Tumgik
#जबाबदारी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
IND vs BAN : पंतकडून जबाबदारी काढून घेतली; टीम इंडियाला मिळाला नवा कसोटी उपकर्णधार
IND vs BAN : पंतकडून जबाबदारी काढून घेतली; टीम इंडियाला मिळाला नवा कसोटी उपकर्णधार
IND vs BAN : पंतकडून जबाबदारी काढून घेतली; टीम इंडियाला मिळाला नवा कसोटी उपकर्णधार IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेनंतर आता दोन्ही संघात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिली कसोटी १४ डिसेंबरपासून सुरू होईल. IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेनंतर आता दोन्ही संघात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिली कसोटी १४…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.09.2024  रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यात कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापाल यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत सर्वोच्च लेखा संस्थांच्या आशियाई संघटनेच्या १६ व्या बैठकीचं उद्‌घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. कॅग कार्यालय नैतिक आचरणाच्या आदर्श संहितेचं पालन करतं, ज्यामुळे त्याच्या कामकाजात प्रामाणिकतेचा स्तर सर्वोच्च असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. चार दिवसांच्या या परिषदेत सर्वोच्च लेखा संस्थांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर चर्चा केली जाणार आहे.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.
****
यंदा साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. आगामी सण, आणि राज्य विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, ऊस गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं यंदा उसाचा रस, साखर सिरप, तसंच इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. साखर उद्योगाशी संबंधित असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पांमधील रेक्टिफाइड स्पिरिट आणि ईएनए अल्कोहोलवरील शुल्काबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. खांडसरी उद्योगांना मान्यता आणि गुळ उत्पादन नियंत्रणाबाबत सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला असून, त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असं पवार यांनी सांगितलं.
****
यंदा देशभरात ११ कोटी चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी चार कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यंदा एक कोटी २८ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, एक कोटी ९२ लाख हेक्टरवर तृणधान्य, तर १ कोटी ९३ लाख हेक्टरवर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. ५७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे.
****
येत्या दहा नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी, अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी अंतिम मुदत येत्या ३० तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, इतर तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
****
शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं राज्याचे महसूल मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी जिल्ह्यातल्या शिवापूर परिसरात शेत पिकांच्या नुकसांनीची पाहणी केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पीक विमा कंपनीने गत वर्षी खरीप हंगामात पंचनामे न करताच प्रकरणे अपात्र ठरवल्याच्या तक्रारी आहेत, त्याबाबत राज्यस्तरावरील यंत्रणेसमवेत पुढील दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
****
नांदेड इथल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. महसुली बदली धोरण रद्द करावं, सप्टेंबर २०२२ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करावी, सेवा प्रवेशोत्तर नियम शिथिल करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाही होत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं तहसील कार्यालयात आज दोन जणांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश साबळे आणि वसंत बनसोड या दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं, फुलंब्री पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात हे आंदोलन करण्यात आल्याचं वृत्त आहे.
****
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता करावर आकरण्यात आलेल्या व्याजाच्या शास्तीवर १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत ही सवलत उपलब्ध असून, मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
मुख्यमंत्री युवा कार्य आणि शिक्षण योजनेअंतर्गत बीड इथं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज तसंच परवा २६ तारखेला विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. युवकांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****s
0 notes
news-34 · 7 days
Text
0 notes
6nikhilum6 · 16 days
Text
Maval : झाडे जगवणाऱ्या हातांचा गौरव
एमपीसी न्यूज – पावसाळ्यात झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेणाऱ्या हातांचा गौरव करण्यात आला. नवसंकल्प फाउंडेशन कडून हा उपक्रम (Maval) राबविण्यात आला. ज्या व्यक्ती आणि संस्थांनी वृक्षारोपण करण्यासाठी मदत केली त्यांचा नुकताच सत्कात केला. यावेळी बॉश कंपनीचे चाकणचे प्लांट मॅनेजर विनोद व्यंकटेश, श्रीकांत गायकवाड, ओमकार पवार नियतक्षेत्र वन अधिकारी बेबडओहळ योगेश कोकाटे, नव संकल्प फाउंडेशनचे…
0 notes
Text
निर्माल्य कलश: परंपरा व पर्यावरणाचा समतोल
Tumblr media
धार्मिक विधी, पूजा, आणि साधनांमध्ये निर्माल्य म्हणजेच पूजा सामग्रीचे महत्व अतिशय महत्वाचे असते. निर्माल्य म्हणजे पूजा आणि धार्मिक क्रियाकलापांमध्ये वापरलेले फुलं, पानं आणि इतर नैसर्गिक पदार्थ. त्यामुळे, हे पदार्थ पर्यावरणाला हानी न पोहोचवता सुरक्षितपणे व्यवस्थापित करण्यासाठी निर्माल्य कलशाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटी उरलेले निर्माल्य योग्य प्रकारे विसर्जित करणे आपली सामाजिक जबाबदारी आहे.
आधुनिक काळात सण उत्सवांत प्लास्टिकचा हि मोठ्या प्रमाणात वापर होताना आढळून येते. आणि ते प्लास्टिक निर्माल्य च्या माध्यमातून नदी तलाव व इतर जलाशयांत विसर्जित करण्यात येते त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होताना आपल्यास दिसून येते. पाण्याची नैसर्गिक शुद्धतेची पातळी खालावताना जाणवत आहे.
पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, म्हणूनच निर्माल्य कलश एक उत्कृष्ट पर्याय ठरत आहे. पूजेचे निर्माल्य आपण निर्माल्य कलशात दान करून आपण धार्मिक कर्तव्यांचं पालन करतानाच पर्यावरणाचे संरक्षण देखील करतो.
निर्माल्य म्हणजे काय? Nirmalya हा शब्द संस्कृत भाषेतील ‘निर्मल’ या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ शुद्ध किंव्हा पवित्र असा होतो. पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमानंतर उरलेले फुलं, अक्षता, हळद-कुंकू, अगरबत्ती इत्यादींना निर्माल्य असे म्हणतात. याप्रकारे, हे सर्व पदार्थ निसर्गात विसर्जित करणं ही एक पारंपरिक प्रथा आहे, पण अनियंत्रित पद्धतीने विसर्जन केल्याने पर्यावरणाची हानी होऊ शकते.
निर्माल्य कलशाची गरज! धार्मिक उत्सव आणि पूजांच्या वेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. हे निर्माल्य नैसर्गिक असले तरी, त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्यास ते पर्यावरणास हानी पोहोचवू शकते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करणे  खूप महत्त्वाचं आहे.
निर्माल्य कलश ही एक सोपी, परंतु प्रभावी उपाययोजना आहे. या कलशांमध्ये निर्माल्य गोळा करून त्याचं विसर्जन योग्य ठिकाणी करता येते . यामुळे नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांच्या प्रदूषणाचं प्रमाण कमी होऊन पिण्यायोग्य पाण्याचे आपण संवर्धन करू शकतो. 
निर्माल्य कलशाचे प्रकार “स्विफ्ट टेक्नोप्लास्ट“ सारख्या आधुनिक कंपन्या निर्माल्य कलशाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. स्विफ्ट टेक्नोप्लास्ट च्या माध्यमातून हे कलश दोन प्रकारात उपलब्ध आहेत:
Nirmalya Kalash with Plastic Stand: हा प्रकार हलका आणि टिकाऊ आहे. प्लास्टिकचा वापर करून बनवलेला हा कलश स्टँड उपयोगात सोपा आणि दीर्घकालीन टिकाऊपणाचा आहे.याचा पर्यावरणास कोणताही अपाय नाही कारण यात वापरले जाणारे प्लास्टिक हे १०० टक्के पुनर्वापर करण्यायोग्य आहे.
Nirmalya Klash with MS Stand: हा प्रकार अधिक मजबूत आणि दीर्घकालीन टिकाऊपणाचा आहे. माइल्ड स्टीलचा वापर करून बनवलेला हा कलशस्टँड वजनाने जड असला तरी, त्याची टिकाऊपणा आणि स्थिरता उत्तम आहे.
निर्माल्य कलशाचे फायदे
पर्यावरण पूरक: निर्माल्य कलश वापरल्यामुळे निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन होऊन पर्यावरणाचे संरक्षण होते.
सौंदर्यदृष्ट्या आकर्षक: हे कलश विविध आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध असल्यामुळे धार्मिक स्थळांच्या सौंदर्यात भर घालतात.
दीर्घायुषी: निर्माल्य कलश उच्च दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवलेले असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात.
सुरक्षित: प्लास्टिकने बनवलेल्या या कलशांमुळे निर्माल्याचं संकलन सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने करता येते. 
निर्माल्य कलशाचा वापर कसा करावा?
पूजेच्या शेवटी निर्माल्य संकलित करा: प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटी उरलेले निर्माल्य हे निर्माल्य कलशमध्ये  ठेवा आणि त्यात निर्माल्य जमा करा.
योग्य विसर्जन: एकदा कलश भरल्यावर, ते योग्य ठिकाणी जसं की, कंपोस्ट पिट, बागेतील खतं, किंवा महापालिकेच्या ठरवलेल्या ठिकाणी विसर्जित करा.
पुनर्वापर: निर्माल्य कलश स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात, त्यामुळे एकदा घेतलेला कलश दीर्घकाळ चालतो.
कलश हा पर्यावरण पूरक, सुरक्षित आणि सोपा उपाय आहे. धार्मिक पूजेसाठी निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. निर्माल्य कलशाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या धार्मिक कर्तव्यात कुठलाही अडथळा येत नाही आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं संरक्षण देखील होते. त्यामुळे, Swift Technoplast सारख्या कंपन्या या अभिनव कल्पनांना प्रत्यक्षात आणून आपल्याला एक उत्कृष्ट पर्याय पुरवत आहेत. त्यामुळे आपल्या धार्मिक विधींमध्ये निर्माल्य कलशाचा वापर करून आपण पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारू शकतो.
0 notes
nagesh-thakur · 2 months
Text
Emotional Tribute Quotes
अतिशय कष्टातूनकुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडतअसतांनाअचानक घेतलेली एक्झिटमनाला चटका लावून गेली…🙏भावपूर्ण श्रद्धांजली मामा.🙏 ही दोस्ती….तुटली रे….. नाही कोणाला दुःखवले,यहिं तक था सफर अपना…पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना💐😭भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐😭 भावपूर्ण श्रद्धांजली .सर्वांचे लाडके काका…आणि सुपरिचित व्यक्तिमत्त्व स्व………यांचे आज निधन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यासचिरशांती लाभो ही…
0 notes
appasahebparbhane · 2 months
Text
खरेदी करण्यासाठी अन्न नसेल तर प्रत्येक चलन निरुपयोगी आहे! अन्न आणि पाण्याचे वैभव कमी केले जाऊ शकत नाही आणि सर्व धार्मिक आत्म्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. या जगात जिथे सर्व वस्तूंच्या बाबतीत असमानता आहे तिथे आपण भुकेल्यांना अन्न पुरवण्यासाठी आपली भूमिका बजावूया.सर्व दानांमध्ये सर्वात मोठे
भुकेल्या लोकांना अन्न पुरवणे हे सर्व दानांपैकी सर्वात मोठे दान आहे कारण देव स्वतः प्रत्येक लहान धान्यामध्ये वास करतो आणि अन्न हे प्रत्येकाच्या उर्जेचे स्त्रोत म्हणून कार्य करते आणि त्याद्वारे जीवनदाता म्हणून कार्य करते! कोणीही रिकाम्या पोटी राहू नये यासाठी आपण सर्वांनी आपली छोटीशी भूमिका बजावूया.
अन्न जाऊ साहेब रूप आहे, शुद्ध तृष्णा जाई.
चारों युग परवान है, आत्म भोग लागे!
संत रामपाल जी महाराजांचे पवित्र आध्यात्मिक प्रवचन ऐकणे, शक्य तितक्या लोकांची भूक दूर करणे हे त्यांच्या सर्व शिष्यांचे मुख्य उद्दिष्ट मानले जाते. संत रामपाल जी महाराजांनी सांगितले आहे की, जर तुम्ही इतरांना अन्न पुरवले तर तुम्ही त्यापासून कधीही वंचित राहणार नाही कारण भुकेल्यांना अन्न देणे हे एक माणूस म्हणून तुम्ही करू शकणारे सर्वोत्तम कार्य आहे.
चिडी चोंच भर ले गी, नाडी ना घाट्यो नीर.
दान दिए धन घटे नाही, कहे रहे साहेब कबीर!
सर्व भौतिक संपत्ती बाजूला ठेवा ज्यासाठी लोक आपले संपूर्ण आयुष्य घालवतात, मृत्यूनंतर आत्म्याबरोबर काहीही प्रवास करत नाही, सत्कर्म आणि खऱ्या मंत्रांच्या चलनाशिवाय! हा मुद्दा लक्षात घेऊन, "भुकेल्यांना अन्न देणे" हे संत रामपालजी महाराजांच्या सर्व शिष्यांचे नेहमीच प्रमुख कार्य राहिले आहे. कहें कबीर पुकार के, दोये बात लाख ले.
एक साहेब की बंदगी, और भूखों को कुछ दे!
जे कोणी संत रामपालजी नसून खरे गुरूंच्या आज्ञेनुसार दान देतात, त्यांना त्या बदल्यात अनेक पटींनी दान मिळते! समाजकल्याण ही आपली परम जबाबदारी मानून संत रामपाल जी महाराजांचे शिष्य प्रत्येकाला आणि ज्यांना गरज आहे त्यांना अन्न उपलब्ध करून देऊन त्यांची भूमिका बजावतात.
देते को हरी देते हैं, जहाँ तह से आन.
ना दिया फिर मांगते फिरियो, साहेब सुने ना काँ!
अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही! सर्वशक्तिमान देवाच्या दैवी कृपेमुळेच या भूमीतून पुरेसे उत्पादन होते. प्रत्येकाला तेच मिळेल याची खात्री करूया! संत रामपाल जी महाराजांच्या शिष्यांनी नेहमीच अन्नापासून वंचित असलेल्या प्रत्येकाला तेच मोफत मिळावे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रत्येक धार्मिक आत्म्याने नेहमीच खात्री केली आहे की, त्यांच्याजवळ कितीही असले तरी, त्यातील बरेच काही दान केले जाते आणि लोकांना मोफत अन्न दिले जाते. अन्न हे शरीराचे पौष्टिक स्त्रोत म्हणून कार्य करते म्हणून, संत रामपाल जी महाराजांचे शिष्य मोफत सामुदायिक भोजनाचे आयोजन करतात, जिथे सर्वांना आमंत्रित केले जाते.
रोटी ही के राज और पाठ, रोटी ही के है गज थाठ.
रोटी माता रोटी पिटा, रोटी काटें सकल बिठा.
दास गरीब कहें दरवेसा, रोटी बनतो सदा!
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
nashikfast · 4 months
Text
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची जबाबदारी शासनाची
सगेसोयरे कायदा करा अन्यथा पुन्हा साखळी उपोषणे नाशिकच्या सकल मराठा समाजावतीने पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन! नाशिक (प्रतिनिधी): मराठासमाजाला ओबीसी तून आरक्षण तसेच सगेसोयरे कायद्यासाठी उपोषणकर्ते मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाकडे राज्य शासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे,अन्न पाणी व उपचार त्यागल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्या प्रकृतीची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 5 months
Text
मानवी शरीर ही एक कलाकृती आहे.
काल मला अनपेक्षित, कामाचा बोजा खांद्यावरून खाली उतरावा लागला होता.त्यात मेहनत होती, कल्पकता होती आणि जबाबदारी ही होती.थकून भागून घरी आल्यावरप्रथम जर कां काय मनात आलं असेल तर ते थंड-गरम पाण्याची आंघोळ करण्यासाठी शॉवर घेणं.घामाने भिजलेले कपडे पटकन उतरून मी आंघोळीच्या खोलीत धावत गेलो.तुमच्यापैकी किमान एकाने हे वाचवं असं माझ्या मनात येऊन, शॉवर घेत असताना जे विचार माझ्या मनात आले ते मी माझ्या वहित…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा; पराभवाची स्वीकारली जबाबदारी
दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा; पराभवाची स्वीकारली जबाबदारी
दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा; पराभवाची स्वीकारली जबाबदारी नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची गेल्या 15 वर्षांची सद्दी संपली आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्‌ढा यांच्याकडे पाठवला. त्यांनी तो स्वीकारला असल्याचे सांगण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्र अग्रणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबईत समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हवा��ान विभागाकडून मराठवाड्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट
आणि
चेन्नई कसोटीवर भारताची पकड मजबूत
****
सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केले आहेत. यामुळंच राज्यात उद्योग आले. अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली, त्यामुळे राज्य परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये पहिल्या क्रमांकाचं ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते आज ठाण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले –
आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज्‌ आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये
****
प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होते, आज सागरी किनारा स्वच्छतेसाठी जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्यानं जुहू समुद्रकिनारी समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. यावेळी बोलताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.
****
काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत निवेदन सादर केलं. या निवेदनात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचं काँग्रेसनं निवेदनात म्हटलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडी पक्षानं आज विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्षाच्या पहिल्या यादीत अकरा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेडच्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
****
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील दिवेघाट ते हडपसर या कामाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.२५ किलोमीटर इतकी आहे, यासाठी ८१९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. तसंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांच्या बांधकामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
****
प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असं प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी. आर. पाटील यांनी केले. ते आज पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती होती. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
****
अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयाची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्यांक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं सांगितलं. हज हाऊस इथं मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आज एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याप्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण पैशाअभावी थांबू नये यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येत आहे, याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी आणि नागरिक यांनी घ्यावा, असं आवाहन सत्तार यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ मनीष जोशी यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. राज्य, भाषा, धर्म यांच्या पलीकडे जाऊन भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार मोठ्या प्रमाणात देशात होत असल्याचं जोशी यांनी याप्रसंगी सांगितलं. नवीन शिक्षण धोरणाच्या प्रसारासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभर विशेष कार्यक्रम राबवले जात आहे. भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर पार पडलेल्या आजच्या चर्चासत्रात देशभरातून संशोधक तसंच अभ्यासक सहभागी झाले होते.
****
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याची गरज असल्याचं अभिनेते आणि पाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमीर खान यांनी म्हटलं आहे. अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय शिवारफेरी कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अमीर खान बोलत होते. यावेळी अमीर खान यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाला भेट देऊन शेती विषयक माहिती जाणून घेतली.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला.
****
भाषा हे व्यक्त होण्याचं महत्त्वाचं साधन आहे, तर विज्ञान हे संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, असं कवयित्री नीरजा यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा व्यापक अर्थानं विचार करायला हवा. संस्कृती ही व्यापक संकल्पना असून यात भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान, परंपरा, धर्म, संगीत, शिल्पकला, चित्रकला, आहारपद्धती, वेशभूषा, उपचार पद्धती अशा विविध घटकांचा समावेश होतो. या घटकांच्या आकलनासाठी विध्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, अस नीरजा यांनी सांगितलं.
****
चेन्नई कसोटीवर भारतानं पकड मजबूत केली आहे. शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव चार बाद दोनशे सत्त्याऐंशी धावांवर घोषित केला. शुभमन गिलनं ११९ धावा केल्या, तर रिषभ पंतनं १०९ धावा केल्या. पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं तिसऱ्या दिवसअखेर चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या आहेत. रविचंद्र आश्विननं तीन तर जसप्रीत बुमराहनं एक बळी टिपला. बांगलादेशला विजयासाठी अजून ३५७ धावांची गरज असून भारताला सहा बळी घ्यायचे आहेत.
****
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
6nikhilum6 · 20 days
Text
Maval : पर्यावरण जपणे हे आपले कर्तव्य - रो किरण ओसवाल
एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व बी एम के उद्योग समूह यांच्या वतीने महर्षी कर्वे शिक्षण संस्था कामशेत ( Maval) येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण जपणे व पर्यावरणाची हानी होऊ न देण्यासाठी कार्य करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष रो किरण ओसवाल यांनी केले. तळेगाव शहरातील उद्योजक बी एम के उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रो. विक्रम काकडे यांच्या…
0 notes
gitaacharaninmarathi · 6 months
Text
14. सत्व, तम आणि रजोगुण
आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की आपल्या सर्व कृतींना आपणच कारणीभूत आहोत आणि आपण आपल्या भविष्याचे कर्ते आणि मालक आहोत. गीतेमध्ये, भगवान श्रीकृष्ण म्हणतात गुणांच्या संवादातून किंवा एकत्र येण्यातून कर्माची उत्पत्ती होते मात्र ते कर्त्यामुळे होते असे नाही. प्रकृतीच्या गर्भातून त्रिगुणांची निर्मिती झाली आहे आणि त्यांमुळे आत्मा हा भौतिक शरीराशी बांधला जातो. हे त्रिगुण- सत्व, रज आणि तम- आपल्या सर्वांमध्ये भिन्न प्रमाणात अस्तित्वात असतात. सत्व गुण हा ज्ञानाशी जोडला असतो, रजोगुण हा कृतीशी आणि तमोगुण हा ���ज्ञान आणि निष्काळजीपणाशी जोडला असतो.
इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन्स एकत्र आले की विविध गुणवैशिष्ट्ये असलेल्या पदार्थांची निर्मिती करतात, तसेच त्रिगुणांच्या एकत्र येण्यातून आपले स्वभाव आणि कृती आकारास येत असतात. आपल्यापैकी प्रत्येकात एक कोणता तरी गुण इतर गुणांपेक्षा वरचढ ठरत असतो. वस्तुत:, लोकांमधील संवाद किंवा संबंध हा इतर काही नसून व्यक्तींच्या गुणांमधील संवाद किंवा संबंध असतो.
ज्याप्रमाणे विद्युत चुंबकीय़ क्षेत्रात ठेवलेला चुंबक त्याच क्षेत्रामध्ये फिरतो, त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षण क्षेत्रात वस्तू आकर्षित होतात. असे अनेक भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे, कर्म हे कोणत्याही कर्त्यामुळे होत नसून गुणांमुळे होते. भगवान श्रीकृष्ण स्वयंचलिततेकडे निर्देश करतात म्हणजेच भौतिक जगात आपोआप घडणारे कार्य. आपले स्वतःचे भौतिक शरीर देखील आपोआप कार्य करते.
हे गुण आणि कर्म यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी एक पद्धतशीर चौकट सादर करत आहे परंतु या सत्याची जाणीव आणि संक्रमण तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या जीवनातील अनुभवातून ते जाणतो.
या जाणिवेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार आहे. आपल्या रोजच्या जगण्याची सवय झाल्याने आपल्याला हा विश्वास वाटायला लागतो की आपणच कर्ता आहोत आणि त्यातून आपल्या अहंकाराची निर्मिती होते. प्रत्यक्षात मात्र या तीन गुणांमधील संवाद हा कर्माची निर्मिती करतो.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आत्म-सुधारणेची ही जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर आहे आणि इतर कोणीही आपल्याला मदत करू शकत नाही.
0 notes
vidyamsdiary7 · 6 months
Text
Post 11
टाळी दोन्ही हाताने वाजते मग नातं जपण्याची जबाबदारी ही दोघांची. मग नातं कोणतंही असो . #vidyamslife
0 notes
nashikfast · 5 months
Text
विश्वस्तांनी पालकत्व स्वीकारून सामाजिक न्यायाचे कल्याणकारी उपक्रम राबवावे : अमोघ कलौती
नाशिक (प्रतिनिधी): आज समाजात आर्थिक, राजकीय विषमता निर्माण झाली ही आहे ही विषमता दूर करण्यासाठी धर्मदाय संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. धर्मदाय संस्थांनी केवळ एमपीटी ॲक्ट नुसार मर्यादित काम करावे असे नाही तर लोक कल्याणासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि हेच त्यांचे खरे कार्य आहे. विश्वस्त या नात्याने तुम्ही स्वतःहून समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. विश्वस्त म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडत असताना ती…
Tumblr media
View On WordPress
0 notes