Tumgik
#चेन्नई सुपर किंग्ज
airnews-arngbad · 4 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१९ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या अखेरच्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं आठ हजार ८८९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह मनोविकारावरील औषधी पदार्थांचा समावेश आहे. मतदारांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रलोभनांवर आयोगाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
****
अकोला शहरात चार विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळालं आहे. यामध्ये खडकी, पीकेव्ही, कौलखेड आणि सुधीर कॉलनी या चार उपकेंद्रांचा समावेश आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंड सेवा देण्यासाठी या उपकेंद्रांना हे मानांकन मिळालं आहे.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात, तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जवर २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत बंगळुरूच्या संघानं प्ले-ऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
राज्यात काल सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४० अंश सेल्सियस, बीड ४० पूर्णांक २ अंश, नांदेड इथं ३६ पूर्णांक २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
darshaknews · 2 years
Text
MS Dhoni 41 वा Birthday: ज्या प्रकारे करिअरची सुरुवात झाली त्याच पद्धतीने संपली, वाचा धोनीचे 41 रंजक तथ्य
MS Dhoni 41 वा Birthday: ज्या प्रकारे करिअरची सुरुवात झाली त्याच पद्धतीने संपली, वाचा धोनीचे 41 रंजक तथ्य
एमएस धोनी वाढदिवस: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 7 जुलै रोजी 41 वा वाढदिवस आहे. माही सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथे आपला वाढदिवस साजरा करणार आहे. धोनी (एमएस धोनी) ने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अजूनही आयपीएल खेळत आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी काही…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
राजस्थान रॉयल्सनंतर, चेन्नई सुपर किंग्ज देखील प्रस्तावित महिला आयपीएलमध्ये संघ तयार करण्याचा विचार करेल. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी शनिवारी कोझिकोडमध्ये सांगितले की, “एकदा बीसीसीआयने महिला आयपीएलच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेतला की, आम्ही त्यात सहभागी होण्यास स्वारस्य दाखवू.” जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच बोलू. स्पोर्ट्सस्टारने काशी विश्वनाथचाही हवाला देत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
विराट कोहलीला सीएसके विरुद्धच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख डॉलर्सचा दंड आयपीएल 2021: सीएसकेविरुद्ध हळू गोलंदाजी महागली, आरसीबीचा कर्णधार कोहलीला 12 लाखांचा दंड
विराट कोहलीला सीएसके विरुद्धच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख डॉलर्सचा दंड आयपीएल 2021: सीएसकेविरुद्ध हळू गोलंदाजी महागली, आरसीबीचा कर्णधार कोहलीला 12 लाखांचा दंड
डिजिटल डेस्क, मुंबई. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीला रविवारी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यादरम्यान त्याच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. कारण टीमची ही पहिली चूक होती आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान गुन्हेगारीच्या दराशी संबंधित हंगामात कोहलीला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, असे एका निवेदनात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर आयपीएलच्या 15 व्या हंगामातील  38 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. सोमवारी (25 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. चेन्नईला अनेक आघाड्यांवर कामगिरी सुधारावी लागणार आहे. चेन्नईने आतापर्यंत सातपैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
रायडू-धोनीचा धमाका, चेन्नईचा 5 विकेट्सने विजय
रायडू-धोनीचा धमाका, चेन्नईचा 5 विकेट्सने विजय
दिनेश शिंदे : 206 रनचे टार्गेट चेस करताना चेन्नईच्या डावाची अडखळती सुरुवात झाली , पण अंबाती रायडू (82 रन), एमएस धोनी (70 रन) च्या धमाक्याने चेन्नई सुपर किंग्सने 206 रनचे टार्गेट चेस केले.यजुवेंद्र चहल ने 2 विकेट आणि उमेश यादव,पवन नेगी ने 1-1 विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून पाहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर,चेन्नई सुपर किंग्सच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आले…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१९ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या अखेरच्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं आठ हजार ८८९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह मनोविकारावरील औषधी पदार्थांचा समावेश आहे. मतदारांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रलोभनांवर आयोगाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
****
अकोला शहरात चार विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळालं आहे. यामध्ये खडकी, पीकेव्ही, कौलखेड आणि सुधीर कॉलनी या चार उपकेंद्रांचा समावेश आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंड सेवा देण्यासाठी या उपकेंद्रांना हे मानांकन मिळालं आहे.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात, तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जवर २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत बंगळुरूच्या संघानं प्ले-ऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
राज्यात काल सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४० अंश सेल्सियस, बीड ४० पूर्णांक २ अंश, नांदेड इथं ३६ पूर्णांक २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
darshaknews · 2 years
Text
IPL: सर्वाधिक प्लेऑफ खेळणाऱ्या चार संघांपैकी तीन संघ बाहेर, फक्त त्यांना प्रवेश मिळाला
IPL: सर्वाधिक प्लेऑफ खेळणाऱ्या चार संघांपैकी तीन संघ बाहेर, फक्त त्यांना प्रवेश मिळाला
सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचणे: IPL 2022 चा 15 वा सीझन लवकरच संपणार आहे. रविवारी साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळवण्यात आला. यानंतर मंगळवारपासून प्लेऑफचे सामने सुरू होतील. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी टॉप 4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. यापैकी आरआर हा एकमेव संघ आहे ज्याने आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. एलएसजी आणि जीटी पहिल्यांदाच खेळत…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
वडिलांच्या शिकण्यामुळे एन श्रीनिवासन एमएस धोनीला विकत घेऊ शकले, चेन्नई सुपर किंग्जच्या मालकाने सांगितले आयपीएल अंकगणित काय आहे
वडिलांच्या शिकण्यामुळे एन श्रीनिवासन एमएस धोनीला विकत घेऊ शकले, चेन्नई सुपर किंग्जच्या मालकाने सांगितले आयपीएल अंकगणित काय आहे
एन. चेन्नई सुपर किंग्स, श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट्सच्या मालकीच्या फ्रेंचायझीने 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावात महेंद्रसिंग धोनीला $1.5 दशलक्षमध्ये विकत घेतले. दक्षिण भारतातील आघाडीच्या सिमेंट कंपनीने भारताचा तत्कालीन पोस्टर बॉय आणि ODI संघाचा कर्णधार आणि भारताला ICC T20 विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीसाठी सर्वाधिक बोली लावली होती. स्पोर्टस्टारच्या पहिल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 4 years
Photo
Tumblr media
Video: ब्रावोने दिलेले वचन केले पूर्ण; धोनीला वाढदिवसादिवशी दिली ‘ही’ खास भेट आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने आपले वचन पूर्ण केले आहे. त्याने 'कॅप्टन कूल' एमएस धोनीच्या वाढदिवसादिवशी त्याच्यासाठी बनविलेले गाणे 'हेलिकॉप्टर- ७' रिलिझ केले आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज संघांना फटका, पहिल्या सामन्यात नसणार ‘हे’ धडाकेबाज खेळाडू ?
आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज संघांना फटका, पहिल्या सामन्यात नसणार ‘हे’ धडाकेबाज खेळाडू ?
आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज संघांना फटका, पहिल्या सामन्यात नसणार ‘हे’ धडाकेबाज खेळाडू ? आयपीएल टी-२० च्या पंधराव्या हंगामाचा थरार येत्या २६ मार्चपासून सुरु होणार आहे. यंदाची ट्रॉफी खिशात घालण्यासाठी प्रत्येक संघाने कंबर कसली आहे. मात्र खेळाडूंचे आरोग्य तसेच सध्याचे कोरोना निर्बंध यामुळे संघांना वेगवेगळ्या अडचणी येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
चारधाम तीर्थयात्रेच्या दृष्टीनं उत्तराखंड प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. चारधाम तीर्थयात्रा करण्याऱ्या भाविकांसाठी व्यापक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकार सज्ज झालं आहे. यासंदर्भात उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं असून सामान्य यात्रेकरुंच्या सुविधेसाठी या चारधाम यात्रेच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत केदारनाथ धामसाठी विशेष व्यक्तिंसाठींच्या अर्थात व्हिआयपी यात्रांची संख्या कमी करण्याबाबत या पत्राद्वारे सूचित केलं आहे. तसंच कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी यात्रेकरुंनी आयआरटीसीच्या माध्यमातूनच हेलिकॉप्टर सेवांची नोंदणी करण्याचं आवाहनही उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे.
****
इंडिया आघाडी पाच वर्षात पाच पंतप्रधान बदलेल हे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य निरर्थक असून इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा झालेली नाही. पुरेसं संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अन्य राज्यात लोकसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जात आहे. मात्र महाराष्ट्रात अधिक ठिकाणी प्रचारासाठी संधी मिळावी, म्हणून राज्यातली निवडणूक पाच टप्प्यांमध्ये जाणीवपूर्वक घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
****
गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सगळेच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गुजरात राज्यात येत्या सात तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आणंद इथं सभा झाली. या सभेनंतर ते सुरेंद्रनगर, जामनगर आणि जुनागढ या ठिकाणी सभा घेतील, तर काँग्रेस नेते तथा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आज अहमदाबाद इथं एका पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुसरीकडं आम आदमी पक्षाच्या नेत्या सुनीता केजरीवाल भावनार आणि भरुच इथं आप उमेदवारांच्या प्रचारासाठी बोटाद आणि डेडियापाडा इथं रोड शो करत आहेत.
****
छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा जोरदार प्रचार सुरु आहे.  काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून आज त्या चिरमिरी इथं जाहीर सभा घेतील. प्रियंका गांधी यांचा छत्तीसगडचा हा दुसरा प्रचार दौरा असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी या आधी राजनांदगांव तसंच कांकेर इथं जाहीर सभा घेतल्या आहेत.
****
बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या चार दिवसांत कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सियसपर्यंत वाढ होईल, असंही नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे.
****
भारतीय बुद्धीबळपटू वैशाली रमेश बाबू हिला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ फिडेनं अधिकृतपणे ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित केलं आहे. कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्यानंतर या किताबानं सन्मानित झालेली वैशाली ही तिसरी महिला बुद्धीबळपटू आहे. ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित असलेली वैशाली आणि तिचा भाऊ रमेशबाबू प्रग्यानंद ही विश्वातली पहिली भावा बहिणीची जोडी आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेत काल पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जनं दिलेलं १६३ धावांचं लक्ष्य पंजाब किंग्जनं १७ षटकं आणि पाच चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. या स्पर्धेतल्या गुणतालिकेत पंजाब किंग्ज सातव्या तर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
  ०९ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात आज मराठी नववर्ष तसंच गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला जात असून यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जात आहेत. ठाणे शहरात कौपिनेशवर मंदिरापासून काढलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. त्यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या.  
****
बीड जिल्ह्यात रमजान ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. हे उत्सव शांततेत साजरे करावेत, जातीय सलोखा तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देश बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे आणि पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी यावेळी दिले.
****
नांदेड लोकसभा निवडणूक २०२४, ही परिपूर्ण माहिती असलेली लोकसभा संदर्भिका काल नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. यामध्ये १९५१ ते २०१९ या कालावधीतील नांदेड लोकसभा निवडणूक निकाल आणि इतर माहिती देण्यात आली आहे.
****
लातूर महानगरपालिकेनं आजपासून नागरिकांसाठी चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावं, अपव्यय करू नये असं आवाहनही महापालिकेनं केलं आहे.
                                **** मराठी विज्ञान परिषदेच्या वतीनं दिला जाणारा वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या धनेगाव इथले प्रगतीशील शेतकरी यज्ञेश वसंत कातबने यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या २८ तारखेला मुंबईत प्रदान केला जाइल.
                              ****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट राईडर्सचा सात गडी राखून पराभव केला. आज या स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये सामना होणार आहे.
                              **** हवामान
येत्या चार दिवसात मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
                              ****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ मे  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता
एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरल्याची मुख्यमंत्र्यांची भावना
राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करण्याची राज्यपाल रमेश बैस यांची सूचना
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार, मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव
सविस्तर बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर ते मुंबई पर्यंतच्या समृद्धी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन, काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. शिर्डी ते भरवीर असा ऐंशी किलोमीटर अंतराचा हा दुसरा टप्पा आहे. समृद्धी मार्ग गडचिरोली पर्यंत नेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. ते म्हणाले…
Byte…
आपल्या सगळ्यांसाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प पहिला टप्पा देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबर मध्ये नागपूर ते शिर्डी झाला. आणि लगेच आपण पुढचा टप्पा ८० किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय. आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला, तसाच आपण समृद्धीचा देखील हा मार्ग मोकळा केला, आणि शेवटचा १०० किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अलीकडेच महामार्गावर झालेल्या अनेक अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं. या महामार्गावर लवकरच सुगम वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येईल असं ते म्हणाले. महामार्गाचं महत्त्व विशद करताना ते म्हणाले....
Byte…
हा समृद्धी महामार्ग का आहे, हा एक ईकॉनॉमिक कॉरीडोर आहे. राज्याच्या १५ जिल्ह्यांचं भाग्य हा बदलणार आहे. आणि शेवटी जगाच्या पाठीवर त्याच देशांमध्ये प्रचंड आपल्याला विकास झालेला दिसतो, ज्याठिकाणी पोर्ट लेड डेव्हलपमेंट म्हणजे, पोर्टच्या आधारावर विकास झाला, त्या पोर्ट लेड डेव्हपमेंटचा आतापर्यंत उपयोग हा केवळ मुंबई, एमएमआर रिजन, आणि पुण्याला होत होता, त्याच्या पलिकडे तो होत नव्हता, आता पार गोंदिया पर्यंत पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा उपयोग होणार आहे, आणि म्हणून महाराष्ट्राला रिडीफाईन करणार हा  महामार्ग आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या ��रकारला काल नऊ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं भाजप, येत्या ३० तारखेपासून जनसंपर्क अभियान सुरू करणार आहे. या अभियानातून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे ‘नौ साल सेवा सुशासन, गरीब कल्याण’, या विषयावरच्या एका राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह याच खात्याचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनही उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात तीन सत्रं होणार असून, त्यात इंडिया सर्जिंग अहेड, जन जन का विश्वास आणि युवा शक्ती गॅल्व्हानायझिंग इंडिया या तीन विषयावर चर्चासत्रं होणार आहेत. या परिसंवादात विविध मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
****
दिल्लीतल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. ही याचिका सुनावणी घेण्यायोग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलानं ही याचिका मागे घेतली.
दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, यावेळी ७५ रुपयांचं नवं नाणं जारी करण्यात येणार आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, ग्रामविकास तसंच पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या माध्यमातून जालना, नांदेडसह जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांतल्या गावांची निवड करण्यात आली असून, लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश जारी करण्यात येतील असं महाजन यांनी सांगितलं.
****
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं हा उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं काल शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यावेळी उपस्थित होते.
जनतेची कामं लवकरात लवकर होण्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील राहील, असं आश्वासन देताना मुख्यमंत्री म्हणाले,
Byte…
आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागत होतं, पण मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं, की का आपण लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. आणि मग या यंत्रणेचा वापर या सर्वसामान्य लोकांना झाला पाहीजे. आपलं सरकार आल्यानंतर २८ प्रलंबित सिंचनाच्या योजनांना आपण सुप्रमा दिला. सहा लाख हेक्टर जमिन या निर्णयामुळे ओलीताखीली येणार आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीची इतर अवजारे वितरीत करण्यात आली. पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांनी शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्न वृद्ध��साठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथंही शासन आपल्या दारी या उपक्रमाचं उद्घाटन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली थेट मिळत आहे. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असं आवाहन बनसोडे यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशेवर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त, राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करावं, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मुंबईहून रायगड इथं सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेला राज्यपालांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभियान सुरु करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत साहित्य, संस्कृती, कला, पुरातत्व आणि इतिहास यांचा समन्वय साधला जाणार आहे. आज सकाळी सात ते दहा या वेळेत हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन आणि चित्रकला शिबिर घेण्यात येईल. तर संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत, सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर यशवंत जाधव आणि समुहाचं “पोवाडा गायन”, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, आणि वेरुळ लेणींच्या वास्तुकला आणि कलाकुसर यावर आधारित, सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता आणि त्यांच्या महागामी नृत्य समूहाचा “नृत्यांकन”- हा कार्यक्रम होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात वीज जोडणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. शेतीसाठी रोहित्र तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तसंच जळालेली रोहित्रं तात्काळ बदलण्याच्या सूचनाही, त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात यावे, तसंच शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये बोगस बि-बियाणं, खते, किटकनाशकांची विक्री करताना आढळून आल्यास, कृषि केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत बांधण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयाचं लोकार्पण सावंत यांच्या हस्ते काल झालं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलतांना सावंत यांनी, राज्यातली आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी रुग्णालयांना आकस्मिक भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेतल्याचं सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी, महाविकास आघाडीचे जयकुमार जैन यांची, तर उपसभापती म्हणून, संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी एक- एकच अर्ज आल्यामुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी कुमार बारकुल यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
****
औरंगाबादमध्ये आजपासून ३१ मे पर्यंत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या वतीनं हा महोत्सव होत असल्याचं, सभापती राधाकिशन पठाडे यांनी सांगितलं. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या आंबा महोत्सवाचं उद्धाटन होईल, अधिक माहिती देताना पठाडे म्हणाले...
Byte…
हा आंबा महोत्सव २७/०५ ते ३१/०५ असं, त्यात पुढे काही वाढवायचं ठरलं शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या नुसार आपण एक दोन दिवस पुढेही वाढवू शकतो. आणि कोकणामधून येणारे, देवगड, रत्नागिरी, चिपळूण या भागातून सर्व शेतकरी याठिकाणी स्वत:चा पिकवलेला आंबा, घेऊन येणार आहेत. पणन मंडळाकडे जे नोंदणीकृत केलेले शेतकरी आहेत. असेच या महोत्सवात भाग घेणार होते. परंतू मिटींगमध्ये असं ठरलं की, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आंबा पिकवत असेल किंवा स्वत:च्या मळ्यातला आंबा असेल तर ते पण या महोत्सवामध्ये भाग घेवू शकतील, त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात गाळयुक्त शिवार मोहीमेअंतर्गत सिंचन प्रकल्पातला गाळ काढण्याची कामं पूर्ण करण्याची सूचना, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या विविध जलसंधारण कामांचं नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत काल त्या बोलत होत्या. शेतकरी, लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा गाळ काढावा, तसंच तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात यावा असंही त्यांना यावेळी सूचित केलं.
****
उस्मानाबाद हा जिल्हा केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित जिल्हा जाहीर केला असून, जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याबाबत माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
Byte..
यामध्ये १९१ तीव्र कुपोषित म्हणजे सॅम आणि एक हजार ५१९ मध्यम कुपोषित म्हणजे मॅम तर सर्वसाधारण श्रेणीतील एक लाख १३ हजार ७९४ बालकं आढळून आली आहेत. यातील एक हजार ७१० बालकांची आरोग्य विभागामार्फत स्वंतत्र पथकाव्दारे जून मध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचार दिले जाणार आहेत. आरोग्य तपासणीमध्ये आढळून आलेल्या आजारी तीव्र कुपोषित सॅम श्रेणीतील बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करुन उपचार केले जाणार आहेत. गंभीर वैद्यकीय दोष आढळलेल्या बालकांना संदर्भ सेवा देऊन वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करुन, अंतिम फेरी गाठली. गुजरातच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २३३ धावा केल्या. शुभमन गिलनं ६० चेंडूत १२९ धावांची खेळी केली. प्रत्यूत्तरादाखल आलेला मुंबईचा संघ १८ षटकं दोन चेंडुत १७१ धावांवर सर्वबाद झाला.
****
परभणी इथं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं, बेरोजगारांसाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत, आज पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केलं आहे.
****
माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीदिनानिमित्त लातूरसह राज्यभरात अभिवादन सभा तसंच विविध कार्यक्रम काल घेण्यात आले. लातूरमध्ये निवळी इथल्या विलास सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यावेळी ७३ जण���ंनी रक्तदान केलं. लातूर तालुक्यातल्या मौजे वासनगाव ग्रामपंचायतीत, विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीनंही विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आलं.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ मे  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जाहीर;ठाण्याची करिश्मा संखे देशात पंचविसावी तर महाराष्ट्रातून प्रथम
राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्व शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश
दोन हजाराच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला देशभरातल्या बँकांमध्ये कालपासून सुरुवात
औरंगाबाद इथं मृत सफाई कामगारांच्या कुटूंबाला दहा लाख रुपये मदतीचे धनादेश प्रदान
सिंदखेडराजाजवळ काल झालेल्या बस आणि कंटेनर अपघातातील मृतांचा आकडा नऊवर
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे राजेश पाटील विजयी
आणिप्ले- ऑफ फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल
सविस्तर बातम्या
लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या नागरी सेवा परीक्षांचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये इशिता किशोरनं देशातून प्रथम, गरिमा लोहियानं द्वितीय तर उमा हरातीनं तृतीय क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रातून करिश्मा संखे हिनं पहिला क्रमांक मिळवला असून, ती देशात पंचविसाव्या क्रमांकावर आहे.
या परीक्षेत एकूण नऊशे तेहतीस उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी तीनशे पंचेचाळीस उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील तर ९९ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आहेत. दोनशे त्रेसष्ट इतर मागासवर्गीय, एकशे चोपन्न अनुसूचित जातीचे आणि बहात्तर उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातले आहेत. 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या नऊशे तेहतीस उमेदवारांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तरहून जास्त उमेदवारांचा समावेश आहे.एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी सुमारे बारा टक्के उमेदवार महाराष्ट्राचे आहेत. राज्यातील यशस्वी उमेदवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे.
****
राज्यात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक गुरुबीर पाल सिंग यांनी काल मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लष्करी शिस्त आणि देशप्रेम अंगी बाणवणाऱ्या एनसीसी मध्ये सहभागासाठी राज्यातल्या तरुणांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर असतो, असं सांगत, राज्यातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र एनसीसीची विद्यार्थी संख्या वाढवण्याचं नियोजन आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश दिला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट आणि बूट मोजे असा विद्यार्थ्यांचा तर त्याच रंगसंगतीत विद्यार्थिनींचा गणवेश असेल. काही शाळांनी या वर्षी गणवेशाची मागणी कंत्राटदारांकडे नोंदवली असल्याने, अशा शाळांचे विद्यार्थी तीन दिवस शाळेने ठरवलेला तर उर्वरित तीन दिवस राज्य सरकारने ठरवलेला गणवेश घालतील, असं केसरकर यांनी ��ांगितलं. खासगी शाळांनीही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत विचार करावा, असं आवाहन केसरकर यांनी केलं. ते म्हणाले....
Byte…
खासगी शाळांनी खरं आता  याचा विचार केला पाहिजे की
 आम्ही या खासगी शाळा काढल्या १०० टक्के पगार आपण शासनाकडून घेतो , इतर खरच आपण शासनाकडून घेतो परंतु त्या शासकीय शाळा नसल्यामुळे ती मुलं याच्यापासून वंचित होतात. याचा विचार खासगी शाळांनी कधी तरी केलाच पाहिजे, असं मलं वाटतं. शेवटी शिक्षणासाठी तुम्ही या संस्था स्थापन केलं नं . मग त्या मुलांचा तुम्ही विचार करणार नाहीत का, कारण त्या जर गवरमेंट स्कूल असत्या तर त्या मुलांना सुद्धा युनिफॉर्म मिळणार. त्या मुलांना आपण मोफत पुस्तकं देतो पण युनिफॉर्म देऊ शकत नाही, इतर फॅसिलिटिस त्यांना देऊ शकत नाही, त्यांना लॅबस् देऊ शकत नाही, याच्यासाठी खासगी शाळांचे चालक महाराष्ट्राच्या मुलांचं हिताच्या दृष्टीने पुढे येणार का , ते जर स्वत: हून पुढे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि नाही आले तर मग काय निर्णय घ्यावा लागेल.., शेवटी मुलांचं हित हे शिक्षणा मधे सर्वोच्च असतं.
****
लोकसभेचे माजी अध्यक्ष तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोशी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना सोमवारी सायंकाळी मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत
****
आपत्तीची जोखी��� कमी करण्यासाठी कार्यरत जी - ट्वेंटी कार्यगटाची दुसरी बैठक कालपासून मुंबईत सुरू झाली. सर्जनशील निधी यंत्रणेची तपासणी करण आणि संधी ओळखून विशिष्ट समुदायांवरील आपत्तीचा प्रभाव कमी करणं, हा या बैठकीचा उद्देश आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि २० देशांतील सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या प्रतिनिधींनी काल सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं.
****
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला देशभरातल्या बँकांमध्ये कालपासून सुरुवात झाली. बदलल्या जाणाऱ्या नोटांचा दैनंदिन हिशोब ठेवण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं सगळ्या बँकांना दिले आहेत. याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेचा हिशोबही ठेवला जाणार आहे. केंद्र सरकारनं २०१६ मध्ये नोटबंदी केल्यानंतर नव्यानं चलनात आणलेल्या या नोटा, चलनातून मागे घेत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं गेल्या शुक्रवारी केली होती.
****
महाविकास आघाडीत एकजूट राहील आणि ती कायम असावी, अशीच आपली भूमिका असल्याचंही विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीसंदर्भात बोलताना, सूड भावनेतून तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठीक असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले...
Byte…
माझं याबद्दल एवढच म्हणणं आहे की, द्वेष भावनेतनं राजकीय सूड बुद्धीतनं, काही वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कुणाला बोलवण्यात येऊ नये. काही त्यांना कुठे  एखादा क्ल्यू मिळाला  आणि त्या च्याबद्दल त्यांना काही नोटीस काढावी लागली, तर  तो काढण्याचा त्यांचा अधिकार आहे.
****
पंढरपूर मंदिराच्या ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या तसंच अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ३६८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने, राज्यातल्या मोठ्या गर्दीच्या मंदिरांचं डिजिटल मॅपिंग करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
****
यावर्षी ‘हरित वारी स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आषाढी वारीचं नियोजन करण्यात येणार असून, महिला वारकऱ्यांना मूलभूत तसंच आरोग्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. पालखी मार्गावर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहा हजार वृक्ष लागवड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला वारकऱ्यांना हिरकणी कक्षही उपलब्ध करून देणार असल्याची माहिती स्वामी यांनी यावेळी दिली.
****
अमरावती जिल्ह्यातलं श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथून माता रुक्मिणीची पायदळी वारी पालखी आषाढी एकादशी करता पंढरपूरकडे काल मार्गस्थ झाली. या पालखीचं हे चारशे एकोणतिसावं वर्ष आहे. कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचं माहेर असून पंढरपूरमध्ये या पालखीचा विशेष मान असतो.
****
ड्रेनेज लाईन मधला गाळ कचरा काढण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आता रोबोटिक स्कॅव्हेंजर इक्विपमेंट हे आधुनिक यंत्र वापरणार आहे. महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत यांच्यासमोर काल या यंत्राचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. हे यंत्र ड्रेनेजमधला गाळ काढण्याचं काम मानवविरहित पद्धतीनं करतं, यामुळे ड्रेनेजमधल्या विषारी वायूमुळे होणारी जीवितहानी टाळता येईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. केरळमधल्या चार तरुण अभियंत्यांनी जेन-रोबोटीक्स या त्यांच्या स्टार्टअप उद्योगातून हे यंत्र तयार केलं आहे.
दरम्यान, शहरातल्या सलीम अली सरोवर परिसरात ड्रेनेज पाईप दुरुस्त करताना चार मजुरांचा आठ मे रोजी मृत्यू झाला होता, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम.वेंकटेशन यांनी काल मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वेंकटेशन यांच्या हस्ते त्या कुटुंबांना देण्यात आले.
****
हिंगोली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी शिवसेनेचे राजेश पाटील गोरेगावकर यांची, तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे अशोक सिरामे यांची निवड झाली आहे. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात काल ही निवड प्रक्रिया झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जवळाबाजार बाजार समितीच्या सभापतीपदीसाठी शिवसेनेचे शिवाजी आप्पा भालेराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ काल सकाळी झालेल्या बस आणि कंटेनरच्या अपघातातील मृतांचा आकडा नऊवर पोहचला आहे. या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून, या दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत तसंच जखमी प्रवाशांना शासकीय खर्चानं योग्य ते वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या वेरूळ इथल्या डमडम तलावामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. संकेत बमणावत आणि आयुष नागलोद अशी या दोघांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात काल एकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. निवळी खुर्द शिवारात झालेल्या या दुर्घटनेत अन्य एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
ग्रामीण भागात पशुधन विकास अधिकारी पशुधनाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट सेवा देत असल्याचं, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशूंचे निदान करण्यासाठी मेटल डिटेक्टर तसंच विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप काल करण्‍यात आले, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या कार्यक्रमात नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, नायगाव, मुखेड आणि कंधार या सात तालुक्यातल्या ६२ पशुवैद्यकीय दवाखान्यांना मेटल डिटेक्टर तसंच १०१ पशुवैद्यकीय दवाखान्यांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्‍ध करुन देण्यात आलं.
****
इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले- ऑफ फेरीत चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सवर पंधरा धावांनी विजय मिळवत, अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जनं निर्धारित षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. १७३ धावांचं लक्ष्य साधण्यासाठी फलंदाजीला आलेला गुजरात टायटन्सचा संघ अवघ्या १५७ धावात तंबूत परतला.
दरम्यान, प्ले- ऑफ गटात दुसरा सामना आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंटस यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं एम ए चिदंबरम क्रीडासंकुलात संध्याकाळी सा���ेसात वाजता सामना खेळवला जाईल. या सामन्यातला पराभूत संघ स्पर्धेतून बाद होईल, तर विजेत्या संघाचा परवा शुक्रवारी गुजरात टायटन्ससोबत सामना होणार आहे.
****
७१ व्या महाराष्ट्र वरिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धेच्या काल अखेरच्या दिवशी नाशिकचा सर्वेश कुशरे आणि पुण्याची अवंतिका नराळे यांनी सर्वोत्कृष्ट धावपटूचा मान पटकावला. पुणे जिल्हा संघाने पुरुष आणि महिला गटात अजिंक्यपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. म्हाळुंगे बालेवाडीच्या श्री छत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र ॲथलेटिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसं देण्यात आली. ओडिशामध्ये येत्या १५ ते १८ जून दरम्यान आंतर-राज्य वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी काल झालेल्या स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथे ‘वंडर केव्ह्स‘ या कार्यक्रमाचं येत्या सत्तावीस तारखेला आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीनं साजरा होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव, या अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला शिबीर, पोवाडा गायन, प्रश्नमंजुषा आणि नृत्यनाटिका असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दुर्गम भागासह खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी शासनानं हाती घेतलेल्या “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यात येत्या एक जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ मे  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार;ओळखपत्राशिवाय या नोटा बदलून देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल 
 ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमकेसीएलच्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलचा वापर
सत्ता गेल्याने घरघर लागलेल्या महाविकास आघाडीची विसर्जनाकडे वाटचाल-भाजपची टीका
सरकार विरोधकांविरूद्ध चुकीची कारवाई करीत असल्याचा शरद पवार यांचा आरोप
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्याचं येत्या शुक्रवारी लोकार्पण
जात वैधता प्रमाणपत्राअभावी नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ३८३ लोकप्रतिनिधींची निवड रद्द
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या प्ले ऑफ फेरीत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना 
सविस्तर बातम्या
दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार आहेत. एका वेळी कमाल २० हजार रुपये अर्थात जास्तीत जास्त दहा नोटा बदलता येणार आहेत. दरम्यान, दोन हजाराच्या नोटा चलनातून मागे घेणं हा चलन व्यवस्थापनाचा भाग असल्याचं भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. भारतीय रिजर्व्ह बँक दीर्घ काळापासून स्वच्छ चलन धोरणाचं पालन करत असून त्यानुसार यापूर्वीही वेळोवेळी विशिष्ट क्रमांकाच्या नोटा चलनातून काढून घेऊन नव्या नोटा जारी केल्याची माहिती त्यांनी दिली. नोटबंदीनंतरच्या काळात चलनाची गरज तातडीनं भागवण्यासाठी प्रामुख्यानं दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. मात्र, आता हा उद्देश पूर्ण झाला असून इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात चलनात असल्यामुळे आता दोन हजारांच्या नोटा कमी करण्यात येत आहेत असं ते म्हणाले.
दोन हजार रुपयांच्या नोटा सप्टेंबर २०२३ नंतरही वैध असतील, असे संकेत शक्तिकांत दास यांनी दिले. दोन हजार रुपयाच्या नोटांच्या वैधतेसंदर्भात बँकेनं काहीही निर्देश दिलेले नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
Byte…
नोटीफिकेशन मे हम ने कहा हैं it continues as legal tender। हम ने तो कही पे नहीं कहा, उसके आगे तो कुछ नहीं कहा। हम ने तो ऐसा नहीं कहा कि भाई लीगल टेंडर जो है वो सिर्फ 30TH सप्टेंबर तक है ऐसा तो नहीं कहा है। हमारे एक्सपेक्टेशन ये है कि 30 सप्टेंबर के अंदर जो है मॅक्झिमम क्वांटिटि ऑफ नोटस् वापस आ जायेंगे। हम देखेंगे उस वक्त, we will see & we will decide.
छोट्या व्यावसायिकांकडून दोन हजाराच्या नोटा नाकारण्याचा मुद्दा नवीन नाही, पूर्वीही अनेक व्यावसायिक ग्राहकांकडून दोन हजाराची नोट घेण्याऐवजी ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देत असत, याकडे दास यांनी लक्ष वेधलं. परदेशी गेलेल्या नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं दास यांनी सांगितलं.
दरम्यान, नोटा बदलण्यासंदर्भात रिजर्व्ह बँकेने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. दररोज किती नोटा बदलण्यात आल्या याची बँकांनी नोंद ठेवावी, नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सावलीची तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असं रिजर्व्ह बँकेनं सांगितलं आहे.
****
ओळखपत्र दाखवल्याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते अश्विनी उपाध्यय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमधून बदलून देणं, हे संविधानाच्या अनुच्छेद १४ चं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. दोन हजाराच्या नोटा बॅँकांनी संबंधित खातेधारकाच्या खात्यातच जमा करण्याचे निर्देश द्यावे, असंही या याचिकेत म्हटलं आहे.
****
आगामी काळात पर्यावरणाच्या माध्यमातून दिशादर्शक काम पहायला मिळेल, असा विश्वास, पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. जी २० अंतर्गत मुंबईत सुरु असलेल्या पर्यावरण आणि हवामानविषयक बैठकीचं काल कपिल पाटील यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर काम सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले....
Byte…
पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा संकल्प आहे, की आपला देश स्वच्छ झाला पाहिजे. आपल्या पर्यावरणामध्ये संतुलन राहिलं पाहिजे. पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे, मला विश्वास आहे, की येणाऱ्या काळामध्ये जगाला दिशादर्शक असं भारताचं काम पर्यावरणाच्या मध्ये आणि क्लायमेट चेंजच्या मध्ये निश्चितपणाने आपल्या देशामध्ये होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे.
****
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित-एमकेसीएलच्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलचा उपयोग ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृह इथं याचं सादरीकरण करण्यात आलं. जास्तीत जास्त नागरिकांना सहजरित्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी या पोर्टलचा उपयोग व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. यासाठी स्वयंसेवक नागरिकांना योग्य ती मदत करतील अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.          
****
सत्ता गेल्यामुळे घरघर लागलेल्या महाविकास आघाडीची विसर्जनाकडे वाटचाल सुरु झाल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ते काल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्तेतून गेल्यावर जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी कोणाची ताकद जास्त हे सांगण्यातच आघाडीचे तिन्ही पक्ष आपली ताकद खर्च करत आहेत. जिवंत राहण्यासाठी एकमेकांमध्येच स्पर्धा सुरु झाल्याची टीका उपाध्ये यांनी केली.
****
काळा पैसा वैध करण्यासंदर्भातल्या प्रकरणी सक्त वसूली संचालनालय-ईडीने राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल चौकशी केली. एका कंपनीला दिलेल्या नियमबाह्य कर्ज प्रकरणात पाटील यांच्या सहभागाची ईडीकडून चौकशी केली जात आहे. २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गैरव्यवहार विभागानं दाखल केलेल्या तक्रारीवरून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
****
चुकीची कामं करणाऱ्या माणसाच्या सल्ल्यावरून सरकार विरोधकांविरूद्ध चुकीची कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. विरोधकांना त्रास देण्याच्या उद्देशाने केंद्रसरकार तपास यंत्रणांचा वापर करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन हजार रुपयांच्या नोटेबाबतच्या निर्णयात सरकारने सर्वसामान्यांचा विचार केलेला नाही अशी टीका त्यांनी केली.
राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात काहीही चर्चा अद्याप झालेली नाही, महाविकास आघाडीतल्या पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं.
****
केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राऊत काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २०२४ मध्ये ईडीच्या कार्यालयात कोणा कोणाला पाठवायचं याची यादी आम्ही लवकरच तयार करु असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, जयंत पाटील यांना सक्तवसूली संचालनालयानं समन्स बजावून चौकशी केल्याच्या विरोधात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभरात निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं पक्ष कार्यकर्त्यांनी ईडी विरोधात फलक झळकावत घोषणाबाजी केली.
जालना इथं पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं. बदनापूर, परतूर आणि भोकरदन इथल्या तहसील कार्यालयासमोरही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केलं.
****
औरंगाबाद शहराची पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले आहेत. जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीच्या कामाचा डॉ कराड यांनी काल स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. शहरातल्या जनतेला २४ तास पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं डॉ.कराड यांनी सांगीतलं. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्याचं येत्या शुक्रवारी २६ मे रोजी लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होईल, हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर शिर्डी पासून नाशिक जिल्ह्यातल्या भरवीरपर्यंतचं अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अजूनही सुरू असून, इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
****
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद महानगरपालिकेत उपायुक्त रवींद्र निकम यांनी, नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार अडसुळ यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
जातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करु न शकल्याने नांदेड जिल्ह्यात आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या एक हजार ३८३ लोकप्रतिनिधींची निवड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रद्द केली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत निवडून आलेल्या या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १७ जानेवारी २०२३ पर्यत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र प्रमाणपत्र सादर न केल्यानं, त्यांची निवड रद्द ठरवण्यात आली.
****
क्रिकेट :
इंडियन प्रीमिअर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या प्ले ऑफ सामन्यांना आजपासून प्रारंभ होणार आहे. यातला पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता चेन्नईमधल्या एम ए चिदंबरम मैदानावर हा सामना सुरु होईल. या सामन्यातला विजेता संघ थेट अंतिम फेरीत दाखल होईल, तर पराभूत संघाचा अन्य दोन संघातल्या विजेत्याशी सामना होईल. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाची अंतिम सामन्यात आजच्या विजेत्या संघाशी विजेतेपदासाठी लढत होईल.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात काल शासन आपल्या दारी या योजनेच्या पहिल्या कार्यक्रमात सात हजार नऊ जणांना विविध प्रकारचे लाभ देण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणाऱ्या या योजनेच्या कार्यक्रमाचा, जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं.
****
बोगस कीटकनाशक विक्रेत्या कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर चलनी नोटा उधळून आंदोलन केलं. दोन दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
****
शेतकऱ्यांनी एचटीबीटी बियाणाबाबत जागरूक राहून अनधिकृत बियाणांची पेरणी करु नये, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. खरीप हंगामपूर्व बैठकीत ते बोलत होते. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एक जूननंतर पाण्याचा अंदाज घेवून कापसाची पेरणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक काल झाली. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राजू नाना भुमरे तर उपसभापतीपदावर राम पाटील एरंडे यांची बिनविरोध निवड झाली. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे राधाकिसन पठाडे तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे मुरली चौधरी विजयी झाले. लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर शेषराव जाधव आणि उपसभापती पदी अनिल चव्हाण निवडून आले, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप शिवसेना युतीचे रामहरी जाधव सभापती तर शिवकन्या पवार या उपसभापतीपदी निवडून आल्या आहेत.
**
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे अशोक ठेंगल तर उपसभापतीपदी काँग्रेसचे मदन इंगोले यांची बिनविरोध निवड झाली.
****
बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा जवळ आज सकाळी एस टी  बस आणि ट्रकच्या अपघातात चार जण ठार तर काही प्रवासी जखमी झाले. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात स्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती बुलडाणा पोलिसांनी दिली.
****
0 notes