Tumgik
#प्रशांत भूषण
trendingwatch · 2 years
Text
'ग्राम न्यायालय' स्थापित करने की याचिका पर हाईकोर्ट को सुप्रीम कोर्ट का नोटिस
‘ग्राम न्यायालय’ स्थापित करने की याचिका पर हाईकोर्ट को सुप्रीम कोर्ट का नोटिस
द्वारा आईएएनएस नई दिल्ली: सुप्रीम कोर्ट ने सोमवार को केंद्र और सभी राज्यों से शीर्ष अदालत की निगरानी में ‘ग्राम न्यायालय’ स्थापित करने के लिए कदम उठाने की याचिका पर सभी उच्च न्यायालयों से जवाब मांगा। याचिकाकर्ता, एनजीओ नेशनल फेडरेशन ऑफ सोसाइटीज फॉर फास्ट जस्टिस और अन्य का प्रतिनिधित्व करने वाले अधिवक्ता प्रशांत भूषण ने न्यायमूर्ति एसए नज़ीर की अध्यक्षता वाली पीठ के समक्ष प्रस्तुत किया कि 2020 में…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
होय, प्रशांत भूषण यांच्यावर अवमानाचा खटला चालवायलाच पाहिजे होता…
होय, प्रशांत भूषण यांच्यावर अवमानाचा खटला चालवायलाच पाहिजे होता…
होय, प्रशांत भूषण यांच्यावर अवमानाचा खटला चालवायलाच पाहिजे होता… एखादे सत्य उघड केल्यामुळे न्यायालयाची बदनामी होत असेल, तर तो न्यायालयाचा अवमान मानायचा का? प्रशांत भूषण माझे मित्र आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला नाही याबद्दल मी निराश आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या न्यायव्यवस्थेचा अत्यंत खरपूस समाचार घेणाऱ्या काही प्रश्नांचे परीक्षण…
View On WordPress
0 notes
helputrust · 1 year
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
Youtube : https://www.youtube.com/playlist?list=PL7aGD41D00hBDJfMfeK13o8ATF3Wv3sKQ
Facebook : https://fb.me/e/wZxtAPj2
लखनऊ, 28.04.2023 | हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की स्थापना के 11 वर्ष पूर्ण होने के अवसर पर "स्थापना दिवस कार्यक्रम" तथा हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट, संस्कृति मंत्रालय, भारत सरकार एवं उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (NCZCC) के संयुक्त तत्वावधान में सांस्कृतिक कार्यक्रम "धरोहर” का आयोजन सी एम एस ऑडिटोरियम, विशाल खंड, गोमती नगर, लखनऊ में किया गया |
कार्यक्रम का शुभारंभ राष्ट्रगान तथा श्री हर्ष वर्धन अग्रवाल, संस्थापक एवं प्रबंध न्यासी, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तथा डॉ रूपल अग्रवाल, न्यासी, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट, ट्रस्ट की आतंरिक सलाहकार समिति के सदस्यगण ने दीप प्रज्वलन करके किया l
सांस्कृतिक कार्यक्रम "धरोहर” में, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के पूर्व संरक्षक पद्माभूषण स्वर्गीय गोपाल दास नीरज, पद्माश्री स्वर्गीय अनवर जलालपुरी तथा वर्तमान संरक्षक पद्माश्री अनूप जलोटा की रचनाओं, गीतों, शायरी तथा भजनों की प्रस्तुति प्रदीप अली, आकांक्षा सिंह, मल्लिका शुक्ला ने की तथा भारतीय सभ्यता और संस्कृति को समर्पित सांस्कृतिक कार्यक्रम के अंतर्गत भाव नृत्य राम भी रहीम भी, अवधी नृत्य नाटिका वैदेही के राम, महारास, राजस्थानी लोक नृत्य घूमर, की प्रस्तुति उर्मिला पाण्डेय ग्रुप द्वारा की गयी |
मल्लिका शुक्ला की प्रस्तुति –
अनूप जलोटा का भजन - जय गणपति वंदन गणनायक....
प्रदीप अली की प्रस्तुति –
गोपाल दास नीरज जी के गीत - दिल आज शायर है गम आज नगमा है,....
अनवर जलालपुरी जी की ग़ज़ल - मयकदे से, दैर से, काबा से रखसत हो गए...., हवा हो तेज तो शाखों से पत्ते टूट जाते है...
आकांक्षा सिंह की प्रस्तुति  –
गोपाल दास नीरज जी के गीत - जैसे राधा ने माला जपी श्याम की...
उर्मिला पाण्डेय ग्रुप - भाव नृत्य राम भी रहीम भी
हमारी भारतीय संस्कृति ने हमेशा ही राष्ट्रीय भाईचारे और सौहार्द को बढ़ावा दिया है । राष्ट्रीय भाईचारे और सौहार्द्र को समर्पित भाव नृत्य शीर्षक राम भी रहीम भी प्रस्तुत किया ।
कलाकार- रॉनी सिंह, प्���ेक्षा श्रीवास्तव, ज्योति शुक्ला, मलखान सिंह
अवधी नृत्य नाटिका वैदेही के राम
श्री राम तथा माता सीता इनके मिलन की ही गाथा है ये नृत्य नाटिका वैदेही के राम। प्रभु श्री राम जब महर्षि विश्वामित्र के साथ मिथिला नगरी पहुँचे और वहाँ की पुष्प वाटिका में देवी सीता और श्री राम एक दूसरे को देख मंत्र मुग्ध हो गए। अंततः प्रभु श्री राम ने स्वयंवर में रखे शिव धनुष पर प्रत्यंचा चढ़ा कर राजकुमारी सीता से विवाह किया।
कलाकार - रॉनी सिंह, ज्योति शुक्ला, उर्मिला पांडेय, अपर्णा विजय, मलखान सिंह, मौसमी, दीपिका भट्ट एवम् शिल्पा |
महारास
राधा कृष्ण और गोपियों द्वारा किया जाने वाला आनंदमयी तथा सौंदर्यवर्धक नृत्य रास कहलाता है। लीलापुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण ने शरद पूर्णिमा की रात में छः महीने की रातों को एक कर ब्रजभूमि के कुंज में सर्वप्रथम यह नृत्य किया था । नृत्य की बंदिशों के साथ भाव भंगिमाओं तथा डांडिया नृत्य का उच्चतम प्रयोग रास के अंतर्गत देखने को मिलता है। इसमें श्रृंगार रस की प्रधानता होती है तथा यह राधा कृष्ण के प्रेम से परिपक्व नृत्य शैली मानी जाती है।
आज की इस रासलीला में सर्वप्रथम बाल कृष्ण तत्पश्चात युवा कृष्ण एवम् राधा रानी का नृत्य प्रस्तुत किया ।
कलाकार- रॉनी सिंह, प्रेक्षा श्रीवास्तव, बॉर्नव प्रतिमनाथ, इशिका श्रीवास्तव, आरोही एवम् विदुषी
राजस्थानी लोक नृत्य घूमर
घूमर और राजस्थान दोनो एक दूसरे के पर्याय हैं और घूमर राजस्थान का सर्व जन प्रिय लोक नृत्य है। यह नृत्य महिलाओं द्वारा किया जाता है। किसी भी मांगलिक अवसर एवम् उत्सव में घूमर नृत्य अति आवश्यक रूप से नाचा जाता रहा है।
कलाकार- उर्मिला पांडेय, प्रेक्षा श्रीवास्तव, अपर्णा विजय, ज्योति शुक्ला, शिल्पा, दीपिका भट्ट एवम् मौसमी
"स्थापना दिवस कार्यक्रम" में, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी हर्ष वर्धन अग्रवाल, ट्रस्ट की न्यासी डॉ० रूपल अग्रवाल, ट्रस्ट की आतंरिक सलाहकार समिति के सदस्यगण ने हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की विवरण पुस्तिका का विमोचन किया गया | विवरण पुस्तिका में ट्रस्ट के विगत 11 वर्षों के कार्यों का विवरण उपलब्ध है |
हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट द्वारा विगत 11 वर्षों में ट्रस्ट को महत्वपूर्ण योगदान प्रदान करने वाली 7 विभूतियों का हेल्प यू सम्मान तथा वैश्विक महामारी कोरोना काल में बहुमूल्य सहयोग प्रदान करने हेतु 119 कोरोना वॉरियर्स का सम्मान किया गया |
हेल्प यू सम्मान से सम्मानित विभूतियां डॉ जगदीश गाँधी, फाउंडर मैनेजर, सिटी मांटेसरी स्कूल, डॉ तूलिका चंद्रा, विभागाध्यक्ष, ट्रांसफ्यूजन विभाग, के जी एम यू, जोनल मैनेजर, बैंक ऑफ़ इंडिया, जोनल मैनेजर, पंजाब नेशनल बैंक, श्री योगेश नारायण माथुर, अधिवक्ता, फॅमिली कोर्ट, डॉ संजय कुमार राणा, होमोपैथी चिकित्सक, डॉ अलका निवेदन, प्राचार्या, भारतीय विद्या भवन गर्ल्स पी जी कॉलेज |
119 कोरोना वॉरियर्स से सम्मानित विभूतियां के पी एस चौहान, ए. के. जायसवाल, मानवेंद्र प्रताप सिंह, प्रशांत सिंह अटल, स्वर्गीय अमित पुरी, कुलदीप पांडे, महेंद्र कुमार, अनुज जिंदल, डॉ. एसएन कुरील, गोविंद गौर, वंश खन्ना, मनीष शर्मा, मनीष अग्रवाल, सीए तुषार गर्ग और सीए प्रियंका गर्ग, विपिन जायसवाल , हर्ष बर्धन सिंह और प्रीति सिंह, पल्लवी आशीष, वैभव कुमार शाह, नम्रता रॉय, दिनेश चंद्र अवस्थी, अतुल चौरसिया, वी के श्रीवास्तव, शिप्रा श्रीवास्तव, काजी मैराज अहमद, आदर्श कुमार पांडे, प्रगति सिंह, सुभाष चंद्र श्रीवास्तव, संतोष कुमार सिंह, अमित श्रीवास्तव और अक्षिता श्रीवास्तव, राजेश्वर यादव और उर्मिला यादव, आदित्य भटनागर, प्रीति तिवारी, वीरेंद्र कुमार यादव, राज कुमार सिंह, राजेश कुमार यादव, अनिल सिंह, मोध। जमील, मोहम्मद अली साहिल, अनूप जायसवाल, अमरेश कुमार सिंह, प्रेम कुमार गुप्ता, स्वंतना अवस्थी, अरुणा नारायण और सफदर अली सिद्दीकी को प्रशस्ति पत्र से अलंकृत किया गया |
इस मौके पर हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी श्री हर्ष वर्धन अग्रवाल ने सभी का स्वागत करते हुए कहा कि, "आज के मुख्य अतिथि आदरणीय श्री बृजेश पाठक जी प्रदेश में निकाय चुनाव में व्यस्तता के कारण कार्यक्रम में सम्मिलित नहीं हो पा रहे हैं, वह आज इस समय वाराणसी में हैं | परन्तु समाज में एक सकारात्मक परिवर्तन लाने के हमारे लक्ष्य को पूर्ण करने में हमें हमारे मुख्य अतिथि आदरणीय श्री बृजेश पाठक जी का भरपूर प्रोत्साहन मिला है |
हमारे लिए अत्यंत हर्ष का विषय है कि हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट ने अपनी स्थापना के 11 वर्ष पूर्ण कर लिए हैं | अपने पूज्य बाबा श्री राधेश्याम अग्रवाल जी व अपने पिताजी श्री राजीव अग्रवाल जी के जनहित के कार्यों से प्रभावित होकर 28 अप्रैल, 2012 को हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की स्थापना की | तत्कालीन मेयर परम आदरणीय श्री दिनेश शर्मा जी ने ट्रस्ट को अपना बहुमूल्य सहयोग एवं मार्गदर्शन प्रदान किया | आगे समाज के सवेदनशील लोगों की मदद से हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट का कारवां आगे बढ़ता गया तथा हमें संरक्षक के रूप में महाकवि पदम भूषण डॉ श्री गोपाल दास नीरज जी, पदम श्री अनवर जलालपुरी तथा भजन सम्राट पदम श्री अनूप जलोटा जी का सानिध्य प्राप्त हुआ | जिनके आशीर्वाद और मार्गदर्शन में ट्रस्ट के जनहित के कार्यों को एक नई दिशा मिली | यह कहना उचित होगा कि हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट को लखनऊ, उत्तर प्रदेश में ही नहीं बल्कि देश में जनसेवा के क्षेत्र में एक नई पहचान मिली |
आज यह आप सबका ही आशीर्वाद है कि हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट निरंतर ही जनसेवा तथा समाज सेवा के कार्यों में कार्य कर रहा है जिसका विवरण ट्रस्ट की वेबसाइट एवं सोशल मीडिया फेसबुक, टि्वटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, टम्बलर तथा youtube पर उपलब्ध है |
साथ ही देश के सभी राज्यों की राजधानियों तथा अन्य देशो में ट्रस्ट के कार्यालय स्थापित कर जनहित के कार्यों को और विकसित करने का प्रयास किया जा रहा है जिससे हम सिर्फ उत्तर प्रदेश में ही नहीं बल्कि पूरे देश में जनहित के कार्यों में अपना योगदान दे सकें |
वर्तमान समय में माननीय प्रधानमंत्री परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी के मूल मंत्र सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास का अनुसरण करते हुए समाज के हर क्षेत्र में लोगों की मदद कर रहे हैं |
आप यदि समाजसेवा में अपना योगदान करना चाहें तो आप हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट से जुड़ सकते हैं और ट्रस्ट को अपना बहुमूल्य सहयोग प्रदान कर, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से समाजसेवा कर सकते हैं I यह आवश्यक नहीं है कि आप ट्रस्ट को आर्थिक सहयोग (Donation, Sponsorship, CSR आदि) ही प्रदान करें बल्कि आप अपने सेवा क्षेत्र के माध्यम से हमारे सलाहकार, आतंरिक सलाहकार समिति के सदस्य, समन्वयक, सद्भावना राजदूत, स्वयंसेवक बनकर, संयुक्त तत्वावधान मं  आयोजन करके, भी अपना बहुमूल्य योगदान जनहित में प्रदान कर सकते हैं I
आपसे सादर अनुरोध है कृपया ट्रस्ट द्वारा विगत 11 वर्षों से निरंतर किये जा रहे जनहित में समाज उत्थान व समाज कल्याण के कार्यों के दृष्टिगत, लाभार्थियों के हित में तथा ट्रस्ट को प्रभावशाली कार्य करने हेतु अपना बहुमूल्य सहयोग प्रदान करना चाहें l                      
आज सम्मानित होने वाले सभी महानुभावों का सम्मान करके ट्रस्ट स्वयं सम्मानित हो रहा है |
हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की न्यासी डॉ० रूपल अग्रवाल ने अपने उद्बोधन में कहा कि," मैं हमारे मुख्य अतिथि माननीय श्री बृजेश पाठक जी, जोकि कार्यक्रम में सम्मिलित नहीं हो पाए है तथा सम्मानित अतिथि डॉ श्री राजेंद्र प्रसाद जी का हार्दिक अभिनंदन करती हूं |
हेल्प यू सम्मान से नवाजे गए सभी विभूतियों तथा हेल्प यू कोरोना वॉरियर्स से सम्मानित महानुभावों को बहुत-बहुत बधाई |
आज हम हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट का 11 वां स्थापना दिवस मना रहे हैं तथा विगत 11 वर्षों में बहुत कुछ बदला और हमने सबसे कठिन दौर तब देखा जब वैश्विक महामारी कोरोना ने पूरे विश्व को ज़कर लिया | उस समय लखनऊ शहर के अनेक संवेदनशील लोगों ने हमारा साथ दिया, जिससे हम सही समय पर असहाय व जरूरतमंद लोगों की मदद कर पाए |
मैं बस यही कहना चाहूंगी कि आप भविष्य में भी इसी तरह हमारा साथ दीजिए जिससे हम  समाज में सकारात्मक परिवर्तन लाने की अपनी मुहिम को पूरा कर सकें |
कार्यक्रम के अंत में हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी हर्ष वर्धन अग्रवाल ने सभी का धन्यवाद व आभार व्यक्त किया | कार्यक्रम का संचालन डॉ अलका निवेदन ने किया I
कार्यक्रम के हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी हर्ष वर्धन अग्रवाल, न्यासी डॉ० रूपल अग्रवाल तथा ट्रस्ट की आतंरिक सलाहकार समिति के सदस्यगण डॉ राजेंद्र प्रसाद, डॉ संतोष कुमार श्रीवास्तव, श्री एम० पी० अवस्थी, श्री अशोक कुमार जायसवाल, श्री एम०पी० सिंह, श्री मोहम्मद शहरयार, श्री विनय त्रिपाठी, प्रोफ़ेसर राज कुमार सिंह, डॉ अलका निवेदन, श्री पंकज अवस्थी, श्री कुलदीप पाण्डेय, श्रीमती श्रुति सिंह तथा शहर के गणमान्य लोगों की उपस्थिति रही |
#NarendraModi #PMOIndia
#BrajeshPathak #BrajeshPathakUP #BrajeshPathakDeputyChiefMinister #BrajeshPathakDCM
#11THfoundationday #HELPUTRUSTfoundationday #HelpUCoronaWarrior #HelpUSamman
#MinistryOfCulture #NCZCC
#AmritMahotsav #Dharohar #kathakdharohar #RAM #VaidehikeRam #Ghoomar #RamBhiRahimBhi #indianculture #awadhi #nritya
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
#KiranAgarwal #DrRupalAgarwal #HarshVardhanAgarwal
#UrmilaPandey #PradeepAli #PoojaYadav
www.helputrust.org
9 notes · View notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून त्याची विशेष तपासपथक एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थांनी ही याचिका दाखल केली आहे.
सक्तवसुली संचालनालय तसंच गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु असलेल्या ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला, अशा कंपन्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असं या याचिकेत म्हटलं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी देण्याची पद्धत घटनाबाह्य असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या योजनेवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात बंदी घातली होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यामुळं त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून चौकशी व्हावी, असं याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयास सांगितलं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली. गुजरात राज्यात  दाखल असलेल्या गुन्हामध्ये मध्यस्थी म्हणून पोलिस निरीक्षक वारे याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील एक लाख रुपये आधीच स्विकारले होते. दरम्यान, ज्ञानेश्वर वारे याच्यावर झालेल्या कारवाईनंतर रात्री उशिरा नवापूरमधील संतप्त नागरीकांनी नवापूर पोलिस ठाण्याबाहेर जमत त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन रोष व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर रात्री नवापूरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
****
छत्रपती संभाजी नगर इथं शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांची महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, भुमरे यांनी काही वेळापुर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात २ हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत.
****
मतदारांमध्ये मतदान जागृती होण्याकरता सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी' हा सायक्लोथॉन उपक्रम बीड जिल्ह्यात, येत्या रविवारी २८ तारखेला राबवण्यात येणार आहे. या सायकल फेरीमध्ये बीडमधील मतदार नागरिक स्वयंस्फूर्तीनं सहभागी होऊ शकतात. या मॅरेथॉनचा हिस्सा होऊन 'मी मतदान करणार असा संदेश मतदारांनी द्यावा', असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांन��� केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं औरंगाबाद पूर्व विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांसाठी स्वीपच्या माध्यमातून सेंट फ्रान्सिस माध्यमिक शाळेत काल मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आलं. या कार्यक्रमात महिला मतदारांनी ‘आम्ही मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला’. यावेळी  आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आदिती निलंगेकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, शासकीय, निमशासकीय कार्यालयं तसंच शासकीय, खासगी शाळेतील महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हैदराबाद इथं सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, काल या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सवर चार धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतला हा चौथा विजय तर गुजरात टायटन्सचा पाचवा पराभव ठरला आहे.
****
मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आज या भागात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
0 notes
nbs-hindi-news · 9 months
Text
 'एक देश-एक चुनाव अभियान पांच राज्यों में चुनाव टालने का जरिया', वकील प्रशांत भूषण का बड़ा दावा
'एक देश-एक चुनाव अभियान पांच राज्यों में चुनाव टालने का जरिया', वकील प्रशांत भूषण का बड़ा दावा
नई दिल्ली। सुप्रीम कोर्ट के जाने-माने वकील प्रशांत भूषण ने एक देश-एक चुनाव को लेकर बड़ा बयान दिया है। उन्होंने आरोप गाया है कि केंद्र सरकार इसे लेकर प्रचार इसीलिए कर रही है, क्योंकि वह पांच राज्यों के चुनाव को टालना चाहती है। बता दें कि इस साल के अंत में देश में पांच राज्य- मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़, तेलंगाना और मिजोरम में चुनाव होने हैं। प्रशांत भूषण ने कहा, “एक देश-एक चुनाव को संसदीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
9327005315 · 10 months
Video
youtube
प्रशांत भूषण को पड़ गई ठंडक ? सुप्रीम कोर्ट ने पूछ लिया ऐसा सवाल । Omkar...
0 notes
sharpbharat · 11 months
Text
Jamshedpur nagar nigam hearing in supreme court - जमशेदपुर में नगर निगम के मसले पर सुप्रीम कोर्ट में हुई अहम सुनवाई, सरकार और टाटा स्टील ने क्या कहा कोर्ट में जाने
जमशेदपुर : जमशेदपुर को नगर निगम बनाने के मामले में करीब पांच साल बाद सुप्रीम कोर्ट में सुनवाई हुई. सुप्रीम कोर्ट के जस्टिस एएस बोपन्ना एवं सुश्री बेला एम त्रिवेदी की अदालत में हुई सुनवाई के दौरान शिकायतकर्ता सामाजिक कार्यकर्ता जवाहर लाल शर्मा की तरफ से सीनियर एडवोकेट प्रशांत भूषण तथा नेहा राठी कोर्ट में मौजूद थे. वहीं टाटा स्टील की तरफ से सीनियर एडवोकेट गोपाल जैन तथा झारखंड सरकार की तरफ से भी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pushpendra-sharma · 1 year
Text
Adani Hindenburg Case Supreme Court Make Committee Central Government Prashant Bhushan Congress ANN | Adani Hindenburg Case: 'सीलबंद लिफाफे में नहीं लेंगे सुझाव', केंद्र से बोला SC, प्रशांत भूषण ने सुझाए नाम तो बेंच ने कहा- आपकी भी नहीं सुनेंगे
https://www.abplive.com/news/india/adani-hindenburg-case-supreme-court-make-committee-central-government-prashant-bhushan-congress-ann-2336951
View On WordPress
0 notes
newsdaynight · 1 year
Text
रिजिजू ने कहा था समय की बर्बादी, सुप्रीम कोर्ट ने आज केंद्र सरकार को भेज दिया नोटिस
Delhi: सुप्रीम कोर्ट ने पीएम नरेंद्र मोदी पर बने बीबीसी डॉक्यूमेंट्री को बैन करने के खिलाफ दाखिल याचिका पर सुनवाई करते हुए केंद्र सरकार को नोटिस भेज दिया है। टीएमसी सांसद महुआ मोइत्रा, वरिष्ठ वकील प्रशांत भूषण और पत्रकार एन राम ने केंद्र के इस फैसले के खिलाफ शीर्ष अदालत में अपील की थी। http://dlvr.it/Sht0y7
0 notes
newslobster · 2 years
Text
"जो सिस्टम काम कर रहा है, उसे पटरी से न उतरने दें" : कॉलेजियम पर सुप्रीम कोर्ट की अहम टिप्पणी
“जो सिस्टम काम कर रहा है, उसे पटरी से न उतरने दें” : कॉलेजियम पर सुप्रीम कोर्ट की अहम टिप्पणी
अंजलि भारद्वाज ने दिल्ली हाईकोर्ट के उस फैसले को सुप्रीम कोर्ट में चुनौती दी है, जिसमें आरटीआई कानून के तहत 12 दिसंबर, 2018 को सुप्रीम कोर्ट कॉलेजियम की बैठक के एजेंडे, ब्योरे और प्रस्ताव की मांग वाली याचिका को खारिज कर दिया था. सुनवाई के दौरान याचिकाकर्ता की ओर से पेश प्रशांत भूषण ने कहा, क्या कॉलेजियम के फैसले आरटीआई के तहत जवाबदेह हैं? यही सवाल है. क्या इस देश के लोगों को जानने का अधिकार नहीं…
View On WordPress
0 notes
navabharat · 2 years
Text
तेलंगाना : कांग्रेस की ‘भारत जोड़ो यात्रा’ में शामिल हुए प्रशांत भूषण
तेलंगाना : कांग्रेस की ‘भारत जोड़ो यात्रा’ में शामिल हुए प्रशांत भूषण
हैदराबाद/नयी दिल्ली. कांग्रेस नेता राहुल गांधी के नेतृत्व में पार्टी की ‘भारत जोड़ो यात्रा’ के 60वें दिन तेलंगाना में रविवार को वरिष्ठ अधिवक्ता एवं सामाजिक कार्यकर्ता प्रशांत भूषण ने भी भागीदारी की. पार्टी सूत्रों ने बताया कि अनुसूचित जातियों के वर्गीकरण के लिए मुहिम चला रहे संगठन मडिगा आरक्षण पोराटा समिति (एमआरपीएस) के नेता मांडा कृष्ण मडिगा भी रविवार सुबह मेडक जिले के अल्लादुर्ग से फिर से शुरू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
helputrust · 1 year
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
Youtube : https://www.youtube.com/playlist?list=PL7aGD41D00hB-XBBW0Ixr6EfaqkKJHk4R
  Facebook : https://fb.me/e/wZxtAPj2
पूरे देश में जनसेवा करने का लक्ष्य है - हर्ष वर्धन अग्रवाल
लखनऊ, 28.04.2023 | हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की स्थापना के 11 वर्ष पूर्ण होने के अवसर पर "स्थापना दिवस कार्यक्रम" तथा हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट, संस्कृति मंत्रालय, भारत सरकार एवं उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (NCZCC) के संयुक्त तत्वावधान में सांस्कृतिक कार्यक्रम "धरोहर” का आयोजन सी एम एस ऑडिटोरियम, विशाल खंड, गोमती नगर, लखनऊ में किया गया |
कार्यक्रम का शुभारंभ राष्ट्रगान तथा श्री हर्ष वर्धन अग्रवाल, संस्थापक एवं प्रबंध न्यासी, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तथा डॉ रूपल अग्रवाल, न्यासी, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट, ट्रस्ट की आतंरिक सलाहकार समिति के सदस्यगण ने दीप प्रज्वलन करके किया l
"स्थापना दिवस कार्यक्रम" में, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी हर्ष वर्धन अग्रवाल, ट्रस्ट की न्यासी डॉ० रूपल अग्रवाल, ट्रस्ट की आतंरिक सलाहकार समिति के सदस्यगण ने हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की विवरण पुस्तिका का विमोचन किया गया | विवरण पुस्तिका में ट्रस्ट के विगत 11 वर्षों के कार्यों का विवरण उपलब्ध है |
हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट द्वारा विगत 11 वर्षों में ट्रस्ट को महत्वपूर्ण योगदान प्रदान करने वाली 7 विभूतियों का हेल्प यू सम्मान तथा वैश्विक महामारी कोरोना काल में बहुमूल्य सहयोग प्रदान करने हेतु 119 कोरोना वॉरियर्स का सम्मान किया गया |
हेल्प यू सम्मान से सम्मानित विभूतियां डॉ जगदीश गाँधी, फाउंडर मैनेजर, सिटी मांटेसरी स्कूल, डॉ तूलिका चंद्रा, विभागाध्यक्ष, ट्रांसफ्यूजन विभाग, के जी एम यू, जोनल मैनेजर, बैंक ऑफ़ इंडिया, जोनल मैनेजर, पंजाब नेशनल बैंक, ���्री योगेश नारायण माथुर, अधिवक्ता, फॅमिली कोर्ट, डॉ संजय कुमार राणा, होमोपैथी चिकित्सक, डॉ अलका निवेदन, प्राचार्या, भारतीय विद्या भवन गर्ल्स पी जी कॉलेज |
119 कोरोना वॉरियर्स से सम्मानित विभूतियां के पी एस चौहान, ए.के. जायसवाल, मानवेंद्र प्रताप सिंह, प्रशांत सिंह अटल, स्वर्गीय अमित पुरी, कुलदीप पांडे, महेंद्र कुमार, अनुज जिंदल, डॉ. एसएन कुरील, गोविंद गौर, वंश खन्ना, मनीष शर्मा, मनीष अग्रवाल, सीए तुषार गर्ग और सीए प्रियंका गर्ग, विपिन जायसवाल , हर्ष बर्धन सिंह और प्रीति सिंह, पल्लवी आशीष, वैभव कुमार शाह, नम्रता रॉय, दिनेश चंद्र अवस्थी, अतुल चौरसिया, वी के श्रीवास्तव, शिप्रा श्रीवास्तव, काजी मैराज अहमद, आदर्श कुमार पांडे, प्रगति सिंह, सुभाष चंद्र श्रीवास्तव, संतोष कुमार सिंह, अमित श्रीवास्तव और अक्षिता श्रीवास्तव, राजेश्वर यादव और उर्मिला यादव, आदित्य भटनागर, प्रीति तिवारी, वीरेंद्र कुमार यादव, राज कुमार सिंह, राजेश कुमार यादव, अनिल सिंह, मोध। जमील, मोहम्मद अली साहिल, अनूप जायसवाल, अमरेश कुमार सिंह, प्रेम कुमार गुप्ता, स्वंतना अवस्थी, अरुणा नारायण और सफदर अली सिद्दीकी को प्रशस्ति पत्र से अलंकृत किया गया |
इस मौके पर हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी श्री हर्ष वर्धन अग्रवाल ने सभी का स्वागत करते हुए कहा कि, "आज के मुख्य अतिथि आदरणीय श्री बृजेश पाठक जी प्रदेश में निकाय चुनाव में व्यस्तता के कारण कार्यक्रम में सम्मिलित नहीं हो पा रहे हैं, वह आज इस समय वाराणसी में हैं | परन्तु समाज में एक सकारात्मक परिवर्तन लाने के हमारे लक्ष्य को पूर्ण करने में हमें हमारे मुख्य अतिथि आदरणीय श्री बृजेश पाठक जी का भरपूर प्रोत्साहन मिला है |
हमारे लिए अत्यंत हर्ष का विषय है कि हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट ने अपनी स्थापना के 11 वर्ष पूर्ण कर लिए हैं | अपने पूज्य बाबा श्री राधेश्याम अग्रवाल जी व अपने पिताजी श्री राजीव अग्रवाल जी के जनहित के कार्यों से प्रभावित होकर 28 अप्रैल, 2012 को हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की स्थापना की | तत्कालीन मेयर परम आदरणीय श्री दिनेश शर्मा जी ने ट्रस्ट को अपना बहुमूल्य सहयोग एवं मार्गदर्शन प्रदान किया | आगे समाज के सवेदनशील लोगों की मदद से हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट का कारवां आगे बढ़ता गया तथा हमें संरक्षक के रूप में महाकवि पदम भूषण डॉ श्री गोपाल दास नीरज जी, पदम श्री अनवर जलालपुरी तथा भजन सम्राट पदम श्री अनूप जलोटा जी का सानिध्य प्राप्त हुआ | जिनके आशीर्वाद और मार्गदर्शन में ट्रस्ट के जनहित के कार्यों को एक नई दिशा मिली | यह कहना उचित होगा कि हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट को लखनऊ, उत्तर प्रदेश में ही नहीं बल्कि देश में जनसेवा के क्षेत्र में एक नई पहचान मिली |
आज यह आप सबका ही आशीर्वाद है कि हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट निरंतर ही जनसेवा तथा समाज सेवा के कार्यों में कार्य कर रहा है जिसका विवरण ट्रस्ट की वेबसाइट एवं सोशल मीडिया फेसबुक, टि्वटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, टम्बलर तथा youtube पर उपलब्ध है |
साथ ही देश के सभी राज्यों की राजधानियों तथा अन्य देशो में ट्रस्ट के कार्यालय स्थापित कर जनहित के कार्यों को और विकसित करने का प्रयास किया जा रहा है जिससे हम सिर्फ उत्तर प्रदेश में ही नहीं बल्कि पूरे देश में जनहित के कार्यों में अपना योगदान दे सकें |
वर्तमान समय में माननीय प्रधानमंत्री परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी के मूल मंत्र सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास का अनुसरण करते हुए समाज के हर क्षेत्र में लोगों की मदद कर रहे हैं |
आप यदि समाजसेवा में अपना योगदान करना चाहें तो आप हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट से जुड़ सकते हैं और ट्रस्ट को अपना बहुमूल्य सहयोग प्रदान कर, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से समाजसेवा कर सकते हैं I यह आवश्यक नहीं है कि आप ट्रस्ट को आर्थिक सहयोग (Donation, Sponsorship, CSR आदि) ही प्रदान करें बल्कि आप अपने सेवा क्षेत्र के माध्यम से हमारे सलाहकार, आतंरिक सलाहकार समिति के सदस्य, समन्वयक, सद्भावना राजदूत, स्वयंसेवक बनकर, संयुक्त तत्वावधान मं  आयोजन करके, भी अपना बहुमूल्य योगदान जनहित में प्रदान कर सकते हैं I
आपसे सादर अनुरोध है कृपया ट्रस्ट द्वारा विगत 11 वर्षों से निरंतर किये जा रहे जनहित में समाज उत्थान व समाज कल्याण के कार्यों के दृष्टिगत, लाभार्थियों के हित में तथा ट्रस्ट को प्रभावशाली कार्य करने हेतु अपना बहुमूल्य सहयोग प्रदान करना चाहें l                           
आज सम्मानित होने वाले सभी महानुभावों का सम्मान करके ट्रस्ट स्वयं सम्मानित हो रहा है |
हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की न्यासी डॉ० रूपल अग्रवाल ने अपने उद्बोधन में कहा कि," मैं हमारे मुख्य अतिथि माननीय श्री बृजेश पाठक जी, जोकि कार्यक्रम में सम्मिलित नहीं हो पाए है तथा सम्मानित अतिथि डॉ श्री राजेंद्र प्रसाद जी का हार्दिक अभिनंदन करती हूं |
हेल्प यू सम्मान से नवाजे गए सभी विभूतियों तथा हेल्प यू कोरोना वॉरियर्स से सम्मानित महानुभावों को बहुत-बहुत बधाई |
आज हम हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट का 11 वां स्थापना दिवस मना रहे हैं तथा विगत 11 वर्षों में बहुत कुछ बदला और हमने सबसे कठिन दौर तब देखा जब वैश्विक महामारी कोरोना ने पूरे विश्व को ज़कर लिया | उस समय लखनऊ शहर के अनेक संवेदनशील लोगों ने हमारा साथ दिया, जिससे हम सही समय पर असहाय व जरूरतमंद लोगों की मदद कर पाए |
मैं बस यही कहना चाहूंगी कि आप भविष्य में भी इसी तरह हमारा साथ दीजिए जिससे हम  समाज में सकारात्मक परिवर्तन लाने की अपनी मुहिम को पूरा कर सकें |
सांस्कृतिक कार्यक्रम "धरोहर” में, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के पूर्व संरक्षक पद्माभूषण स्वर्गीय गोपाल दास नीरज, पद्माश्री स्वर्गीय अनवर जलालपुरी तथा वर्तमान संरक्षक पद्माश्री अनूप जलोटा की रचनाओं, गीतों, शायरी तथा भजनों की प्रस्तुति प्रदीप अली, आकांक्षा सिंह, मल्लिका शुक्ला ने की तथा भारतीय सभ्यता और संस्कृति को समर्पित सांस्कृतिक कार्यक्रम के अंतर्गत भाव नृत्य राम भी रहीम भी, अवधी नृत्य नाटिका वैदेही के राम, महारास, राजस्थानी लोक नृत्य घूमर,  की प्रस्तुति उर्मिला पाण्डेय ग्रुप द्वारा की गयी |
मल्लिका शुक्ला की प्रस्तुति –
अनूप जलोटा का भजन - जय गणपति वंदन गणनायक....
प्रदीप अली की प्रस्तुति –
गोपाल दास नीरज जी के गीत - दिल आज शायर है गम आज नगमा है,....
अनवर जलालपुरी जी की ग़ज़ल - मयकदे से, दैर से, काबा से रखसत हो गए...., हवा हो तेज तो शाखों से पत्ते टूट जाते है...
आकांक्षा सिंह की प्रस्तुति  –
गोपाल दास नीरज जी के गीत - जैसे राधा ने माला जपी श्याम की...
उर्मिला पाण्डेय ग्रुप - भाव नृत्य राम भी रहीम भी
हमारी भारतीय संस्कृति ने हमेशा ही राष्ट्रीय भाईचारे और सौहार्द को बढ़ावा दिया है । राष्ट्रीय भाईचारे और सौहार्द्र को समर्पित भाव नृत्य शीर्षक राम भी रहीम भी प्रस्तुत किया ।
कलाकार- रॉनी सिंह, प्रेक्षा श्रीवास्तव, ज्योति शुक्ला, मलखान सिंह
अवधी नृत्य नाटिका वैदेही के राम
श्री राम तथा माता सीता इनके मिलन की ही गाथा है ये नृत्य नाटिका वैदेही के राम। प्रभु श्री राम जब महर्षि विश्वामित्र के साथ मिथिला नगरी पहुँचे और वहाँ क��� पुष्प वाटिका में देवी सीता और श्री राम एक दूसरे को देख मंत्र मुग्ध हो गए। अंततः प्रभु श्री राम ने स्वयंवर में रखे शिव धनुष पर प्रत्यंचा चढ़ा कर राजकुमारी सीता से विवाह किया।
कलाकार - रॉनी सिंह, ज्योति शुक्ला, उर्मिला पांडेय, अपर्णा विजय, मलखान सिंह, मौसमी, दीपिका भट्ट एवम् शिल्पा |
महारास
राधा कृष्ण और गोपियों द्वारा किया जाने वाला आनंदमयी तथा सौंदर्यवर्धक नृत्य रास कहलाता है। लीलापुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण ने शरद पूर्णिमा की रात में छः महीने की रातों को एक कर ब्रजभूमि के कुंज में सर्वप्रथम यह नृत्य किया था । नृत्य की बंदिशों के साथ भाव भंगिमाओं तथा डांडिया नृत्य का उच्चतम प्रयोग रास के अंतर्गत देखने को मिलता है। इसमें श्रृंगार रस की प्रधानता होती है तथा यह राधा कृष्ण के प्रेम से परिपक्व नृत्य शैली मानी जाती है।
आज की इस रासलीला में सर्वप्रथम बाल कृष्ण तत्पश्चात युवा कृष्ण एवम् राधा रानी का नृत्य प्रस्तुत किया ।
कलाकार- रॉनी सिंह, प्रेक्षा श्रीवास्तव, बॉर्नव प्रतिमनाथ, इशिका श्रीवास्तव, आरोही एवम् विदुषी
राजस्थानी लोक नृत्य घूमर
घूमर और राजस्थान दोनो एक दूसरे के पर्याय हैं और घूमर राजस्थान का सर्व जन प्रिय लोक नृत्य है। यह नृत्य महिलाओं द्वारा किया जाता है। किसी भी मांगलिक अवसर एवम् उत्सव में घूमर नृत्य अति आवश्यक रूप से नाचा जाता रहा है।
कलाकार- उर्मिला पांडेय, प्रेक्षा श्रीवास्तव, अपर्णा विजय, ज्योति शुक्ला, शिल्पा, दीपिका भट्ट एवम् मौसमी
कार्यक्रम के अंत में हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी हर्ष वर्धन अग्रवाल ने सभी का धन्यवाद व आभार व्यक्त किया | कार्यक्रम का संचालन डॉ अलका निवेदन ने किया I
कार्यक्रम के हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी हर्ष वर्धन अग्रवाल, न्यासी डॉ० रूपल अग्रवाल तथा ट्रस्ट की आतंरिक सलाहकार समिति के सदस्यगण डॉ राजेंद्र प्रसाद, डॉ संतोष कुमार श्रीवास्तव, श्री एम० पी० अवस्थी, श्री अशोक कुमार जायसवाल, श्री एम०पी० सिंह, श्री मोहम्मद शहरयार, श्री विनय त्रिपाठी, प्रोफ़ेसर राज कुमार सिंह, डॉ अलका निवेदन, श्री पंकज अवस्थी, श्री कुलदीप पाण्डेय, श्रीमती श्रुति सिंह तथा शहर के गणमान्य लोगों की उपस्थिति रही |
#NarendraModi #PMOIndia
#BrajeshPathak #BrajeshPathakUP #BrajeshPathakDeputyChiefMinister #BrajeshPathakDCM
#11THfoundationday #HELPUTRUSTfoundationday #HelpUCoronaWarrior #HelpUSamman
#MinistryOfCulture #NCZCC
#AmritMahotsav #Dharohar #kathakdharohar #RAM #VaidehikeRam #Ghoomar #RamBhiRahimBhi #indianculture #awadhi #nritya
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
#KiranAgarwal #DrRupalAgarwal #HarshVardhanAgarwal
#UrmilaPandey #PradeepAli #PoojaYadav
www.helputrust.org
9 notes · View notes
suryyaskiran · 2 years
Text
सुप्रीम कोर्ट ने प्रशांत भूषण, तरुण तेजपाल के खिलाफ अवमानना की कार्रवाई बंद की
नई दिल्ली, 30 अगस्त (SuryyasKiran)। सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को अधिवक्ता प्रशांत भूषण के खिलाफ 2009 में तहलका पत्रिका को दिए एक साक्षात्कार से संबंधित अवमानना के मामले को बंद कर दिया। साक्षात्कार में उन्होंने दावा किया था कि भारत के कई पूर्व प्रधान न्यायाधीश भ्रष्ट थे। जस्टिस इंदिरा बनर्जी, सूर्यकांत और जस्टिस एम.एम. सुंदरेश ने माफी मांगने के बाद भूषण और तहलका के तत्कालीन संपादक तरुण तेजपाल के खिलाफ अवमानना की कार्रवाई बंद कर दी।भूषण की ओर से पेश अधिवक्ता कामिनी जायसवाल ने कहा कि उन्होंने अपने बयान पर स्पष्टीकरण दिया है। तहलका पत्रिका के संपादक तरुण तेजपाल का प्रतिनिधित्व कर रहे वरिष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल ने कहा कि उन्होंने माफी मांग ली है।खंडपीठ ने दलीलें सुनने के बाद अवमानना करने वालों द्वारा दिए गए स्पष्टीकरण/माफीनामे के मद्देनजर कहा, अब हम मामले को जारी रखना जरूरी नहीं समझते। पीठ ने भूषण और तेजपाल के खिलाफ अवमानना की कार्रवाई रद्द कर दी है।जब कुछ ट्वीटों में भूषण के खिलाफ अवमानना कार्रवाई की गई, तब साल 2009 के मामले को 2020 में फिर से खोला गया था। भूषण ने साक्षात्कार में दावा किया था कि पिछले 16 प्रधान न्यायाधीशों में से आधे भ्रष्ट थे।भूषण ने 2009 के अवमानना मामले के जवाब में शीर्ष अदालत से कहा था कि भ्रष्टाचार का आरोप लगाने मात्र से अदालत की अवमानना नहीं हो सकती। Read the full article
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे येत्या जूनपासनू ई - पंचनामे करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबादचं नाव न बदलण्याचे, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी विभागांना निर्देश
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी
तीन अपत्य असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची केंद्र सरकारकडे मागणी
देशाच्या विकासासाठी परिवर्तनाची गरज असल्याचं, तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांचं मत
पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाअभावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची चार महाविद्यालयांना नोटीस
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा सनराईजर्स हैदराबादवर सात धावांनी विजय 
सविस्तर बातम्या
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे येत्या जूनपासनू ई - पंचनामे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल मुंबईत राज्यातले विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय परिषदेत बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने आणि तातडीने मदत मिळावी याकरता सर्वेक्षणासाठी, उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जून महिना सुरु झाला की वीज पडून होणारे मृत्यू तसंच तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी, सर्व विभाग आणि जिल्ह्यांमध्ये खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या परिषदेत उष्णतेची लाट, पेजयल पुरवठा, जलयुक्त शिवार, ई-ऑफिस, आकांक्षित शहरे आदी विषयांवर सादरीकरण तसंच चर्चा झाली. मिशन-2025 अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा पाचोरा इथल्या सभेत पंतप्रधानांचा एकेरी उल्लेखाने केलेल्या विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे. ही बाळासाहेबांची संस्कृती नसल्याची भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.…
जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक द्वेषाने पछाडली जाते, आणि समोरच्याची जी लोकप्रियता आहे, यशस्वीता जी आहे, त्याची पोटदुखी जेव्हा निर्माण होते, त्या वेळेस अशा प्रकारचं वक्तव्य काही लोकं करतात. अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे. ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी साहेबांची लोकप्रियता या देशात नाही जगात आहे. परंतु ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्याकडून जे वक्तव्य झालं त्याची मी निंदा करतो.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना काल प्रदान करण्यात आला. मुंबईत झालेल्या सोहळ्यात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी गायक पंकज उदास, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते प्रसाद ओक, अभिनेत्री विद्या बालन, श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्ट, ग्रंथाली प्रकाशन, यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड यांना यावेळी विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारी विभागांनी औरंगाबादचं नाव बदलू नये, असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात, मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर काल सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांच्या पीठासमोर झालेल्या या सुनावणीत, दहा जूनपर्यंत टपाल कार्यालय, महसूल, पोलिस
ठाणे इत्यादी प्रशासकीय विभागांची नावं बदलण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितलं. यासंदर्भात पुढची सुनावणी सात जून रोजी होणार आहे.
****
खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्याच्या दुर्घटनेची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन इथं भेट घेतली. राज्याचे प्रमुख म्हणून आपण या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले...
अजूनही सरकारने याविषयी कोणत्याही प्रकारची भूमिका, प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आणि या विषयावर न्याय मागण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ आज आम्ही सगळेच्या सगळी मंडळी महामहिम राज्यपाल यांची भेट घेतलेली आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतर खरं तर आजही आकड्यांबाबत संभ्रम आहे. हे झाल्यानंतर अजूनही पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस कमिशनरेटकडे याचा किमान अपमृत्यू झाल्याचीसुद्‌धा नोंद आहे की नाही हा प्रश्न आम्ही राज्यपालांना विचारलेला आहे.
दरम्यान, यासंदर्भात काँग्रेस पक्ष देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार आहे. या कार्यक्रमात ढिसाळ नियोजनाची जबाबदारी सुनिश्चित करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचं निवेदन राज्यपालांना देणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काल नांदेडमध्ये सांगितलं.
****
तीन अपत्यं असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते बारामती इथं एका कार्यक्रमात बोलत होते. लोकसंख्येच्या आकडेवारीत भारत जगात प्रथम क्रमांकावर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तीन अपत्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तशी कारवाई का झाली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
‘अब की बार, किसान सरकार’ अशी घोषणा देत काल तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये देशाच्या विकासासाठी परिवर्तनाची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं. ते काल शहरात झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. अनेक पक्षांची सरकारं आली, मात्र देशापुढच्या समस्या कायम असल्याचं राव यांनी नमूद केलं. ते म्हणाले…
बिना परिवर्तन विकास नही होगा भारत में। कुछ ना कुछ परिवर्तन की जरूरत है। भारत को बदलना चाहिये। जब तक हम परिवर्तीत नही होते, हमारा किस्मत नही बदलनेवाला है। याने की एक पार्टी हार गया, दुसरा पार्टी जीत गया ये परिवर्तन नही होता भाईयों। उच्च गुणवत्तावाली, चुनाव के दरम्यान, चुनाव के जरीये जनता जीतती है। जनता मांगे सफलता मिलती है वो सही जीत होता है। पार्टीयां तो कई जीताया हमने। एक गया दुसरा आया, तिसरा आया, चौथा आया। लेकिन समस्या जस मे तस।
****
राज्याच्या पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक श्रेणीतल्या पदांवर राज्यातल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून, विविध पदावर त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची पदोन्नती होऊन, पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची, पोलिस महासंचालक कार्यालयात आस्थापना विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त मनोज लोहिया यांची, छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक एस एच महावरकर यांची, नांदेड इथंच विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.
****
पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाअभावी, छत्रपती संभाजीनगरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चार महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे. यामध्ये शेंद्रा इथलं वाल्मिकराव दळवी महाविद्यालय, देवळाई इथलं डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालय, कोळवाडी इथलं गोविंदराव पाटील जिवरख महाविद्यालय, आणि सी.पी.कॉलेज ऑफ एज्यूकेशन, या महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांनी आज लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश शैक्षणिक विभागानं दिले आहेत. विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देणं, ही संबंधित महाविद्यालयांची नैतिक जबाबदारी आहे. गुणवत्ता आणि दर्जा या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतली आहे.
****
रोजगार हमी योजनेचं सर्वात जास्त काम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालं असून, त्यातून शेतकरी सुखी होणार असल्याचा विश्वास, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पंचायत राज दिनानिमित्त झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा आणि कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा आढावा घेताना भुमरे यांनी, ग्रामपंचायतींसाठी इमारत उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले… 
दुसरा एक निर्णय मी घेतो आहे. ग्रामसेवक आणि सरपंचाला गावाचा कारभार करत असतांना त्यांना एक इमारत असली पाहिजे. भव्य इमारत जर असेल तर त्यांना काम फास्ट करता येतं. संचालकाची बैठक असेल, ग्रामसेवकाचं ऑफिस असेल, सरपंचाचं ऑफिस असेल, उपसरपंच असेल, मी निर्णय घेतो की, जिल्ह्यात गसळ्या ग्रामपंचायती आपल्याला जिथं जागा असेल तिथं ग्रामपंचायत इमारत नवीन घ्यायचा असा एक निर्णय घेतो आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव लोकाभिमूख करण्यासाठी सर्व सदस्यांचं योगदान मोलाचं असल्याचं, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं यासंदर्भात स्थापन समितीच्या बैठकीत बोलत होते. मराठवाडा मुक्तीचा इतिहास शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा, यादृष्टीने शालेय पातळीवर नाट्यस्पर्धा, मान्यवर लेखकांच्या लेखांचं अभिवाचन, विशेष स्मरणिका प्रकाशन, येत्या महाराष्ट्र दिनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतासह मराठवाडा गीताचं समुहिक गायन, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
हिंगोली इथल्या संत नामदेव मार्केट यार्डात काल मराठवाड्यासह विदर्भातल्या अकोला, अमरावती, वर्धा, जळगाव जिल्ह्यातून हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सोळा हजार कट्ट्यांची आवक झाल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या ११३ शाळांमध्ये, इंटरऍक्टिव्ह बोर्ड या संकल्पनेवर आधारित शिक्षण दिलं जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चित्र आणि आकृत्यांच्या सहाय्याने शिकवलं जात असून, यूट्यूबवरील चित्रफितीच्या माध्यमातून विविध विषयांमध्ये कौशल्य विकसित होत आहे. या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी अधिक माहिती दिली...
इंटरॲक्टीव्ह बोर्डचा आता एक फायदा एक आहे की आता जुनी जी पद्‌धत होती चॉक आणि बोर्ड ची त्याच्यामध्ये आणखी एक पद्‌धत आहे इंटरॲक्टीव्ह बोर्डची ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरनेटचे सर्व साधन वापरून आणि जे शिक्षक आहेत ते पण सर्व व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत किंवा ऑडिओ इनपूटस्‌ आहेत, त्याला सर्वांला वापरून आणि त्यांचे जे स्वतःचे जे तज्ञ आहेत त्याला वापरून मुलांना शिकवू शकतात. इंटरॲक्टीव्ह बोर्ड म्हणजे की मुलं शिक्षकांबरोबर आणि या इंटरनेटवर जे कंटेंट आहेत त्याच्याबरोबर ते इंटरॲक्ट करू शकतात. आणि जास्तीत जास्त जे ज्ञान आहे म्हणजे जे पुस्तकात उपलब्ध होत नाही, काहीतरी शंका वगैरे असतील ते इंटरॲक्टीव्ह बोर्ड मध्ये ते इंटरनेटमध्ये लगेच शोधु शकतात आणि त्याचा अभ्यास करू शकतात.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनराईजर्स हैदराबादवर सात धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत दिल्लीच्या संघानं दिलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा सामना करताना, हैदराबादचा संघ निर्धारित षटकात १३७ धावाच करु शकला.
****
चला जाणुया नदीला या उपक्रमाअंतर्गत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी काल नांदेड जिल्ह्यात मन्याड नदीची पाहणी केली. यावेळी त्यांनी हिप्परगा, शेवाळा, आलूर, वझरगा, तूप शेळगाव, गळेगाव या मन्याड नदीकाठच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. येत्या दहा वर्षात नदी पुनरुज्जीवन केलं नाही, तर मन्याड नदी अनेक गावांना विस्थापित करेल, त्यामुळे नदी अमृत वाहिनी करण्याच्या कामात गावकर्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन राजेंद्र सिंह यांनी यावेळी केलं.
****
हवामान
राज्यात मराठवाड्यासह विदर्भात आज आणि उद्या अवकाळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
हिंगोली इथं सामाजिक न्याय समता पर्वाचा एक भाग म्हणून, ऊसतोड कामगारांना काल ओळखपत्र वाटप करण्यात आलं. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनात, या कार्यक्रमात नोंदणी परिपूर्ण झालेल्या ऊसतोड कामगारांना, प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र देण्यात आली.
****
शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमातंर्गत परभणी जिल्ह्यातल्या ७५ हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळेल, असं निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितलं. ते काल परभणी इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. शासकीय योजना सुलभीकरण अभियानाचा, शासकीय योजनांची जत्रा पहिला टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात सेलू - ढेंगळी पिंपळगाव - मानवत रोड दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामासाठी आज पाच तास रेल्वे वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे - नांदेड एक्सप्रेस ५० मिनिटं, मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस दोन तास पाच मिनिटं, काचीगुडा - नगरसोल तीन तास दहा मिनिटं तर नगरसोल - नरसापूर एक्सप्रेस दीड तास उशिराने धावणार आहे. उद्या धर्माबाद - मनमाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबादहून तिच्या नियामित वेळेच्या एक तास उशिरानं सुटणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
0 notes
realtimesmedia · 2 years
Text
प्रशांत भूषण को लेकर बार काउंसिल ने की टिप्पणी, कहा- वकीलों को लक्ष्मण रेखा नहीं लांघनी चाहिए
प्रशांत भूषण को लेकर बार काउंसिल ने की टिप्पणी, कहा- वकीलों को लक्ष्मण रेखा नहीं लांघनी चाहिए
भारतीय विधिज्ञ परिषद (Bar Council of India) ने न्यायपालिका के खिलाफ टिप्पणी को लेकर एडवोकेट प्रशांत भूषण (Advocate Prashant Bhushan) की आलोचना की है और कहा है कि किसी को भी सुप्रीम कोर्ट (Supreme Court) एवं इसके न्यायाधीशों (judges) का ‘उपहास’ करने का अधिकार नहीं है। इसने यह भी कहा कि वकीलों को ‘लक्ष्मण रेखा’ नहीं लांघनी चाहिए। बीसीआई के अध्यक्ष मनन कुमार मिश्रा (BCI President Manan Kumar Mishra)…
Tumblr media
View On WordPress
0 notes
9327005315 · 2 years
Video
CEC नियुक्ति पर ज्यादा फुदक रहे थे प्रशांत भूषण को केंद्र सरकार के वकील ...
0 notes