विराट कोहलीची खराब कामगिरी: कपिल देव, वसीम जाफर, अजय जडेजा, करसन घावरी, झहीर खान यांनी विराट कोहलीला टी-२० संघातून वगळण्याचा सल्ला दिला.
विराट कोहलीची खराब कामगिरी: कपिल देव, वसीम जाफर, अजय जडेजा, करसन घावरी, झहीर खान यांनी विराट कोहलीला टी-२० संघातून वगळण्याचा सल्ला दिला.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाईट टप्प्यातून जात आहे. प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला आत्तापर्यंत माहित असेल की 33 वर्षीय खेळाडूने नोव्हेंबर 2019 पासून शतक झळकावलेले नाही. प्रत्येक अपयशासोबत माजी भारतीय कर्णधारावर दबाव वाढत आहे. मात्र, त्याला वगळावे की संधी द्यायची यावर मतमतांतरे आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील…
View On WordPress
0 notes
They are reaching the knockouts, right?: Karsan Ghavri defends Team India’s trophy drought since 2013 इमेज सोर्स: GETTY IMAGES भारतीय क्रिकेट टीम पूर्व तेज गेंदबाज करसन घावरी ने 2013 के बाद से इस तरह की किसी भी ट्रॉफी को उठाने में नाकाम रहने के बावजूद मल्टी-नेशनल इवेंट्स में अपनी निरंतरता के लिए टीम इंडिया की प्रशंसा की है। घवरी को लगता है कि देश के लोग ट्रॉफी जीतने के आदी हैं, इसलिए सेमीफाइनल या फाइनल बर्थ बस अब उनके साथ काम नहीं करता है।
0 notes
"तुमच्या नावावर लांब राइडिंगसाठी खेळू शकत नाही": विराट कोहलीवर माजी भारतीय क्रिकेटर | क्रिकेट बातम्या
“तुमच्या नावावर लांब राइडिंगसाठी खेळू शकत नाही”: विराट कोहलीवर माजी भारतीय क्रिकेटर | क्रिकेट बातम्या
विराट कोहलीचा फाइल फोटो.© एएफपी
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जवळपास तीन वर्षात शतक झळकावण्यात अपयशी ठरलेल्या बॅटने तो दुबळ्या पॅचमधून जात आहे. कोहलीने क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा, जे त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असे अनेक वर्तमान आणि माजी खेळाडूंनी सुचवले आहे. तथापि, भारताचा माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी याला वाटते की कोहली कदाचित त्याच्या पिढीतील महान खेळाडूंपैकी एक आहे परंतु आगामी T20…
View On WordPress
0 notes
करसन घावरी को लगता है कि रोहित शर्मा के आउट होने के बाद विराट कोहली को जसप्रीत बुमराह के बजाय 5 वें टेस्ट में भारत का नेतृत्व करना चाहिए था
करसन घावरी को लगता है कि रोहित शर्मा के आउट होने के बाद विराट कोहली को जसप्रीत बुमराह के बजाय 5 वें टेस्ट में भारत का नेतृत्व करना चाहिए था
भारत के पूर्व क्रिकेटर करसन घावरी का मानना है कि विराट कोहली को प्रीमियर पेसर जसप्रीत बुमराह के बजाय इंग्लैंड के खिलाफ हाल ही में संपन्न हुए पुनर्निर्धारित टेस्ट मैच में भारत का नेतृत्व करना चाहिए था।
बर्मिंघम के एजबेस्टन में इंग्लैंड के खिलाफ पुनर्निर्धारित टेस्ट मैच से पहले भारत के सभी प्रारूप के कप्तान रोहित को कोविड -19 के लिए सकारात्मक परीक्षण किया गया था।
आईसीसी टीम रैंकिंग | आईसीसी…
View On WordPress
0 notes
१९८३...
आमच्या लहानपणी मैदानी खेळ खेळणे, अन त्यात प्रामुख्याने क्रिकेट खेळणे हा आमचा आवडीचा छंद. अगदी कळायला लागले तसे आम्ही भावंडे क्रिकेट खेळायचो. अर्थात खेळ कमी अन भांडणे जास्त व्हायची, पण तरीही खेळणे कमी झाले नाही. मोठा प्रवीण अन धाकटा बाळू छान खेळायचे, मी मात्र लिंबूटिंबू असायचो. बॉलर पळत आला की मला भीतीच वाटायची, त्यामुळे फिल्डींग आणि क्वचित बॉलिंग करून समाधान मानून घ्यायचो.
तो काळ असा होता की नुकतेच वन डे मॅचेस सुरू झाले होते. एक दिवसात संपणार्या मॅचेसची एवढी क्रेझ वाटायची नाही. टेस्ट मॅचेसची सवय झाली होती. पाच दिवस खेळ अन एक दिवस सुट्टी अशी सहा दिवस मॅच चालायची. दोन किंवा तीन दिवसानंतर एक दिवस सुट्टी असायची. त्या सुट्टीच्या दिवशी खूप राग यायचा. गावस्कर, विश्वनाथ, अमरनाथ, वेंगसरकर आदी चांगले खेळत असतांना नेमकी सुट्टी यायची. तो दिवस कधी एकदा संपतो असे होवून जायचे. भारतात मॅच असली तर दिवसभर कुठे न कुठे रेडिओवर कॉमेंट्री ऐकायला मिळायची. इंग्लंड, वेस्ट इंडीज अशा ठिकाणी रात्री अकरा साडे आकरापर्यंत मॅच चालायची. शॉर्ट वेव्हवर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रांझिस्टर नेऊन खर...खुर...करणार्या ट्रांझिस्टरला रेंज मिळवून देण्याची धडपड चालायची. फिलिप्सच्या मोठ्या रेडिओवर मात्र चांगला आवाज यायचा. पण मध्येच रेंज गेली की खूप राग यायचा. त्याला थापट्या मारून हात दुखायचे.
उन्हाळ्यात ट्रांझिस्टर घेवून तिसर्या मजल्यावर (गच्चीवर) अंथरलेल्या गार गार गादीवर, स्वच्छ चंद्रप्रकाशात पहुडत कॉमेंट्री ऐकायची जी मजा यायची ती आज टिव्हीवर मॅच पाहण्यातही नाही! दिसत काहीच नसले तरी डोळ्यासमोर सर्व स्वच्छ दिसायचे. कॉमेंट्री सांगणारे इतके छान सांगत की संपूर्ण मैदान डोळ्यासमोर उभे रहायचे.
टिव्हीचा प्रसार व्हायच्या पूर्वीचा तो काळ होता. पेपरमध्ये येणार्या क्रिकेट��्या फोटोंची कात्रणे करून जुन्या वहीत चिटकावणे हा उन्हाळ्यातला आमचा छंद होता. त्या काळी कलर फोटो नसायचे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो मध्ये गावस्करला ड्राईव्ह करतांना, किरमानीला डाय मारून कॅच पकडतांना, असे नुसते फोटो पाहूनच अंगावर शहारे यायचे.
‘एक कपील देव नावाचा फास्ट बॉलर आलाय. खूप जोरात बॉलिंग टाकतो तो’. १९७८ साली शाळेतून आल्यावर गल्लीतल्या मित्रांसोबत गप्पा मारतांना नवीन बातमी मिळाली होती. कल्पनेनेच तो एक उंचापुरा, धष्टपुष्ट असावा असा अंदाज बांधला होता. तोवर फास्ट बॉलर म्हणजे काय हे माहितच नव्हते. बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर, वेंकट राघवन, दिलिप दोशी असे स्पिनर्सच माहित होते.
‘अरे कपील देव काहीच नाही, योगराज सिंग म्हणून एक त्याच्यापेक्षाही फास्ट बॉलर आहे. पण त्याला टीममध्ये घेतले नाही.’ आमच्यापेक्षा वयाने मोठा असलेल्या एका मित्राने माहीती पुरवली. यावर बर्याच गप्पा रंगल्या. वेस्ट इंडीजमध्ये कसे धिप्पाड आक्राळ विक्राळ बॉलर आहेत, आपल्याकडे मात्र फक्त स्पिनर्स आहेत. नाही म्हणायला अबिदअली, करसन घावरी असे बॉलर होते, पण फास्ट बॉलर म्हणण्यासारखा हा कपील देव टीममध्ये आला आहे हे ऐकून हरखून गेलो होतो.
याच गप्पात १९७५ साली पहिली वनडे वर्ल्ड कप झाली अन वेस्ट इंडीजने जिंकली हे कळले. ‘त्या वर्ल्डकप मध्ये ओपनिंगला येवून गावस्कर संपूर्ण ६० ओव्हर्स खेळून नॉट आऊट राहिला, पण फक्त ३६ रन केले’ अजून एकाने माहिती दिली. या गप्पात अशी माहिती फक्त तोंडीच दिली जायची असे नाही. अगदी अॅक्शन करून कोण कसे शॉट मारतो, कोण कशी बॉलिंग करतो, मनगटाचे जॉईंट नसलेला चंद्रशेखर कसे बॉल टाकतो, हे कुठेही कधीही मॅच न पाहणारे अगदी रंगवून सांगायचे. त्यामुळे कल्पनाविश्वात रमायला खूप मजा यायची.
१९७९ चा वर्ल्डकपही वेस्ट इंडीजने जिंकला हे पेपरमध्ये वाचून कळले होते. डेस्मंड हेंस, गार्डन ग्रीनिज, क्लाईव्ह लॉईड, मायकल होल्डींग, माल्कम मार्शल, जोएल गार्नर, जेफ्री दुजां अशा धिप्पाड खेळाडूंचे फोटो पाहून त्यावेळी धडकीच भरायची. एकेकाळी बॉडीलाईन बॉलिंग करून त्यांनी अंशुमन गायकवाड, गावस्कर, वेंगसरकर, फारुख इंजिनिअर अशा खेळाडूंना मैदानावरच जायबंदी केले होते हे पेपरमध्ये वाचले होते. अशा या टीमला तेव्हा काहीच चॅलेंज नव्हते.
हे सर्व आज परत आठवायचे कारण म्हणजे ‘१९८३’ हा सिनेमा नुकताच दुसर्यांदा पाहिला आणि तो पहात असतांना डोळ्यासमोर त्यावेळचं सगळं चित्र अगदी हुबेहुब तरळलं.
१९८३ च्या वर्ल्डकपपर्यंत वनडे मॅचेसचे बरेचसे आकर्षण वाढले होते. पेपरमध्ये रोज त्याबद्दल वाचायला मिळत होते. भारत एकेक मॅच जिंकत फायनलला पोहोचला होता. न भुतो न भविष्यती असा तो क्षण होता. असे असले तरी आकाशवाणीच्या मेडियम वेव्हवर भारतीय स्टेशनवर कॉमेंट्री नव्हती. तिथे बातम्या आणि इतर कार्यक्रमच चालले होते. कदाचित भारतीय टीम असे काही शौर्य करेल हे आकाशवाणीच्या मनालाही शिवले नसावे. त्यामुळे शॉर्टवेव्हवर लागणार्या परदेशी स्टेशनवर अवलंबून असावे लागायचे.
फायनल मॅचच्या दिवशी आमच्या रेडिओच्या माडीत फिलिप्सच्या मोठ्या रेडिओवर कॉमेंट्री लावलेली होती. मॅच��ाठी दादा (वडील) कोर्टातून लवकर घरी आले होते. मी वरती जाऊन कॉमेंट्री ऐकत बसलो होतो. बैठकीतले काम आटोपून दादाही वरती आले. शॉर्टवेव्ह मुळे खुपदा व्यत्यय येत होता. त्यात इंग्रजी कॉमेंट्री सुरू झाली की मला फार राग यायचा! अशावेळी काय झाले ते दादांकडून कळायचे.
श्रीकांत आऊट होवून परतला आणि नंतर गळती सुरू झाली. कसेबसे १८३ रन झाले! आम्ही उदास झालो होतो. त्यांच्या लंच टाईममध्ये आम्ही डिनर आटोपून परत वरती येवून बसलो. लंचनंतर वेस्टइंडिज खेळायला उतरला आणि लाईट गेले! अंधारात ट्रांझिस्टर शोधून काढला. बाहेर सज्जात (गॅलरीत) बबर्याने गाद्या टाकून ठेवल्या होत्या. ��्यावर बसून ट्रांझिस्टर सुरू केला. तोवर त्यांचे दोन आऊट झाले होते, पण विव्ह रिचर्डस मात्र ठोकत होता.
‘रिचर्ड्स आऊट होतो का नाही रे..’ दादांनी मला विचारले.
‘अॅ हॅ, तो खूप तगडा आहे. काय करतो कुणास ठाऊक!’ मनातून तो लवकर आऊट व्हावा असे वाटत असले तरी मी मोघम उत्तर दिले. आऊट होतो म्हणावं अन नाही झाला तर काय घ्या! असं प्रत्येकवेळी दादा विचारायचे आणि मी असेच मोघम उत्तर द्यायचो. मोघम उत्तर दिले तरच मनातले घडते अशी माझी (अंध)श्रद्धा होती!
...आणि तो क्षण आला! ‘गेंद आसमान छूती हुयी बाँड्री लाईन की तरफ जा रही है, उसके पिछे कपीलदेव दौड रहे है, अब देखना है वो ये कॅच पकड पाते है या नही..... और... और...’ असे कॉमेंट्रेटर म्हणाला अन नुसता प्रेक्षकांच्या ओरडण्याचा गोंधळाचा आवाज येवू लागला. माझी छाती धडधड करू लागली. नेमके काय झाले काहीच कळेना. जवळजवळ दोन तीन मिनिटानंतर ‘ये गजब हो गया! मेरी जिंदगी मे पहली बार मैंने ये देखा है. कोई खिलाडी बीस तीस गज पिछे दौडते हुये इतनी महत्वपूर्ण कॅच पकड लेता है ये दृश्य विलोभनिय है.....’ हे वाक्य ऐकून मी तर उड्याच मारायला लागलो. दादाही तक्क्याला टेकून सरसावून बसले. खुशीत त्यांनी पानपुडा उघडला. तंबाखू हातावर चोळून मस्तपैकी फक्की मारली. मला लक्षात आले की जवळपास तास दिड तासापासून त्यांनी पानपुड्याला हात लावला नव्हता!
एकदाचा रिचर्डस आउट झाला अन त्यांचे एकेक विकेट पडायला लागले. मोहिंदर अमरनाथने तर कमालच केली होती. अन पाहता पाहता भारत जिंकला! वेस्टइंडीजची हॅटट्रिक चुकली आणि त्यांची मिजासही उतरली. मैदानावरचा गोंधळ, प्रेक्षकांचा आवाज, लॉर्डसच्या गॅलरीत कपीलदेवने वर्ल्डकप हातात घेवून उंचावला...हे सारे कॉमेंट्रेटर सांगत होते. कल्पनेनेच सारे दृश्य आमच्या डोळ्यात साठत होते.
आनंदाने मी तर नाचतच सुटलो होतो. क्रिकेटमध्ये काहीतरी झाले आहे अन भारत जिंकला आहे हे आईला लक्षात आले होते. रात्रीचे साडेआकरा वाजून गेले होते तरी खाली जाऊन ती गरम गरम मसाला दूध घेऊन वरती आली. ते वाफाळलेले दुध पित पित डोळ्यासमोर लॉर्डसचे मैदान आणत रात्री खूप उशीरा केंव्हातरी डोळा लागला...
तो आनंदाचा क्षण, ते रोमांच, वाडा, गल्ली, रेडिओची माडी, सज्जा, फिलिप्सचा रेडिओ, छोटा ट्रांझिस्टर, दूर कुठेतरी वाजलेले फटाके, गरम मसाला दुध...हे सारे चित्र आज या सिनेमामुळे ३९ वर्षानंतर डोळ्यासमोर जसेच्या तसे अगदी लख्ख उभे राहिले, अन अंगात उगाच एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटले...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
गुजरात राज्य के जनपद अहमदाबाद के युवा समाजसेवी श्री विजय भाई बाघेला जी को जिलाध्यक्ष अहमदाबाद मा.श्री राजेश बाड़ोदरा जी एवं के अनुमोदन पर राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जाति जनजाति प्रकोष्ठ एवं प्रभारी गुजरात प्रदेश मा.श्रीमती एडवोकेट अर्चना बेन परमार जी एवं प्रदेश अध्यक्ष युवा प्रकोष्ठ मा.श्री सुभाष भाई चूड़ासमा जी द्वारा मिशन सुरक्षा परिषद जनपद अहमदाबाद का जिला महासचिव मनोनीत किया गया है। श्री विजय भाई बाघेला जी को हार्दिक बधाई।🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 1-भानू प्रसाद परमार प्रदेश उपाध्यक्ष। 2-करसन भाई मगन भाई प्रदेश उपाध्यक्ष 3-राजेश कुमार कनौजिया प्रदेश महासचिव 4-हंसा बेन परमार प्रदेश महासचिव। 5-अदिति पिन्टू भाई माकड़िया । प्रदेश महासचिव महिला प्रकोष्ठ। 6-श्रीमती रीना बेन प्रदेश महासचिव महिला प्रकोष्ठ। 7-श्रीमती रेणुका यादव प्रदेश महासचिव महिला प्रकोष्ठ। 8-सुरेश कुमार प्रभु जिलाध्यक्ष व्यापार प्रकोष्ठ। 9-मो.साबिर भाई शेख जिला उपाध्यक्ष। 10-जगदीश भाई सोलंकी जिला उपाध्यक्ष। 11-कुरैशी इकबाल कासिम अली जनपद अहमदाबाद मिशन सुरक्षा परिषद गुजरात। https://www.instagram.com/p/CYT15dVFq8b/?utm_medium=tumblr
0 notes
कोंडागांव : उत्तरप्रदेश के दो लोगों से लूट के मामले में पुलिसकर्मियों पर एफआईआर दर्ज Divya Sandesh
#Divyasandesh
कोंडागांव : उत्तरप्रदेश के दो लोगों से लूट के मामले में पुलिसकर्मियों पर एफआईआर दर्ज
कोण्डागांव। पुलिस के हेड कांस्टेबल और एक सब इंस्पेक्टर के साथ एक अन्य व्यक्ति पर लूटपाट करने और डरा धमका कर उनकी कार (हुंडई वर्ना) को छीन लेने का आरोप लगाया है। तीनों के खिलाफ एसपी के निर्देश पर बुधवार को एफआईआर दर्ज कर विवेचना में लिया गया है। मामला गुरुवार 01 जुलाई को संज्ञान में आया है। उक्त मामले में उत्तर प्रदेश के पीड़ित एक व्यक्ति जितेन्द्र कुमार पिता विनोद कुमार जिला अलीगढ़ निवासी ने बताया कि वाहन क्रमांक डीएल 8 सी जेड 4661 में उनके भाई करसन पाल पिता विनोद कुमार 32 वर्ष और यतेंद्र सिंह पिता भोलासिंह उम्र 35 वर्ष 25 जून 2021 को राजमुन्द्री जा रहे थे। इसी दौरान 03:39 बजे कोण्डागांव के मसोरा टोल प्लाजा पार करने के बाद 4:15 बजे कोंडागांव के समीप राष्ट्रीय राजमार्ग पर ग्राम बनियागांव में स्थित तिरुपति बालाजी ढाबा पर अपनी कार (हुंडई वर्ना) खड़ी कर आराम करने के लिए रुके हुए थे। उसी दौरान लगभग एक घँटे बाद वहां एक आई 20 कार में कुछ अज्ञात व्यक्ति पहुंचे और आसपास देख कर चले गए। उसके बाद दोनों व्यक्ति 7/8 बजे ढाबे में भोजन कर आराम कर रहे थे, तो रात लगभग 12 बजे आई 20 कार में तीन अज्ञात व्यक्ति पहुंचे जिनमें से दो लोगों ने पुलिस की वर्दी में थे।
यह खबर भी पढ़ें: मख्यमंत्री तीरथ सिंह रावत ने संवैधानिक संकट खड़ा होने की वजह से दिया CM पद से इस्तीफा, 3 बजे विधायकों की मीटिंग
उन्होंने खुद को पुलिस होने की बात कही और थाना चलने की बात कहकर उत्तरप्रदेश के करसन पाल और यतेंद्र को जंगल के रास्ते ले गए और बीच जंगल में उनके पास रखा नगदी लगभग 20 हजार व एटीएम कार्ड छीन लिए, कार्ड को मशीन में ऐड करके पैसा ट्रांसफर करने की कोशिश भी की गई, लेकिन तीन बार पासवर्ड गलत बताने से एटीएम लाॅक हो गया। उसके बाद दोनों व्यक्तियों से मारपीट करने के बाद जंगल में ही उत्तरप्रदेश की कार (हुंडई वर्ना) को खड़ा कर, आई 20 वाहन से लेकर नेशनल हाइवे में पहुंचे और एक ट्रक में बिठाकर ट्रक चालक से कहा इन आदमियों को रायपुर छोड़ो, हम पीछे-पीछे आ रहे हैं। दोनों लड़के रायपुर पहुँचकर जैसे तैसे जुगाड़ करके ट्रेन पकड़कर 27 तारीख को अलीगढ़ उत्तरप्रदेश पहुंचे और उनके साथ कोण्डागांव में हुई इस लुटपाट की घटना को बताया जिसके बाद हम सभी 29 जून को कोण्डागांव सिटी कोतवाली में घटना की शिकायत दर्ज कराने पहुंचे हैं।
जितेन्द्र कुमार ने बताया कि थाना में कोई हमारी फरियाद नहीं सुन रहा था तो हम एसपी के पास पहुँचे और मामले की जानकारी दी तब जा के कार्रवाई शुरु की गई है। उक्त मामले में कोतवाली प्रभारी अर्चना धुरन्धर से जानकारी लेनी चाही तो उन्होंने सीधा जवाब दे दिया कि आप एसडीओपी कपिल चन्द्रा से बात कर लीजिए। ऑनलाइन चेक करने पर 30 जून को दर्ज एफआईआर की मिली जानकारी के अनुसार अज्ञात आरोपितों के खिलाफ थाना कोंडागांव में अपराध पंजीबद्ध किया गया है।
पुलिस अधीक्षक कोण्डागांव, सिद्धार्थ तिवारी ने बताया कि एक संदेहास्पद गाड़ी 25/26 की दरमियानी रात कोण्डागांव और जगदलपुर के बीच तिरुपति बालाजी ढाबा में आकर रुकी, गाड़ी को एक सब इंस्पेक्टर और हेड कांस्टेबल के साथ एक अन्य व्यक्ति के द्वारा जांच करते हुए ऊस पर वैधानिक कार्रवाई न करते हुए उनसे 20 हजार अवैध रूप से लिए थे। इस मामले में 223/21 का अपराध दर्ज किया गया। धारा 384 और 34 के अंतर्गत मामला विवेचना में है आगे कार्रवाई जारी है।
0 notes
पार्क में खेलते वक्त बदली थी शुभमन की किस्मत, पूर्व क्रिकेटर ने 11 साल की उम्र में पहचानी थी प्रतिभा
पार्क में खेलते वक्त बदली थी शुभमन की किस्मत, पूर्व क्रिकेटर ने 11 साल की उम्र में पहचानी थी प्रतिभा
स्पोर्ट्स डेस्क, अमर उजाला, नई दिल्ली
Updated Thu, 31 Dec 2020 08:45 AM IST
पढ़ें अमर उजाला ई-पेपर
कहीं भी, कभी भी।
*Yearly subscription for just ₹299 Limited Period Offer. HURRY UP!
सार
पार्क में खेलते देख अंडर-19 कैंप में बुलाकर नई गेंद से चार तेज गेंदबाजों का कराया था सामना
घावरी और पिता लखविंदर को स्टार्क की उछलती गेंदों का आसानी से सामना करते देख नहीं हुआ आश्चर्य
विस्तार
करसन घावरी हों या…
View On WordPress
0 notes
भारत के लिए खेलने वाले 11वें बाएं हाथ के तेज गेंदबाज बने नटराजन नई दिल्ली, 2 दिसम्बर (आईएएनएस)। भारत के 990 वनडे मैचों के इतिहास में टी.नटारजन देश के लिए खेलने वाले 11वें बाएं हाथ के तेज गेंदबाज हैं। नटराजन बुधवार को कैनबरा में आस्ट्रेलिया के खिलाफ खेले जा रहे सीरीज के तीसरे और अंतिम वनडे मैच से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में पदार्पण कर रहे हैं। इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) में सनराइजर्स हैदराबाद की तरफ से बेहतरीन प्रदर्शन का नटराजन को यह ईनाम मिला है। भारत के लिए अभी तक नटराजन को मिलाकर कुल 11 बाएं हाथ के तेज गेंदबाज हैं खेले हैं। इनमें करसन घावरी, रुद्र प्रताप सिंह (1986), राशिद पटेल, जहीर खान, आशीष नेहरा, इरफान पठान, रूद्र प्रताप सिंह (2005-11), जयदेव उनादकट, बरिंदर सिंह सरन, खली��� अहमद बाकी अन्य बाएं हाथ के तेज गेंदबाज हैं जो भारत के लिए खेले हैं। घावरी, जहीर, इरफान, नेहरा और आरपी सिंह (2005-11) उन गेंदबाजों में हैं जिन्होंने अंतर्राष्ट्रीय स्तर पर अपनी धाक जमाई। इन सबमें जहीर खान, आशीष नेहरा, कसरन घावरी, इरफान पठान और आरपी सिंह (2005-11) ही विशेष चमक दिखा सके।जेएनएस .Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.....Natarajan becomes the 11th left-arm fast bowler to play for India. ..
0 notes
निरमा वॉशिंग पाउडर की इस लड़की की दर्द नाक कहानी आप को रुला देगी
निरमा वॉशिंग पाउडर की इस लड़की की दर्द नाक कहानी आप को रुला देगी
90 के दशक के सभी बच्चों को टीवी पर देखा हर कार्टून हर कॉमिक्स याद होगा। इसके साथ आपको याद होगा निरमा का वो विज्ञापन भी जिसका गाना ‘वॉशिंग पाउडर निरमा’ हम सभी को आज भी याद है। लेकिन क्या आप जानते हैं निरमा के पैकेट पर जो लड़की बनी है वो कौन है? नहीं, तो चलिए हम बताते है निरमा गर्ल की कहानी।
दरअसल निरमा वॉशिंग पाउडर की शुरुआत 1969 में गुजरात के करसन भाई ने की थी। निरमा के पैकेट पर जो लड़की नज़र आती…
View On WordPress
0 notes
उडी उडी जाये हिंदी लिरिक्स – रईस – सुखविंदर सिंह | शाहरुख़ खान, माहिरा खान
उडी उडी जाये हिंदी लिरिक्स – रईस – सुखविंदर सिंह | शाहरुख़ खान, माहिरा खान
उडी उडी जाये गाने के बोल हिन्दी फिल्म जॉली रईस से है। इसे सुखविंदर सिंह, भूमि त्रिवेदी तथा करसन सगठिया ने गाया है और इसके बोल जावेद अख्तर ने लिखे है तथा इसके संगीत की रचना राम संपथ ने की है।
गाने के शीर्षक: उडी उडी जाये
मूवी: रईस
गायक: सुखविंदर सिंह, भूमि त्रिवेदी और करसन सगठिया
संगीत: राम संपथ
गीत: जावेद अख्तर
उडी उडी जाये गाने के बोल – रईस
उड़ी उड़ी जाये
उड़ी उड़ी जाये
दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए
उ…
View On WordPress
0 notes
ब्रेकिंग न्यूज....................💐 एडवोकेट अर्चना परमार बनी मिशन सुरक्षा परिषद की राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जाति जन जाति प्रकोष्ठ की राष्ट्रीय अध्यक्ष एवं प्रदेश प्रभारी गुजरात राज्य। गुजरात हाईकोर्ट की वरिष्ठ अधिवक्ता एवं मिशन सुरक्षा परिषद के अमूल्य हीरा स्मृतिशेष किरीट राज भाई सोलंकी जी की सुपुत्री अहमदाबाद निवासिनी श्रीमती एडवोकेट अर्चना संजय भाई परमार जी को राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री गंगाराम अम्बेडकर जी ने मिशन सुरक्षा परिषद के संगठन को गतिशील बनाये रखने के लिये श्री किरीट राज भाई सोलंकी जी के दुनिया से जाने के बाद यह जिम्मेदारी उनकी सुपुत्री के कन्धों पर सौप कर उन्हें अपने बराबर ओहदा देते हुये गुजरात राज्य का प्रभारी बनाया है। एडवोकेट अर्चना परमार अपने पापा के अधूरे काम को जरूर पूरा करेंगी उन्हें इस नई जिम्मेदारी के लिये कोटिशः बधाई। किरीट भाई के दुनिया के जाने के बाद उनके बेटे के घर बेटे का जन्म अर्थात नया मेम्बर परिवार में आने की भी मिशन सुरक्षा परिषद के सभी पदाधिकारी हार्दिक शुभकामनाएं प्रदान करते है।🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 1-कान्ता बेन गेरियाल राष्ट्रीय महासचिव महिला प्रकोष्ठ। 2-गोपाल भाई जाधव राष्ट्रीय सचिव पिछड़ा वर्ग प्रकोष्ठ। 3-प्रवीण भाई श्रीमाली प्रदेश अध्यक्ष पिछड़ावर्ग प्रकोष्ठ। 4-हसमुख भाई टी.परमार प्रदेश अध्यक्ष प्रबुद्ध प्रकोष्ठ। 5-एम.जे.वरन्डा प्रदेश अध्यक्ष एस.टी.प्रकोष्ठ। 6-कांति लाल उमा भाई परमार प्रदेश अध्यक्ष लेखक एवं पत्रकार प्रकोष्ठ। 7-करसन भाई चौहान प्रदेश अध्यक्ष अति पिछड़ा वर्ग प्रकोष्ठ। 8-मोमिन अब्बास भाई प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यक प्रकोष्ठ। 9-हंसाबेन जे.वाला। प्रदेश अध्यक्ष महिला प्रकोष्ठ। 10-कनु भाई सुमेसरा प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाति प्रकोष्ठ 11-अशोक कुमार अनिल गुर्जर प्रदेश अध्यक्ष व्यापार प्रकोष्ठ। 12-सुभाष भाई चूड़ासमा। प्रदेश अध्यक्ष युवा प्रकोष्ठ।। 13-किरीट भाई राठौड़ प्रदेश अध्यक्ष श्रम प्रकोष्ठ। 14-सोनी मधु अभिनेत्री। प्रदेश अध्यक्ष सांस्कृतिक प्रकोष्ठ। 15-एडवोकेट धनवंतीबेन जाधव प्रदेश कानूनी सलाहकार। 16-नीरव महेन्द्र भाई ठक्कर प्रदेश कानूनी सलाहकार। 17-भार्गव भाई अरविन्द प्रदेश कानूनी सलाहकार। https://www.instagram.com/p/CJMJNFullSi/?igshid=u6n8izxvwxyg
0 notes