परभणीत राजगोपालाचारी उद्यानात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे. मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार तसंच इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या ऐतिहासिक लढ्यातल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो तसंच जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. **** या मुक्तीसंग्रामाची नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयातले इतिहासाचे शिक्षक मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक भाऊसाहेब उमाटे यांनी एक संकेतस्थळ तयार केलं आहे. ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट भाऊसाहेबउमाटे डॉट कॉम’ या संकेत स्थळाबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर.. या संकेतस्थळावर प्रामुख्याने स्वामी रामानंदतीर्थ, मुक्तीसंग्रामातील जालियनवाला बाग म्हणून ओळखलेलं गोरटा हत्याकांड, कल्हाळीच्या वीराची शौर्यगाथा, हुतात्मा वेदप्रकाश, हुतात्मा गोविंदराव पानसरे, ऑपरेशन पोलो या विषयांवरचे लेख, उपलब्ध असलेले फोटो, गोरटा हत्याकांडाचा माहितीपट, स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव सायगावकर यांची मुलाखत याचा समावेश आहे. तरुणपिढीसाठी एका ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन भाउसाहेब उमाटे हे ॲप डाउनलोड करता येतं. अरुण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर **** केंद्र तसंच राज्य सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमांना सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत काल नागपूर इथं एका शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित धनादेश वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सहाशे पेक्षा जास्त अभ्यासक्रमांत ५० टक्के शुल्कमाफीची योजना सरकार राबवत असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख १० हजार विद्यार्थ्यांना २६० कोटी रुपयांचं वाटप केलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गेल्या ९ वर्षात या योजनेत सर्वात जास्त निधी वितरित केल्याचं ते म्हणाले. **** डाळींच्या निर्यातीवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मूग, उडीद डाळीला हमी भाव देण्यासाठी होणार असल्याचा विश्वास, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांची मूग आणि उडीद डाळ हमी भावानं खरेदी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली असून, त्याचा पाठपुरावा करत असल्याचं ते म्हणाले. **** एअर मार्शल पद्मविभुषण अर्जन सिंग यांचं काल रात्री नवी दिल्लीत निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. काल सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानं, त्यांच्यावर सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. पंच तारांकीत मानांकनासह एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणारे ते वायुसेनेचे एकमेव अधिकारी होते. १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युध्दात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. दुसऱ्या महायुध्दात ते सहभागी होते. **** रायन इंटरनॅशल शैक्षणिक संस्थेच्या गुरुग्राम इथल्या शाळेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई नं , ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. गेल्या आठ सप्टेंबरला प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्शाची शाळेत हत्या झाली होती. या प्रकरणी ही नोटीस बजावत, सुरक्षा मानकं पूर्ण न केल्यानं मान्यता रद्द का करू नये, असं बोर्डानं विचारलं आहे. शाळेकडून १५ दिवसांत उत्तर मागितलं असून, त्यानंतर कारवाई होण्याची शक्यता आहे. **** मुंबईत चेंबूर इथला प्रसिद्ध आर. के. स्टुडिओ काल भस्मसात झाला. काल दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत सर्व लाकडी सामान, तसंच एक आणि दोन क्रमांकाचे स्टुडिओ खाक झाले, या स्टुडिओचं छत ही कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज आहे. **** राज्यात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी इथल्या सप्तश्रृंगी गडावर विजयादशमीला होणारी अजाबली प्रथा यंदापासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या प्रथेमुळे निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसंच चेंगराचेंगरी टाळण्यासाठी आणि पशूहत्या रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितलं. बोकडबळी प्रथेबाबत कोणीही अफवा पसरवू नये अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** चौथा श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या हस्ते बोजेवार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, अकरा हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याप्रसंगी बोजेवार यांची प्रकट मुलाखतही घेण्यात आली. स्वातंत्र्य सैनिक ना.वि. देशपांडे आणि कमलाबाई चाकूरकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या पाल्यांना प्रतिष्ठानच्या वतीनं शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. **** औरंगाबाद इथं काल सकाळी एका भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हे सर्वजण ४५ ते ६५ वर्ष वयोगटातले आहेत. जालना रस्त्यावर केंब्रीज शाळेजवळ सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या या जीपनं मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांना धडक दिली, त्यापैकी चार जण जागीच ठार झाले, एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक जण सुदैवानं बचावला. अपघातानंतर वाहनचालक जीप सोडून पसार झाल्याची माहिती सिडको एम आय डी सी पोलिस ठाण्यातून देण्यात आली. **** कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य सामन्यात सिंधूनं चीनच्या बिंगजियाओचा २१-१०, १७-२१, २१-१६ असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात सिंधुचा सामना जपानच्या नोजोमी ओकुहराविरुध्द होणार आहे. ***** भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई इथं एम चिदंबरम मैदानावर दुपारी दीड वाजता मालिकेतला पहिला सामना सुरू होईल. श्रीलंकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेंटी अशा तिन्ही प्रकारातले सर्व सामने नुकतेच जिंकल्यानं भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. **** स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचं आवाहन राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. जालना इथं काल स्वच्छता हीच सेवा अभियानाचा शुभारंभ लोणीकर यांच्या हस्ते झाला. त्या वेळी त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसंच नागरिकांशी संवाद साधताना, स्वच्छतागृह उभारणीच्या कामात जालना जिल्हा विभागात आघाडीवर असून, ग्रामीण भागात स्वच्छतागृहांचा वापर वाढावण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. **** भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळातर्फे कालपासून स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. काल बीबी का मकबरा परिसरात या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मकबरा परिसरात स्वच्छता अभियान राब��लं. **** औरंगाबाद शहरात सुरु करण्यात आलेलं भारनियमन तात्काळ बंद करावं या मागणीसाठी एमआयएम आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही या कार्यकर्त्यांनी कार्यालयात प्रवेश करुन महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या दालनात थेट प्रवेश करत, भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी केली. **** डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षासाठी तुकड्यांमध्ये २० टक्के वाढीव प्रवेश देण्यात यावा अशी मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्याकडे केली आहे. विद्यापीठाशी संलग्नीत मराठवाड्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश क्षमतेनुसार पूर्ण झाले आहेत, मात्र बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल लागला असून त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रथम वर्ष शाखेला प्रवेश मिळावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 September 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि. ****
उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी लोकप्रतिनिधींनी विकासाची फळं तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज आशियायी लोकसंख्या आणि विकास संस्थेच्या शिष्टमंडळाला संबोधित करताना नवी दिल्लीत बोलत होते. लोकसंख्या नियंत्रण, गरिबी निर्मूलन आणि पर्यावरण संवर्धन हे कोणत्याही देशाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचे विषय असल्याचं नायडू यावेळी म्हणाले. **** दरम्यान, राष्ट्रनिर्माणात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी महिलांचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सशक्तीकरण महत्वाचं असल्याचं मत, उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं. हैदराबाद इथं एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. **** ओझोनचा थर आणि पृथ्वीचं संरक्षण करणं गरजेचं असल्याचं, केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज जागतिक ओझोन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नैसर्गिक स्त्रोतांचं जतन करण्याच्या दिशेनं सर्वांनी काम केलं पाहिजे, असं ते म्हणाले. ओझोनच्या संरक्षणासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळण्यात येतो. **** अटकेत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम आज दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून पंचकुलामधल्या सीबीआय न्यायालयासमोर आज हजर झाला. दोन खूनप्रकरणांमध्ये त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. दोन्ही प्रकरणांमध्ये असलेला साक्षीदार खट्टा सिंग याने त्याचा जबाब पुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. **** मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या १७ सप्टेंबरला साजरा होत असून, औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभाजवळ सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल. बीड इथं जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यापूर्वी प्रियदर्शनी उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. दरम्यान, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या ऐतिहासिक लढ्यातल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो तसंच जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. **** डाळींच्या निर्यातीवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मूग, उडीद डाळीला हमी भाव देण्यासाठी होणार असल्याचा विश्वास, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची मूग आणि उडीद डाळ हमी भावनं खरेदी करण्यासाठी सूचना केल्या असून, त्याचा पाठपुरावा करत असल्याचं ते म्हणाले. **** औरंगाबाद शहरात सुरु करण्यात आलेलं भारनियमन तात्काळ बंद करावं या मागणीसाठी आज एमआयएम आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही या कार्यकर्त्यांनी आत प्रवेश करुन थेट महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या दालनात प्रवेश करत, भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी केली. **** भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळातर्फे आजपासून ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा केला जात आहे. आज बीबी का मकबरा परिसरात मौलाना आझाद महाविद्यालयाच्या अध्यक्षा, पद्मश्री फातेमा झकेरीया यांच्या उपस्थितीत या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मकबरा परिसरात स्वच्छता अभियान राबवलं. **** बुलडाणा शहरात आज मुस्लिम समाजातल्या नागरिकांनी तीन वेळा तलाकवर दिलेल्या निर्णयाविरोधात आणि म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा काढला. तीन वेळा तलाक रद्दचा निर्णय मान्य नसल्याचे फलक यावेळी झळकावण्यात आले. या मोर्चात महिलांचा उस्फूर्त सहभाग असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षासाठी तुकड्यांमध्ये २० टक्के वाढीव प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्याकडे केली आहे. विद्यापीठाशी संलग्नीत मराठवाड्यातल्या वरीष्ठ महाविद्यालयांमध्ये पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश क्षमतेनुसार पूर्ण झाले आहेत, मात्र एच.एस.सी.पुरवणी परीक्षेचा निकाल लागला असून त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रथम वर्ष शाखेला प्रवेश मिळावा म्हणून सततची मागणी होत असल्याचं चव्हाण यांनी कुलगुरुंना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे. ****
0 notes