Tumgik
#पाऊल
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल; केली ‘ही’ मोठी कामगिरी
अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल; केली ‘ही’ मोठी कामगिरी
अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल; केली ‘ही’ मोठी कामगिरी पणजी – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन यानेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एका अनोख्या कामगिरीला गवसणी घातली. सचिनप्रमाणेच अर्जुननेही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने ही कामगिरी राजस्थानविरुद्ध केली असून त्याच्यासह सुयश प्रभुदेसाईने दमदार द्विशतकी खेळी केली. #FirstTest…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dyanmevaarutm · 10 hours
Text
Tumblr media
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
अखेर ' त्या ' पीएमपी चालकाचे टोकाचे पाऊल , भोसरी डेपोत होते कार्यरत
पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या पिंपरी परिसरात समोर आलेले असून वरिष्ठ व्यक्तींकडून सातत्याने होत असलेली गटबाजी आणि त्यातून होत असलेला मानसिक त्रास यामुळे पीएमपीमधील एका कंत्राटी चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 21 एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे ही घटना घडलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, विलास बुळे असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
अखेर ' त्या ' पीएमपी चालकाचे टोकाचे पाऊल , भोसरी डेपोत होते कार्यरत
पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या पिंपरी परिसरात समोर आलेले असून वरिष्ठ व्यक्तींकडून सातत्याने होत असलेली गटबाजी आणि त्यातून होत असलेला मानसिक त्रास यामुळे पीएमपीमधील एका कंत्राटी चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 21 एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे ही घटना घडलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, विलास बुळे असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या १५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरात ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे
मुंबई, द��.25 : शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने महाराष्ट्रात ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी अभियान’ हाती घेतले आहे. या अंतर्गत राज्यातील 65 हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे 15 लाख मुलांची शाळापूर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
पुण्यात भाजप नेत्याच्या मुलीचे टोकाचे पाऊल, आयटीत सुरु होता जॉब
पुण्यात एक खळबळजनक अशी घटना पिंपरी परिसरात समोर आलेली असून इंजिनिअर असलेल्या एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिंजवडी फेज दोन येथे शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीला आलेली असून तरुणीच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. सायली वासुदेव बट्टे ( वय 24 राहणार हिंजवडी मूळ राहणार झाशी नगर चंद्रपूर रोड गडचिरोली ) असे तिचे नाव असून तिचे वडील हे गडचिरोलीतील भाजपचे नेते आहेत तर आई माजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 2 days
Text
Maharashtra Government Approves Renaming of Pune Airport to Honor Sant Tukaram Maharaj
धन्यवाद, महायुती सरकार !धन्यवाद, मा. देवेंद्रजी ! पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा… pic.twitter.com/vbtenDNYiD — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 23, 2024 Mohol explained that the significance…
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज न्यूयॉर्कमध्ये कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल खालिद अल सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांनी सीईओ राऊंडटेबल कार्यक्रमात उद्योजकांशी संवाद साधला.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पूंछ आणि श्रीनगर इथं प्रचार सभा घेणार आहेत. या टप्प्यात परवा २५ सप्टेंबरला जम्मूतील रियासी, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात तर काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांतील २६ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात तीन टप्प्यात मतदान होत असून मतमोजणी ८ आक्टोबरला होणार आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज टोहाना आणि जगाधरी इथं प्रचार सभा घेणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अंबाला आणि घारौंदा इथं प्रचार सभेला संबोधित करतील. हरियाणा मध्ये सर्व ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
****
श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले एनपीपीचे मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. अनुरा कुमारा हे श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुरा कुमारा दिसानायके यांचं अभिनंदन केलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली. या बैठकीत मुंबईतील काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यात मेळघाटात सेमाडोह जवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास खाजगी बस पुलावरुन घसरली, या अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल करण्‍यात आलं असून त्‍यांच्‍यावर उपचार करण्‍यात येत आहेत. परतवाडा, चिखलदरा आणि धारणी या शहरांतून पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीनं प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जैतापूर गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी समाजात जनजाग���ती करण्यासाठी पोषण दिंडी काढण्यात आली. तसंच विविध पदार्थ तयार करून आहार प्रदर्शन भरवण्यात आलं. कार्यक्रमात गरोदर मातांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस नुकतेच पूर्ण केले. सरकारनं पहिल्या शंभर दिवसांत सामाजिक कल्याण योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले आहे. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात येत आहे. या योजनेमुळं धुळे जिल्ह्यात २१३ आदिवासी गावांना लाभ होणार आहे.
****
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
जालना शहरात आज सकल हिंदू समाजाच्यावतीनं बंदचं आवाहन केलं आहे. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद आहेत. बंदनिमित्त व्यापाऱ्यांनी शहरात रॅली काढली होती. चार दिवसांपूर्वी शहरात ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घडलेल्या अनुचित प्रकाराच्या निषेधार्थ आजचा बंद पुकारण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीनं आज ही माहिती दिली. कानपूरमध्ये येत्या २७ तारखेपासून हा सामना सुरु होणार आहे.
****
आज सकाळी शेअर बाजार सुरु होताच निफ्टीनं नवा उच्चांक गाठला. निफ्टी-५० निर्देशांकांत १०६ अंकांनी वाढ होऊन २५ हजार ८९८ अंकांपर्यंत पोहोचला. काही वेळातच निफ्टीनं २५ हजार ९१० चा उच्चांक गाठला. तर, सेनसेक्स २८५ अंकांच्या वाढीसह ८४ हजार ८२५ अंकांपर्यंत पोहोचला.
****
0 notes
news-34 · 16 days
Text
0 notes
mhlivenews · 22 days
Text
Nashik-Dahanu Railway: नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी कागदावरच, नियोजनाचे डबे जुळेना; डहाणू, सुरत मार्गावर परिणाम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Sept 2024, 9:29 am Nashik- Dahanu Railway Line: नाशिक-डहाणू रेल्वे मार्गासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातच म्हणजे ९२ वर्षांपूर्वी मागणी नोंदवली गेली होती. मात्र, अजूनही सर्वेक्षणावरील निधीच्या तरतुदीपर्यंत पाऊल टाकता आले आहे. हा घोळ २००१ मध्येच प्राथमिक सर्वेक्षण झालेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचाही आहे. तेवीस वर्षांनंतरही या मार्गावर रेल्वे धावणार का, असा प्रश्न…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
धक्कादायक! स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल
धक्कादायक! स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल
धक्कादायक! स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल जयपूर – राजस्थानमधील कोटा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आ त्म हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. ही तीनही मुले 16, 17 आणि 18 वर्षांची होती. या प्रकरणामुळे स्पर्धा परिक्षांच्या तयारीचे केंद्र असलेल्या कोटामध्ये खळबळ उडाली आहे. अंकुश आणि उज्ज्वल हे दोन बिहारचे विद्यार्थी एकमेकांचे मित्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
ओशो गार्डन, पुणे: कोरेगाव पार्कच्या हृदयातील एक सुखद ठिकाण || Osho Garden Pune
Tumblr media
पुण्याच्या गजबजलेल्या शहरात, जिथे शहरी जीवन प्रत्येक कोपऱ्यात भरभराट करत आहे, तिथे एक लपलेले रत्न आहे जे अराजकतेपासून शांततेने सुटका देते. कोरेगाव पार्कच्या शांत परिसरात वसलेले ओशो गार्डन हे एक हिरवेगार, हिरवेगार अभयारण्य आहे जिथे निसर्ग आणि अध्यात्म सुसंवादीपणे एकत्र राहतात.
निसर्गात माघार
5 हेक्टरमध्ये पसरलेले, ओशो गार्डन हे एक बारकाईने लँडस्केप केलेले आश्रयस्थान आहे, जे विश्रांती आणि ध्यानासाठी शांत जागा प्रदान करण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेले आहे. हे उद्यान ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टचा एक भाग म्हणून तयार करण्यात आले होते आणि त्याचे संस्थापक, ओशो यांचे लोकभावना प्रतिबिंबित करते, ज्यांनी सजगता, ध्यान आणि निसर्गाशी संपर्क साधण्याच्या महत्त्वावर जोर दिला.
तुम्ही ओशो गार्डनमध्ये पाऊल ठेवताच, शहराचा गोंगाट ओसरतो, त्याची जागा गजबजणाऱ्या पानांच्या, पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाहणाऱ्या पाण्याच्या सुखदायक आवाजाने घेतली. बाग विविध वनस्पतींचे घर आहे, वळणाचे मार्ग जे तुम्हाला दाट झाडे, दोलायमान फ्लॉवरबेड आणि शांत पाण्याच्या वैशिष्ट्यांमधून घेऊन जातात. शांत चालण्यासाठी, आत्मनिरीक्षण करण्यासाठी किंवा फक्त बेंचवर बसून शांततापूर्ण वातावरण आत्मसात करण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे.
To Know More: ओशो गार्डन, पुणे: कोरेगाव पार्कच्या हृदयातील एक सुखद ठिकाण || Osho Garden Pune (gloriousmaharashtra.com)
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
' मला आयपीएस व्हायचं होतं पण..' , अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात समोर आलेला असून कारखेल बुद्रुक येथे एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून दीक्षा बाबासाहेब शेलार असे मयत मुलीचे नाव असल्याची माहिती आहे. मयत दीक्षा ही लहानपणापासून आपल्या मामांकडे राहत होती तर तिचे आई-वडील हे ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. त्यांचे काम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
' मला आयपीएस व्हायचं होतं पण..' , अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात समोर आलेला असून कारखेल बुद्रुक येथे एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून दीक्षा बाबासाहेब शेलार असे मयत मुलीचे नाव असल्याची माहिती आहे. मयत दीक्षा ही लहानपणापासून आपल्या मामांकडे राहत होती तर तिचे आई-वडील हे ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. त्यांचे काम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kvksagroli · 27 days
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
सगरोळी येथे "एक पेड मा के नाम" उपक्रमाचा प्रारंभ: कृषी विज्ञान केंद्राने पर्यावरणासाठी उचललेली पाऊल... सगरोळी येथे "एक पेड मा के नाम" उपक्रमाचा प्रारंभ: आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी, भारत सरकारच्या अभियान, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे "एक पेड मा के नाम" या उपक्रमाची भव्य सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथील उपसंचालक श्री शरदचंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांसह, सरपंच प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सर्व सरपंचांनी उत्साहाने वृक्षारोपण केले. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षण आणि हरित क्रांतीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. #वृक्षारोपण #पर्यावरणसंरक्षण #हरितक्रांती #सगरोळी #कृषिविज्ञानकेंद्र #भारत #maharashtra #एक_पेड़_माँ_के_नाम #Plant4Mother #Ek_Ped_Maa_Ke_Naam #tree4mother
0 notes
mazhibatmi · 1 month
Text
Maruti Suzuki eVX: सुझुकी मोटर कॉर्पोरेशन अनेक वर्षांपासून भारतातील कार मार्केटमध्ये अव्वल स्थानावर आहे. Maruti त्याच्या वाहनांसाठी प्रसिद्ध आहे कारण या कंपनीचे वाहन इंधन-कार्यक्षम, परवडणारी आणि विश्वासार्ह आहेत, आणि हे नेहमीच भारतातील लोकांच्या विविध कार गरजा पूर्ण करत आले आहे. आता Maruti आपल्या Maruti Suzuki eVX नावाच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीसह इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रवासात एक मोठे पाऊल टाकणार आहे.
0 notes