डाव
कशाला कुणाच्या पडतो मधात ।उगाच घोर का लावतो मनात ।येयील सारेच त्याचे ध्यानात ।आपलेच उलटतील डाव क्षणात ।देतील घाव ते तुझ्याच उरात ।उरेल काय मग तुझ्याच घरात ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
आला आहे व्याकुळ करण्या
हा कोण आला, झाला उजळतासोहळा, कुणाच्या नावे असेघरी जणू सूर्य संध्याकाळी उगवे
स्मरणे काही आल्यासम वाकिरणे, लहरल्यासम दिसतीमनी झोपी गेलेली स्मरणे,फिरून विळोख्यासी घेतीमद्य सांडते आकांक्षाचेनेत्रांच्या प्याल्यामधूनी
आवाज ऐकून छाती धडकेपावलांच्या मंद मंद चालण्यातूनहर रुपवतीकडून पदरामधलीहलचल पुसती मोकळ्या मुखातूनलपत छपत कुणी राधा विचारीआपुल्या शामकडून
काय सांगावे ह्या येण्याआला आहे व्याकुळ…
0 notes
27. स्वधर्माशी समन्वय
श्रीकृष्ण स्वधर्माचे स्पष्टीकरण देतात (2.31-2.37) आणि ते अर्जुनला सांगतात की अशी अवांछित लढाई स्वर्गाचे दार उघडते (2.32) आणि त्यापासून पळून गेल्याने स्वधर्म आणि कीर्ती नष्ट होईल आणि पाप होईल (2.33). रणांगणावर अर्जुनाला दिलेला हा उपदेश त्याच्या योग्य संदर्भात पाहण्याची गरज आहे. श्रीकृष्ण खरे तर स्वधर्माशी संदर्भात समन्वय आणि सुसंवादाबद्दल बोलत आहेत, युद्धाबद्दल नाही.
श्रीकृष्णाला अर्जुनाचे विचार, शब्द आणि कृती यात विसंगती आढळते. तो अर्जुनाला सुसंगती आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनाच्या बाबतीत, स्वतःच्या धर्मानुसार युद्ध लढण्यात सुसंगती आहे आणि युद्धापासून पळून जाण्यात विसंगती आहे.
खरं तर, समन्वय हा सृष्टीचा नियम आहे जिथे सर्वात लहान ‘इलेक्ट्रॉन’, ‘प्रोटॉन’ आणि ‘न्यूट्रॉन’ पासून ते मोठ्या आकाशगंगा, ग्रह आणि तारे एकसंध असतात. जेव्हा रेडिओ आणि रेडिओ स्टेशनचा ताळमेळ (ट्यून) असतो तेव्हाच आपण आपल्या आवडत्या संगीताचा आनंद घेऊ शकतो. मानवी शरीरापेक्षा समन्वयाचे कोणतेही मोठे उदाहरण नाही, ज्यामध्ये अनेक अवयव आणि रसायने असतात ज्यांच्या समन्वयात्मक कार्यामुळे आपण जसे आहोत तसे बनलो आहोत. समन्वय म्हणजे गोष्टी आणि परिस्थिती जशा आहेत तशा, आपल्या संदर्भ आणि मूल्यव्यवस्यच्या चौकटीत आपल्याला हवेत तशा नव्हे.
आपल्या लहानपणापासून, आपल्याला शिकविण्यात आले आहे की सत्कर्मांमुळे मृत्युंनंतर आपण स्वर्गात जातो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात. श्रीकृष्ण म्हणतात, स्वर्ग आणि नरक या मृत्यूनंतरच्या गोष्टी नाहीत, तर त्या आता आणि येथेच अस्तित्वात आहे. कुणाच्या क्षमतेला कशी आणि किती संधी मिळते त्यावर हे अवलंबून आहे.
जेव्हा आपण इतरांचा स्वधर्म समजून घेतो तेव्हा कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद असतो जो स्वर्ग आहे आणि त्याचा अभाव नरक आहे. आपल्या इच्छा पूर्ण होतात की नाही यावर आपल्या आनंद किंवा दुःखचा अनुभव अवलंबून असतो. जेव्हा स्वधर्माशी आंतरिक समन्वय साधला जातो तेव्हा तो बाह्य जगाचा विचार न करता स्वर्गासारखा असतो.
0 notes
शिवसेना कुणाच्या बापाची नाही : उद्योगमंत्री उदय सामंत
https://bharatlive.news/?p=153936
शिवसेना कुणाच्या बापाची नाही : उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे; पुढारी ...
0 notes
बालकाचा पतंग उडवीत असतांना विहिरीत पडून मृत्यू
बालकाचा पतंग उडवीत असतांना विहिरीत पडून मृत्यू
बालकाचा पतंग उडवीत असतांना विहिरीत पडून मृत्यू
धरणगाव ; – आज संक्रात तीळ गुल घ्या आणि गोड गोड बोला कुणाच्या आयुष्यात गाव तर कुणाच्या आयुष्यात आयुष्यभरासाठी कायमचा काळोख . आज संक्रान्ति निमित्त पतंग उडविण्याची परंपरा आहे . लाहान मोठे या पंतग उडविण्याचा आनंद घेत असतात अनेक ठिकाणी वाईट घटना देखील घडतांना आपण बघत असतो आणि अशीच एक दुर्दैवी घटना घडली धरणगाव तालुक्यात या ठिकाणी एक दहा वर्षांचा मुलगा…
View On WordPress
0 notes
भित नाही कुणाच्या बापाला,गायिका अंजली भरती नागपूर,जयभीम नगर बुध्द विहार,...
0 notes
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
विवाहबाह्य संबंधातील एक प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेले असून कर्नाटक उच्च न्यायालयाने कुणाच्या संमतीशिवाय कॉल डिटेल्स मागणे हे घटनाबाह्य ठरवलेले आहे. सदर प्रकार हा संबंधित व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन ठरत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बंगळुरू येथे हा प्रकार समोर आला होता.
एका कुटुंबाच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा आरोप केला होता त्यासाठी त्याने न्यायालयाकडे…
View On WordPress
0 notes
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
विवाहबाह्य संबंधातील एक प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेले असून कर्नाटक उच्च न्यायालयाने कुणाच्या संमतीशिवाय कॉल डिटेल्स मागणे हे घटनाबाह्य ठरवलेले आहे. सदर प्रकार हा संबंधित व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन ठरत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बंगळुरू येथे हा प्रकार समोर आला होता.
एका कुटुंबाच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा आरोप केला होता त्यासाठी त्याने न्यायालयाकडे…
View On WordPress
0 notes
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
विवाहबाह्य संबंधातील एक प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेले असून कर्नाटक उच्च न्यायालयाने कुणाच्या संमतीशिवाय कॉल डिटेल्स मागणे हे घटनाबाह्य ठरवलेले आहे. सदर प्रकार हा संबंधित व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन ठरत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बंगळुरू येथे हा प्रकार समोर आला होता.
एका कुटुंबाच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा आरोप केला होता त्यासाठी त्याने न्यायालयाकडे…
View On WordPress
0 notes
स्त्रीशक्ती
नवीन एक स्तंभनवीनच आरंभ ।स्त्री ची भागीदारीराजकारण अगडबंब ।
कुणास ते पसंतमनी कुणाच्या खंत ।वारा तर वाहतोपण किती संथ ।
होऊ दे एकदाचेरणांगणात बंड ।नाही येणार मागेवाट ही अखंड ।
असू दे पायरीकाढतील त्या धिंड ।शिखरावर दिसेलस्त्री शक्तीचा दंड ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
कुणाच्या येण्याची खबर घेऊन हवा आली
कोण आले की नजरेत चमक उठलीमनात झोपलेल्या ताऱ्यामध्ये खणखण उठली
कुणाच्या येण्याची खबर घेऊन हवा आलीअंगात फुलांची खळखळ निरंतर झालीआत्मा उगवू लागला श्वासात सुगंध महकला
कुणी हे माझ्याजवळ बघून बाहू विस्तारलेचंचल भावनांनी अंगातली नजर उघडलीओठ तप्त झाले, केशपाश हलू लागला
कुणाच्या हातानी माझ्या हाताकडून याचना केलीकुणाच्या स्वप्नांनी माझ्या रात्रीकडून याचना केलीवाद्ये वाजू लागली पदरात लालसा जाग उठली
कोण…
0 notes
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
विवाहबाह्य संबंधातील एक प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेले असून कर्नाटक उच्च न्यायालयाने कुणाच्या संमतीशिवाय कॉल डिटेल्स मागणे हे घटनाबाह्य ठरवलेले आहे. सदर प्रकार हा संबंधित व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन ठरत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बंगळुरू येथे हा प्रकार समोर आला होता.
एका कुटुंबाच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा आरोप केला होता त्यासाठी त्याने न्यायालयाकडे…
View On WordPress
0 notes
मी कुणाच्या धमकीला घाबरत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत ओबीसीसा लढत राहणार : डॉ. तायवाडे
https://bharatlive.news/?p=153824
मी कुणाच्या धमकीला घाबरत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत ओबीसीसा लढत राहणार : ...
0 notes
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
बायकोची कॉल हिस्टरी काढणाऱ्या पतीला न्यायालय म्हणाले ?
विवाहबाह्य संबंधातील एक प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेले असून कर्नाटक उच्च न्यायालयाने कुणाच्या संमतीशिवाय कॉल डिटेल्स मागणे हे घटनाबाह्य ठरवलेले आहे. सदर प्रकार हा संबंधित व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन ठरत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बंगळुरू येथे हा प्रकार समोर आला होता.
एका कुटुंबाच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा आरोप केला होता त्यासाठी त्याने न्यायालयाकडे…
View On WordPress
0 notes
पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल
मुंबई दि 20 : पुणे येथे नवले ब्रिजवर आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे.
हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या…
View On WordPress
0 notes