Tumgik
#पोलिसांसोबत
karmadlive · 8 days
Text
करमाड खूनः सात तास मारेकरी पोलिसांसोबत फिरला, नंतर बेड्या
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 31 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून अहिल्यादेवी यांना अभिवादन केलं आहे.
अहिल्यादेवींचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा साजरा होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे.
***
जम्मू कश्मीर पोलिसांसोबत भारतीय सैन्य दलानं केलेल्या एका संयुक्त कारवाईत, तीन ते चार दहशतवाद्यांना पुंछ भागामध्ये नियंत्रण रेखा ओलांडण्यापासून रोखण्यात आलं आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानं प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारात काही दहशतवादी ठार झाल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे.
***
केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या जनजागरण मोहिमेचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. या निमित्त अजमेर इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करतील.                                     *** चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वेडेट्टीवार, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी धानोरकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं. धानोरकर यांचं काल दिल्ली इथं निधन झालं होतं.                                     *** छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त उद्यापासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमांचं उद्घघाटन होणार असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
                                   *** केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांसाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत. ऑनलाइन सामग्रीचे प्रकाशक नवीन नियमांचं पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय कठोर कारवाई करणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.                                   ***
राज्य सरकारनं यंदाच्या वर्षी होणाऱ्या सर्वसाधारण बदल्या ३० जून पर्यंत करायला परवानगी दिली आहे. या बदल्या करण्याची सर्वसाधारण कालमर्यादा ३१ मे होती. यासंदर्भातला शासन आदेश सामान्य प्रशासन विभागानं काल प्रसिद्ध केला आहे.
                                   *** राज्यातल्या सुमारे तीन हजार गृहनिर्माण सोसायट्यांनी उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे त्यांच्या मासिक वीज बिलात मोठी घट होण्याबरोबरच, महावि��रणच्या पॉवरग्रीडमध्ये देखील, ५२ मेगा वॅट विजेची भर पडली आहे. हे लक्षात घेता आणखी गृहनिर्माण सोसायट्यांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे.
***
वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी शासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यापुढे अशा संस्थांना दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आलं असून, त्यासोबतच वक्फ मिळकती भाडेतत्त्वांवर देण्यासंदर्भात नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ३० दिवसांत सादर करण्याचे आदेश तीन हजार संस्थांना देण्यात आले आहेत.
***
येत्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी, आणि या पिकावरच्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी, तसंच कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी, असं आवाहन, नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात या हंगामात जवळपास एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमिनीवर कापूस पिकाची लागवड होण्याचा अंदाज आहे.
***
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिंगोली इथं जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक काल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षण विभागांनी निकषाची पूर्तता करुन जिल्ह्यातल्या सर्व शाळा तंबाखू मुक्त कराव्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच विविध विभागांनी आपल्या स्तरावर तंबाखू विरोधी कायद्याचं उल्लंघन होत असल्यास २०० रुपयापर्यंत दंड आकरण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या.
                          // **********//
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
Firing ! छत्तीसगड सीमेवरील टकेझरी जंगलपरिसरात पोलीस-नक्षल चकमक
गोंदिया, दि.08 : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाणे अंतर्गत मुरकुटडोह आऊटपोस्टअंतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमेवरील दक्षिणपूर्व भागातील आऊटपोस्टपासून 3 किमीवरील टकेझरी जंगल पहाडीपरिसरात शुक्रवार,(दि.07) ला सायकांळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास पोलिसांसोबत नक्षल्याची चकमक झाल्याची घटना घडली. या घटनेत सहा-सात नक्षली हे छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील जंगलात शिरत असल्याचे सर्चिंगवर असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
मनसे शिष्टमंडळाने घेतली नूतन जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट
मनसे शिष्टमंडळाने घेतली नूतन जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट
व्यसनाधीनतेपासून युवा पिढीला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, मनसेची मागणी कुडाळ : मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील मनसे शिष्टमंडळाने जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी भेट घेवून विव��ध विषयांवर चर्चा केली.सुरक्षा व सुरक्षितता यांच्या निश्चितीसाठी ग्रामसुरक्षा दल, मोहल्ला एकता समिती यासारखे उपक्रम राबवून पोलिसांसोबत जनतेलाही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला”; खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची
“तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला”; खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची
“तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला”; खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची अमरावती : अमरावतीमधील एका हिंदू तरुणीचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिचा बळजबरीने आंतरधर्मीय विवाह करण्यात आला, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच तरुणीला शोधून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. याच मागणीसाठी नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह राजापेठ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' आम्ही काय चोर आहोत का ? ' , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
‘ आम्ही काय चोर आहोत का ? ‘ , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
पोलीस आपली ड्युटी इमानेइतबारे करत असतात आणि न्यायालयाचे समन्स बजावणे हा त्यांच्या रोजच्या कामकाजाचा भाग असतो मात्र आपल्या दारात पोलिस आलेला कुणालाच आवडत नाही आणि त्यातून पोलिसांसोबत दुर्दैवाने उद्धट वर्तन करण्यात येते. अशीच एक घटना औरंगाबाद शहरानजीक वाळूज येथे समोर आलेली असून न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संतोष वाघ यांना आरोपीच्या भावाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' आम्ही काय चोर आहोत का ? ' , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
‘ आम्ही काय चोर आहोत का ? ‘ , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
पोलीस आपली ड्युटी इमानेइतबारे करत असतात आणि न्यायालयाचे समन्स बजावणे हा त्यांच्या रोजच्या कामकाजाचा भाग असतो मात्र आपल्या दारात पोलिस आलेला कुणालाच आवडत नाही आणि त्यातून पोलिसांसोबत दुर्दैवाने उद्धट वर्तन करण्यात येते. अशीच एक घटना औरंगाबाद शहरानजीक वाळूज येथे समोर आलेली असून न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संतोष वाघ यांना आरोपीच्या भावाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
' आम्ही काय चोर आहोत का ? ' , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
‘ आम्ही काय चोर आहोत का ? ‘ , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
पोलीस आपली ड्युटी इमानेइतबारे करत असतात आणि न्यायालयाचे समन्स बजावणे हा त्यांच्या रोजच्या कामकाजाचा भाग असतो मात्र आपल्या दारात पोलिस आलेला कुणालाच आवडत नाही आणि त्यातून पोलिसांसोबत दुर्दैवाने उद्धट वर्तन करण्यात येते. अशीच एक घटना औरंगाबाद शहरानजीक वाळूज येथे समोर आलेली असून न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संतोष वाघ यांना आरोपीच्या भावाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
' आम्ही काय चोर आहोत का ? ' , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
‘ आम्ही काय चोर आहोत का ? ‘ , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
पोलीस आपली ड्युटी इमानेइतबारे करत असतात आणि न्यायालयाचे समन्स बजावणे हा त्यांच्या रोजच्या कामकाजाचा भाग असतो मात्र आपल्या दारात पोलिस आलेला कुणालाच आवडत नाही आणि त्यातून पोलिसांसोबत दुर्दैवाने उद्धट वर्तन करण्यात येते. अशीच एक घटना औरंगाबाद शहरानजीक वाळूज येथे समोर आलेली असून न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संतोष वाघ यांना आरोपीच्या भावाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
' आम्ही काय चोर आहोत का ? ' , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
‘ आम्ही काय चोर आहोत का ? ‘ , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
पोलीस आपली ड्युटी इमानेइतबारे करत असतात आणि न्यायालयाचे समन्स बजावणे हा त्यांच्या रोजच्या कामकाजाचा भाग असतो मात्र आपल्या दारात पोलिस आलेला कुणालाच आवडत नाही आणि त्यातून पोलिसांसोबत दुर्दैवाने उद्धट वर्तन करण्यात येते. अशीच एक घटना औरंगाबाद शहरानजीक वाळूज येथे समोर आलेली असून न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी ग���लेल्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संतोष वाघ यांना आरोपीच्या भावाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shaharvarta11 · 2 years
Text
' आम्ही काय चोर आहोत का ? ' , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
‘ आम्ही काय चोर आहोत का ? ‘ , वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की
पोलीस आपली ड्युटी इमानेइतबारे करत असतात आणि न्यायालयाचे समन्स बजावणे हा त्यांच्या रोजच्या कामकाजाचा भाग असतो मात्र आपल्या दारात पोलिस आलेला कुणालाच आवडत नाही आणि त्यातून पोलिसांसोबत दुर्दैवाने उद्धट वर्तन करण्यात येते. अशीच एक घटना औरंगाबाद शहरानजीक वाळूज येथे समोर आलेली असून न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संतोष वाघ यांना आरोपीच्या भावाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
त्यांनी पीडितांना लुटण्याआधी 'नमस्ते' म्हणत त्यांना अटक केली
त्यांनी पीडितांना लुटण्याआधी ‘नमस्ते’ म्हणत त्यांना अटक केली
पूर्व दिल्लीतील विवेक विहारमध्ये ‘नमस्ते’ टोळीच्या सदस्यांसोबत चकमक झाली. नवी दिल्ली: नमस्ते टोळीच्या दोन सदस्यांना लुटण्याआधी हात जोडून अभिवादन करण्याच्या प्रवृत्तीसाठी ओळखले जाणारे दोन सदस्यांना गुरुवारी पूर्व दिल्लीतील विवेक विहार परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकानंद कॉलेजजवळ सकाळी टोळीचे सदस्य आणि शाहदरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत.
भामरागड तालुक्यात तैनात पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी साजरी.
खगोलप्रेमींनी अनुभवलं या वर्षातलं अखेरचं खंडग्रास सूर्यग्रहण.
आणि
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मुख्यालयी राहणं सक्तीचं करणाऱ्या निर्णयाविरोधातल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाची राज्यशासनाला नोटीस.
****
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.  नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीतच या पहिला टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याचं वृत्त होतं. मात्र, आता पुढच्या महिन्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या हस्ते हे लोकार्पण होणार असल्याची शक्यता याबाबतच्या बातमीतून वर्तवण्यात येत आहे.
****
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात धोडराज तपासणी नाक्यावर तैनात पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यापासून इथल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे, मुख्यमंत्री झाल्यावरही त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचं, शिंदे यांनी सांगितलं. जिल्ह्यातला नक्षलवाद आता हळूहळू संपत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. दिवाळी सारख्या सणाच्या दिवसातही घरापासून दूर राहून, स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणं ही समाधानाची बाब असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी जगभरातल्या एक अब्जाहून जास्त हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वर्षी पहिल्यांदाच अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या समारंभाचं यजमानपद, ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचंही बायडन यांनी यावेळी सांगितलं. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभात सहभागी झाले.
****
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. जागतिक समस्या आणि वर्ष २०३० पर्यंतच्या आराखड्याची अंमलबजावणी, यासंदर्भात एकत्र काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटनदरम्यानचा दुवा असणाऱ्या ब्रिटनमधल्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छाही पंतप्रधानांनी या ट्विट संदेशातून दिल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू असून, मंदिर उभारणीचं काम पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे. २०२४ च्या मकर संक्रांतीपासून भाविक गाभाऱ्यापर्यंत जाऊन रामललांचं दर्शन घेऊ शकतील, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्र यांनी म्हटलं आहे. या मंदिर निर्माण कामाची माहिती देण्यासाठी आज विश्वस्तमंडळानं पत्रकारपरिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. दहा तासात अडीच लाख भाविक दर्शन घेऊ शकतील अशा पद्धतीची सोय करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह इतरही राज्यातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या, सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड इथं, सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याची सुरुवात उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे. येत्या पाच नोव्हेंबरला हा विवाह सोहळा होणार असून देवदिवाळीला, म्हणजे चोवीस नोव्हेंबरला सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांची रथयात्रेतून वरात काढल्यानंतर या सोहळ्याची सांगता होईल.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३१ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ५६ लाखाच्या वर गेली आहे. त्यात २१ कोटी ८८ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
राज्यात आज सकाळपासून सुमारे ५६३ नागरिकांचं लसीकरण झाल��. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७४ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ९३ लाख २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
सध्या संवादाचं महत्त्वाचं माध्यम असलेली व्हॉटसअपची सेवा आज दोन तासांपेक्षा जास्त वेळ बंद राहिली. दुपारी बाराच्या सुमाराला जगभरात बंद झालेली ही सेवा दोन वाजेच्या सुमारास पूर्ववत झाली.
****
या वर्षातलं अखेरचं खंडग्रास सूर्यग्रहण आज झालं. सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी चंद्राची छाया पृथ्वीवर पडून ग्रहणाला प्रारंभ झाला. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ग्रहणमध्य अनुभवता आला. त्यानंतर सहा वाजून नऊ मिनिटांनी ग्रहणावस्थेतच सूर्यास्त झाल्याचं पहायला मिळालं. या ग्रहणात चंद्रामुळे ३६ टक्के सूर्यबिंब झाकोळलं गेल्याची माहिती औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठातल्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी दिली. औरंगाबाद इथं शहरातल्या गणेश टेकडीवर खगोलप्रेमीसांठी सामुहिक ग्रहण निरीक्षण करण्यात आलं, त्यावेळी औंधकर मार्गदर्शन करत होते. तब्बल ७० वर्षानंतर सूर्यास्तावेळी ग्रहण आल्याचं औंधकर यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या जिल्हा परिषद शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहणं सक्तीचं करणाऱ्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शासनाला नोटीस बजावत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवरच्या आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं राज्याचा वित्त विभाग तसंच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना ही नोटीस बजावली. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा दुर्गम ग्रामीण भाग, वस्ती, तांडा अशा ठिकाणी असून शिक्षकांना त्यांच्या कुटुंबांच्या गरजांच्या दृष्टीनं कामाच्या ठिकाणी राहणं अशक्य आहे, असं या याचिकेत म्हटलं आहे.
****
राज्याच्या शिक्षण विभागामार्फत विविध श्रेणीतल्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता या योजनांसाठी येत्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. यामध्ये, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती, दिव्यांग तसंच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठीची बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, या योजनांचा समावेश आहे.
****
सोलापूर इथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं आज गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर मालक यांना हार घालून त्यांच्या पाया पडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये आणि अंतिम दर प्रतिक्विंटल एकतीसशे रुपये मिळाल्याशिवाय ऊस वाहतूक करू नये, अशी विनंती त्यांना करण्यात आली. हे पैसे मिळायच्या आधी वाहतूक सुरू केली तर तीव्र परिणाम होतील, असा इशाराही या समितीनं यावेळी ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर मालक यांना दिला.
दरम्यान, पंढरपूर इथे झालेल्या ऊस परिषदेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केलेली अडीच हजार रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेला अजिबात मान्य नसून, पहिली उचल तीन हजार रुपये असावी अशी आमची मागणी आहे, असं जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी म्हटलं आहे. ही मागणी मान्य न केल्यास सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
****
नदीचं प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या तुरची या गावाच्या ग्रामपंचायतीनं एक अभिनव ठराव केला आहे. गावालगतच्या येरळा नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी या नदीत अस्थिविसर्जन न करण्याचा ठराव या ग्रामपंचायतीनं केला आहे.
****
0 notes
marathipeople111 · 2 years
Text
' अडवतोस कुणाला ? मी भाजप आमदाराची मुलगी ' , मात्र पुढे जे घडले..
‘ अडवतोस कुणाला ? मी भाजप आमदाराची मुलगी ‘ , मात्र पुढे जे घडले..
भाजप आमदारांचे सत्तेत आल्यानंतरचे वर्तन हे अनेकदा चर्चेत आलेले आहे. सत्तेत आल्यानंतर सत्तेची नशा आणि त्यातून अनेकदा कर्तव्यावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत मात्र त्यांचे कुटुंबीय देखील काही कमी नाहीत.अशीच एक घटना बंगळुरू येथे उघडकीला आलेली असून सिग्नल तोडल्यानंतर अडवलेल्या वाहतूक पोलिसांसोबत कर्नाटक भाजप आमदाराच्या मुलीने वाद घालून दमदाटी केल्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांचा जोरदार राडा, पोलिसांसोबत बाचाबाची
स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांचा जोरदार राडा, पोलिसांसोबत बाचाबाची
स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांचा जोरदार राडा, पोलिसांसोबत बाचाबाची swabhimani activists rada : सांगली बँकेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार राडा झाला. राजकीय नेत्यांच्या संस्थांना 100 कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याच्या बँकेच्या प्रस्तावाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली.   swabhimani activists rada : सांगली बँकेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार राडा झाला.…
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' अडवतोस कुणाला ? मी भाजप आमदाराची मुलगी ' , मात्र पुढे जे घडले..
‘ अडवतोस कुणाला ? मी भाजप आमदाराची मुलगी ‘ , मात्र पुढे जे घडले..
भाजप आमदारांचे सत्तेत आल्यानंतरचे वर्तन हे अनेकदा चर्चेत आलेले आहे. सत्तेत आल्यानंतर सत्तेची नशा आणि त्यातून अनेकदा कर्तव्यावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत मात्र त्यांचे कुटुंबीय देखील काही कमी नाहीत.अशीच एक घटना बंगळुरू येथे उघडकीला आलेली असून सिग्नल तोडल्यानंतर अडवलेल्या वाहतूक पोलिसांसोबत कर्नाटक भाजप आमदाराच्या मुलीने वाद घालून दमदाटी केल्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes