#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..
दोहा :– फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील महत्वाच्या लढतीत बलाढ्य स्पेनला जपानकडून 2-1 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. अर्थात विजयी जपानसह पराभूत झालेल्या स्पेननेही स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे.
या सामन्यात स्पेन सहज विजय मिळवेल अशी अपेक्षा केली जात होती मात्र, जपानने सगळ्यांचे आराखडे खोटे ठरवले व…
View On WordPress
0 notes
अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, विराटची " विराट " खेळी
अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, विराटची ” विराट ” खेळी
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला, ऑनलाईन डेस्क दि. 23 ऑक्टोबर :- अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारतासमोर ठेवलेल्या 160 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करतांना भारतीय संघाने प्रत्युत्तरात चार विकेट्स राखून विजय मिळवला. शेवटच्या षटका पर्यंत रंगलेल्या या…
View On WordPress
0 notes
आशिया कप 2022: श्रीलंकेचे पदच्युत अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे विजयी क्रिकेट संघाचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावर परतले | क्रिकेट बातम्या
आशिया कप 2022: श्रीलंकेचे पदच्युत अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे विजयी क्रिकेट संघाचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावर परतले | क्रिकेट बातम्या
गोटाबाया राजपक्षे यांनी पाकिस्तानवर श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या आश्चर्यकारक विजयाबद्दल ट्विट करण्यासाठी सोशल मीडियावर परतले आहेत, माजी राष्ट्रपतींनी त्यांच्या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निषेध करत देशातून पळ काढल्यानंतर दोन महिन्यांनंतर. दुबईत रविवारी श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवत सहाव्या आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले, ज्याने सर्वात वाईट आर्थिक संकटाने…
View On WordPress
0 notes
टीम पेन ऑन इंडिया 2020 21 रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 4 ते 5 भारतीय क्रिकेटपटूंनी संपूर्ण कसोटी मालिका धोक्यात आणली, खेळाडूंना स्वार्थी सांगितले
टीम पेन ऑन इंडिया 2020 21 रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 4 ते 5 भारतीय क्रिकेटपटूंनी संपूर्ण कसोटी मालिका धोक्यात आणली, खेळाडूंना स्वार्थी सांगितले
2020-21 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाच्या शानदार पुनरागमनासाठी ओळखली जाते. पहिला सामना गमावल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने यजमानांचा 2-1 असा धुव्वा उडवला. या मालिकेत बरेच नाट्य पाहायला मिळाले आणि सिडनीतील तिसर्या कसोटीच्या आधी, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यासह काही भारतीय खेळाडूंना एका रेस्टॉरंटमध्ये पाहिल्यानंतर हॉटेलमध्ये राहण्यास सांगण्यात आले. या प्रकरणाबाबत ऑस्ट्रेलियाचा…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उद्योग जगतानं शासनाला मदत करावी, असं अवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. उ���्तर प्रदेशातल्या कानपूर इथं उद्योग व्यापारी संघाच्या नव्वदाव्या वर्धापन दिन समारंभात राष्ट्रपती आज बोलत होते. वर्ष २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असून याद्वारे उद्योगाना आपलं ध्येय गाठण्यासही मदत होणार असल्याचं राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी सांगितलं.
****
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते पुणे इथं वसंतदादा साखर संस्थेतल्या साखर परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ठाकरे बोलत होते. साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावं, असं ते म्हणाले. साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. साखरेचं महत्व लक्षात घेता पुढील नियोजन करणं गरजेचं असल्याचंही ठाकरे यांनी यावेळी नमुद केलं.
****
राज्यातल्या शेतकरी बांधवांना दर्जेदार खतं, बियाणांचा पुरवठा व्हावा, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषि विभागाला दिले आहेत. कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनीही कृषी विभागातील यंत्रणेला यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. दरम्यान, खरीप हंगामामध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे १ कोटी ७१ लाख बियाणांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे ९८ टक्के क्षेत्र असून, बीटी कापसाच्या बियाणांची दोन कोटी एक लाख पाकिटं उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ११ लाख ६७ हजार नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९३ कोटी ९६ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार ९६२ कोविड रुग्णांची नोंद झाली, २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ६९७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २२ हजार ४१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन आज संध्याकाळी हरयाणातल्या पंचकुला इथं होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ होणार असून ही स्पर्धा येत्या तेरा तारखेपर्यंत चालणार आहे. पंचकुला, अंबाला, शाहाबाद, चंडीगढ आणि दिल्लीमध्ये पंचवीस खेळांची ही स्पर्धा होत आहे. दरम्यान, काल महाराष्ट्राच्या मुलांच्या कबड्डी संघानं आंध्र प्रदेशचा १९ गुणांनी तर मुलींच्या संघांनं झारखंडचा तब्बल ४५ गुणांनी धुव्वा उडवला. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी मुला-मुलींच्या कबड्डी संघांचं या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड-देगलूर मार्गावरच्या शंकर नगरजवळ ट्रक आणि चारचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधल्या चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नायगाव तालुक्यातल्या टाकळी इथलं जाधव कुटुंबिय शंकर नगरकडे निघाले होते, मात्र कुंचेली फाट्यावर या कुटुंबाच्या गाडीला भरधाव ट्रकने धडक दिली.
****
माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचं आज पहाटे नागपूर इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी राज्याचे कामगार राज्यमंत्री, नागपूर महानगरपालिकेचे महापौर तसंच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. हरीभाऊ नाईक हे राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी नागपूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
जालना इथं विविध शासकीय विभागांनी अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची कार्यवाही जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. विविध विभागात गट- ‘क’ व गट-‘ड’ संवर्गातल्या अनुकंपा नियुक्तीची अनेक प्रकरणं प्रदिर्घ काळापासून प्रलंबित राहत असल्यामुळं रिक्त पदांच्या २० टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याच्या अनुषंगानं आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. वेळोवेळी मागणी करण्यात आलेली अनुकंपा नियुक्तीबाबतची अद्ययावत माहिती तात्काळ सादर करण्याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, असंही जिल्हाधिकारी राठोड यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
कुडाळ पंचक्रोशी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा !
कुडाळ पंचक्रोशी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा !
रोहन नाईक । कुडाळ : जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळ पंचक्रोशी विविध कार्यकारी सेवा सोसायटी कुडाळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवीत सर्वच्या सर्व १३ जागा काबीज केल्या आहेत. मात्र, कुडाळमध्ये महाविकास आघाडीचे कट्टर विरोधी असलेल्या भाजपला येथे एकही जागा जिंकता आली नाही. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी महत्वाची होती. मुख्य म्हणजे काही महिन्यांपूर्वी पार…
View On WordPress
0 notes
व्यंकटेश अय्यरच्या धोकादायक शॉटनंतर युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर ड्रेसिंग रूममध्ये पडले, व्हिडिओ
व्यंकटेश अय्यरच्या धोकादायक शॉटनंतर युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर ड्रेसिंग रूममध्ये पडले, व्हिडिओ
IND vs WI दुसरी वनडे, व्यंकटेश अय्यर: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या मधल्या फळीने चमकदार कामगिरी केली. 14व्या षटकात भारताची धावसंख्या फक्त 106 धावा होती. तेव्हा आज टीम इंडियाचा स्कोर 160 ते 170 च्या दरम्यान असेल असे वाटत होते. पण व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी शेवटच्या षटकांमध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुव्वा उडवली आणि टीम इंडियाने 20 षटकांत…
View On WordPress
0 notes
अंडर-१९ विश्वचषक : भारताची अंतिम फेरीत धडक, ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी पराभव
अंडर-१९ विश्वचषक : भारताची अंतिम फेरीत धडक, ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी पराभव
भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी धुव्वा उडवून १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम फेरीत सलग चौथ्यांदा आणि आजवर आठव्यांदा धडक मारली. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल.दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं कर्णधारास साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावलं. शेख रशिदनं ९४ धावांची खेळी करून त्याला…
View On WordPress
0 notes
जपानने उडवला थायलंडचा धुव्वा; उपांत्य फेरीत धडक
जपानने उडवला थायलंडचा धुव्वा; उपांत्य फेरीत धडक
नवी मुंबई ३० जपानने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना थायलंडचा ७-० गोलने धुव्वा उडवला. डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात जपानने जबरदस्त आक्रमक खेळ करताना थायलंडला कोणतीही संधी दिली नाही. या शानदार विजयासह दोन वेळच्या विजेत्या आणि गतविजेत्या असलेल्या जपानने २०२३ साली ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंड यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या फिफा विश्वचषक…
View On WordPress
0 notes
IND vs WI: बांगलादेशने वेस्ट इंडिजचा घरातच धुव्वा उडवला, कॅप्टन पूरन आता टीम इंडियाच्या बाबतीतही चुकतोय
IND vs WI: बांगलादेशने वेस्ट इंडिजचा घरातच धुव्वा उडवला, कॅप्टन पूरन आता टीम इंडियाच्या बाबतीतही चुकतोय
IND vs WI: बांगलादेशने वेस्ट इंडिजचा घरातच धुव्वा उडवला, कॅप्टन पूरन आता टीम इंडियाच्या बाबतीतही चुकतोय
इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभवाचं पाणी पाजून टीम इंडिया पोर्ट ऑफ स्पेन मध्ये दाखल झाली आहे. शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये (India vs West Indies) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला (Odi series) सुरुवात होत आहे.
मुंबई: इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभवाचं पाणी पाजून टीम इंडिया पोर्ट ऑफ…
View On WordPress
0 notes
एएफसी वुमन्स एशियन कप भारत २०२२ : जपानचा एकतर्फी विजय
एएफसी वुमन्स एशियन कप भारत २०२२ : जपानचा एकतर्फी विजय
पुणे, २१ जानेवारी २०२२ : दोन वेळच्या गतविजेत्या विजेत्या जपानने एएफसी वुमन्स एशियन कप भारत २०२२ स्पर्धेत म्यानमार संघाचा ५-० गोलने धुव्वा उडविला. तसेच या स्पर्धेतील आपली विजयी सुरुवात केली. या विजयामुळे संघ व्यवस्थापक फुतोशी एकेडा यांच्या जपानच्या संघाला आगामी सामन्यासाठी स्थान मिळाले आहे. पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या क गटातील या सामन्यात जपानने जबरदस्त…
View On WordPress
0 notes
आशिया चषक 2022: विजयी श्रीलंका क्रिकेट संघ डबल-डेकर राईडसह विजेतेपदाचा आनंद साजरा करणार | क्रिकेट बातम्या
आशिया चषक 2022: विजयी श्रीलंका क्रिकेट संघ डबल-डेकर राईडसह विजेतेपदाचा आनंद साजरा करणार | क्रिकेट बातम्या
श्रीलंकेच्या विजयी आशिया चषक संघाचे सदस्य कोलंबोमधून डबल-डेकर बसने प्रवास करतील आणि पाकिस्तानवर त्यांच्या यशाचा आनंद घेण्यासाठी मोहक चाहत्यांशी संवाद साधतील, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. श्रीलंकेने रविवारी पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवून दुबईत सहावे आशिया चषक विजेतेपद पटकावले, ज्यामुळे अनेक दशकांतील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा फटका बसलेल्या संकटग्रस्त बेट राष्ट्रातील लोकांना खूप आनंद…
View On WordPress
0 notes
#RRvsLSG: प्लेऑफमध्ये एंट्री मारण्याच्या इराद्याने 'राहुल की टोली' 'सॅमसन सेनेला' आव्हान देणार, कोण बॅट चालवणार आणि कोण विजयाचा धुव्वा उडवणार, प्रतिक्रियांमधून समजा
#RRvsLSG: प्लेऑफमध्ये एंट्री मारण्याच्या इराद्याने ‘राहुल की टोली’ ‘सॅमसन सेनेला’ आव्हान देणार, कोण बॅट चालवणार आणि कोण विजयाचा धुव्वा उडवणार, प्रतिक्रियांमधून समजा
राजस्थान विरुद्ध लखनौ सामना
प्रतिमा क्रेडिट स्रोत: सोशल मीडिया
आयपीएल 2022 चा 63 वा सामना आज लखनौ आणि राजस्थान यांच्यात होणार आहे. या सामन्यात जिथे राजस्थानला लखनौला पराभूत करून प्लेऑफमधील आपली दावेदारी मजबूत करायची आहे, तिथे राहुलचा संघ सामसेनेला पराभूत करून प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.
आयपीएल 2022 आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे प्रत्येक निकाल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संघाची शक्यता वाढवू किंवा…
View On WordPress
0 notes
समता पॅनलने सहकार पॅनल चा धुव्वा उडविला सर्व 19 जागांवर विजय, बार्शीचे पप्पू देशमुख सर विजयी
0 notes
फोंडाघाट सोसायटी निवडणुकीत शिवसेनेने भाजपा ला दाखवले आस्मान
फोंडाघाट सोसायटी निवडणुकीत शिवसेनेने भाजपा ला दाखवले आस्मान
शिवसेना 9 तर भाजपा 4 जागांवर विजयी
शिवसेनेची कणकवली तालुक्यात सहकार क्षेत्रावर निर्माण होतेय पकड
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सहकार पॅनेल ने भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनेल चा धुव्वा उडवला. या निवडणुकीत 13 पैकी 9 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून, भाजपला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे . 942 पैकी 793 मतदारांनी मतदान केले. माजी जि…
View On WordPress
0 notes
उद्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी-२० सामना, रोहित ब्रिगेडला मालिका काबीज करायची आहे
उद्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी-२० सामना, रोहित ब्रिगेडला मालिका काबीज करायची आहे
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या T20 सामन्याचे पूर्वावलोकन: एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आणि त्यानंतर T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी सुरुवात केल्यानंतर, भारतीय संघ शुक्रवारी ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा T20I जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
भारताने पहिला टी-20 सहा विकेटने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा 3-2 असा धुव्वा उडवून भारतात…
View On WordPress
0 notes