Tumgik
#नवी मुंबई पोलीस
mhlivenews · 1 year
Text
क्रेडिट कार्डसाठी कॉल येतोय? सावधान, नेरुळच्या वकिलाने गमावले ९ लाख, सायबरचोरांचा नवा फंडा
म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई: एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून तब्बल आठ लाख ७६ हजारांची खरेदी करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोराविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, पुणे विमानतळाचं नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा निर्णय
कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकार घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवणार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान मुंबई दौऱ्यावर
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यात विविध उपक्रम
आणि
मराठा तसंच धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये बंद, ठिकठिकाणी निदर्शनं
****
पुणे जिल्ह्यातल्या शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग तयार करण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. या प्रकल्पासाठी एक हजार ४८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे असं करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातल्या सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ करण्यास, कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यास, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ, तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
राज्यातल्या १४ आयटीआय संस्थांचं नामकरण करणं, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये अनुदान, दूध अनुदान योजना सुरु राहणार असून, उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचं अनुदान, यासह महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
करदात्यांचं हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा, धान उत्पादकांना आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देणं, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचं एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद निर्माण करणं, एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणं आणि जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणं, आदी निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकार घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. कांद्याचा पुरेसा साठा असून, खरीप हंगामात चांगली पेरणी झाली आहे, त्यामुळे कांद्याचे दर लवकरच कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३५ रुपये दरानं कांदाविक्री करत आहे. या आठवड्यापासून देशातल्या प्रमुख शहरांमधे अनुदानित दराने कांदाविक्री सुरू होणार असल्याची माहिती खरे यांनी दिली.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते आज झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती उज्जल भुयान, न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यावेळी उपस्थित होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ सप्टेंबर दरम्यान पुणे दौऱ्यावर येत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱ्याच्या ���यारीचा आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने कामं करावीत, वाहतुकीचं नियोजन, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या आणि परवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी येत्या २६ ते २८ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांवर जवळपास ३० मिनिटं चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक विशेषत: मुंबईतल्या काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहीती आहे.
****
पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मधे होणाऱ्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून लापता लेडीज हा चित्रपट पाठवण्यात येणार आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म विभागात भारताचं प्रतिनिधित्व करेल, असं भारतीय चित्रपट महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्याचा प्रचार आज संपला. या टप्प्यात परवा २५ तारखेला जम्मूतल्या रियासी, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात तर काश्मीर खोऱ्यातल्या श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांतल्या २६ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात तीन टप्प्यात मतदान होत असून मतमोजणी आठ आक्टोबरला होणार आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. हरियाणा मध्ये सर्व ९० जागांसाठी पाच ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
****
“स्वच्छता ही सेवा” अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आज “हम होंगे कामयाब” महा स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. हर्सूलगावात स्वच्छता रॅली, शाळेच्या विद्यार्थ्यांची हेरिटेज प्रभात फेरी, दिल्ली गेट हेरिटेज इथं नागरिक आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. भारताचा नकाशा काढून विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार केली, तसंच स्वच्छता जनजागृती बाबतीत पथनाट्य सादर करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा’ शिबिरही आज घेण्यात आलं. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी यावेळी उपस्थित होते. शिबिरात तालुक्यातील सफाई मित्र कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसंच ‘एक पेड मा के नाम’ उपक्रमासाठी रोपांचं वाटप करण्यात आलं.
हिंगोली नगर पालिकेच्यावतीने चीरागशह दर्गा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नगर पालिकेचे प्रशासक अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत नागरिकांसह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी इथं सुरु असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला.
लातूर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांसह शाळा-महाविद्यालयं बंद मध्ये सहभागी झाले होते. निलंगा इथं शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. परभणी शहरासह जिल्ह्यात आजही बंद ठेवण्यात आला होता. विविध मराठा संघटनांसह शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठांमध्ये बंद पाळण्यात आला. या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड इथंही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात काढलेल्या दुचाकी रॅलीदरम्यान आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिलं.
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरासह तालुक्यात संपूर्ण बंद पाळण्यात आला.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मुडी इथल्या युवकाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आज धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. पूर्णा, पालम, गंगाखेड, झरीसह जिल्ह्यात अकरा ठिकाणी हे आंदोलन झालं. धुळे जिल्ह्यातही सकल धनगर समाजाच्या वतीने मुंबई-अग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
****
जातीय दंगली घडवणाऱ्यांना आणि भ्रष्ट सरकारला बाजूला करा, महाविकास आघाडीला साथ द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धुळे शहरात पोहोचली, त्यावेळी ते बोलत होते. सत्ताधाऱ्यांवर जनता नाराज असून, आजवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण भविष्यात कदाचित कंत्राटदार आत्महत्या करतील अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका, पाटील यांनी केली.
****
आर्थिक अडचणीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हावासियांनी पुढे येऊन भाग भांडवलातून २०० कोटी रुपये जमा करण्यासाठी मदत करावी, असं आवाहन संनियंत्रण समितीचे सदस्य सच्चिदानंद नाईकवाडी यांनी केलं आहे. ते आज वित्तिय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. वित्तिय संस्था आणि नागरिकांना वैयक्तिक सभासद करून घेऊन संस्थांकडून २५ हजार तर शेतकरी, नोकरदार, नागरिकांकडून १० हजार रुपये भाग भांडवल घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
****
0 notes
Text
मुंबई पोलीस दलात दिवाळीनंतर होणार कंत्राटी भरती
https://bharatlive.news/?p=164649 मुंबई पोलीस दलात दिवाळीनंतर होणार कंत्राटी भरती
नवी मुंबई; पुढारी ...
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
घरात दागिने सापडले नाहीत , अल्पवयीन मुलीने तोंड उघडलं अन..
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण नवी मुंबई येथे समोर आलेले असून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता मात्र घरात दागिने सापडले नाहीत म्हणून हे प्रकरण समोर आलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
घरात दागिने सापडले नाहीत , अल्पवयीन मुलीने तोंड उघडलं अन..
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण नवी मुंबई येथे समोर आलेले असून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता मात्र घरात दागिने सापडले नाहीत म्हणून हे प्रकरण समोर आलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
एसी रीपेअरिंग करणाऱ्याने   केला पाच वर्षीय मुलीवर अत्याचार 
नवी मुंबई : तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेज एक मधील एका इमारती बाहेर एक धक्कादायक घटना घडली असून,एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एका 19 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आरोपी नराधम अख्तर हुसेन हा एसी रीपेअरिंग चे काम करणारा 19 वर्षीय व्यक्ती संध्याकाळी 7 ते 8 च्या दरम्यान आला,एका रूम मधून तो एसी रीपेअरिंग करून लिफ्ट मधून खाली आला असता,त्याला पार्किंग मध्ये एक पाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र: नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 2 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आली
महाराष्ट्र: नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 2 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि पीडित तरुणी एकमेकांना ओळखत होते. आरोपी सलूनच्या दुकानात काम करतो आणि त्याचे घर मुलीच्या घराजवळ आहे. त्याचवेळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (सिग्नल फोटो) इमेज क्रेडिट स्रोत: ANI नवी मुंबई (नवी मुंबई) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने पोटात दुखत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर चाचणी केली असता पीडित मुलगी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
लग्न म्हटल्यानंतर अनेकदा व्यक्ती किती शिकलेला आहे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सहसा कोणी पाहत नाही मात्र याचाच गैरफायदा घेत नवी मुंबई येथील एका व्यक्तीने कृषी अधिकारी असल्याचे सांगत लग्न केले आणि त्यानंतर विवाहितेचा छळ केला. एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही कुलाबा येथील रहिवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
लग्न म्हटल्यानंतर अनेकदा व्यक्ती किती शिकलेला आहे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सहसा कोणी पाहत नाही मात्र याचाच गैरफायदा घेत नवी मुंबई येथील एका व्यक्तीने कृषी अधिकारी असल्याचे सांगत लग्न केले आणि त्यानंतर विवाहितेचा छळ केला. एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही कुलाबा येथील रहिवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
लग्न म्हटल्यानंतर अनेकदा व्यक्ती किती शिकलेला आहे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सहसा कोणी पाहत नाही मात्र याचाच गैरफायदा घेत नवी मुंबई येथील एका व्यक्तीने कृषी अधिकारी असल्याचे सांगत लग्न केले आणि त्यानंतर विवाहितेचा छळ केला. एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही कुलाबा येथील रहिवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि ��र्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्या हस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
***
हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीचं  प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली  आहे. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
सोलापूर विमानतळा संदर्भात नवी दिल्ली इथं काल  केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी,जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल,  सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने उडाणे होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अ��ेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.
***
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र लढावं लागणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.आघाडीतील जागावाटपासंदर्भात आज बैठक  होणार असून या मुद्द्यावरुन आघाडीत कोणताही वाद नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
***
वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.ते काल नागरपूरमधील दहेगाव इथं वीज निर्मिती कंत्राटी  कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते.या  कामगारांच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल कामगार संघटनेतर्फे  यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
***
जालना वडीगोद्री मार्गावर शहापूर गावाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकच्या  भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून  जालन्याकडे जाणारी बस  आणि  जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची    समोरासमोर  धडक झाली, प्रत्यक्षदर्शीच्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणारी  ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं  आहे.
***
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुसा दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काल आढावा घेतला. त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा कराळे यांनी दिला आहे. तसेच  दंगलीचे काही व्हिडिओ फोटो नागरिकांकडे असतील  तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केलं. काल एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईद च्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात असल्याचं कराळे यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व-विकास व्याख्यानमालेत मोबाईल आणि मुलं या विषयावर पुण्याचे  समुपदेशक दिनेश ताठे यांनी आपले विचार मांडले. मोबाईल मुळे माणसाच्या अनेक गरजा पूर्ण होत असल्या तरी मोबाईलच्या अति वापरा मुळे अनेक समस्या  देखील निर्माण होत आहेत,असं  ताठे याप्रसंगी म्हणाले. व्याख्यानमालेचं हे  १८ वं वर्ष आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला  केंद्राच्या अध्यक्षा मानसी काशीकर, सचिव श्रीकांत काशीकर, कोषाध्यक्ष राजश्री कुलकर्णी  यावेळी उपस्थित होते.
***
पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
***
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गटार साफ करताना गुदमरले! नवी मुंबईत दोघा कामगारांचा दुर्दैवी अंत
गटार साफ करताना गुदमरले! नवी मुंबईत दोघा कामगारांचा दुर्दैवी अंत
गटार साफ करताना गुदमरले! नवी मुंबईत दोघा कामगारांचा दुर्दैवी अंत नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. गटार साफ करतेवेळी दोघा कामगारांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या कामागाराची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तिसऱ्या मजुरावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रासायनिक उग्र वासामुळे या कामगारांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
लग्न म्हटल्यानंतर अनेकदा व्यक्ती किती शिकलेला आहे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सहसा कोणी पाहत नाही मात्र याचाच गैरफायदा घेत नवी मुंबई येथील एका व्यक्तीने कृषी अधिकारी असल्याचे सांगत लग्न केले आणि त्यानंतर विवाहितेचा छळ केला. एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही कुलाबा येथील रहिवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
लग्न म्हटल्यानंतर अनेकदा व्यक्ती किती शिकलेला आहे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सहसा कोणी पाहत नाही मात्र याचाच गैरफायदा घेत नवी मुंबई येथील एका व्यक्तीने कृषी अधिकारी असल्याचे सांगत लग्न केले आणि त्यानंतर विवाहितेचा छळ केला. एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही कुलाबा येथील रहिवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 2 years
Text
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
लग्न म्हटल्यानंतर अनेकदा व्यक्ती किती शिकलेला आहे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सहसा कोणी पाहत नाही मात्र याचाच गैरफायदा घेत नवी मुंबई येथील एका व्यक्तीने कृषी अधिकारी असल्याचे सांगत लग्न केले आणि त्यानंतर विवाहितेचा छळ केला. एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही कुलाबा येथील रहिवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathipeople111 · 2 years
Text
अल्पवयीन मुलीच्या वडिलांवर दबाव म्हणून मित्राला ' दुष्कृत्य ' करायला सांगितले अन ..
अल्पवयीन मुलीच्या वडिलांवर दबाव म्हणून मित्राला ‘ दुष्कृत्य ‘ करायला सांगितले अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून नवी मुंबई येथे अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने हा गुन्हा मागे घेण्यासाठी वडिलांवर दबाव टाकावा म्हणून पुन्हा एकदा त्याच मुलीसोबत दुष्कृत्य केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. कामोठे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पीडित अल्पवयीन 16 वर्षीय मुलगी ही कामोठे परिसरात राहत असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes