Tumgik
#भावूक
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हा तर आशिर्वादच...; विराट कोहली झाला भावूक, क्रिस्टियानो रोनाल्डोसाठी शेअर केली पोस्ट
हा तर आशिर्वादच…; विराट कोहली झाला भावूक, क्रिस्टियानो रोनाल्डोसाठी शेअर केली पोस्ट
हा तर आशिर्वादच…; विराट कोहली झाला भावूक, क्रिस्टियानो रोनाल्डोसाठी शेअर केली पोस्ट Virat Kohli Emotional Message: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये क्वॉर्टर फायनलमध्ये मोरक्कोकडून पोर्तुगलचा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोसाठी एक मेसेज पोस्ट केला आहे. Virat Kohli Emotional Message: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये क्वॉर्टर फायनलमध्ये मोरक्कोकडून पोर्तुगलचा पराभव झाल्यानंतर विराट…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 9 months
Text
प्रेम करताना मला तू इतूके न सतवावे
साद घालून मला तू समीप बोलवावेप्रेम करताना मला तू इतूके न सतवावे माझे जीवन आता आहे संकटातमरून राख न व्हावी या प्रसंगात ज्वलंत मनासारखे न तू मला जाळावेप्रेम करताना मला तू इतूके न सतवावे श्वासाच्या हर एक बंधनात मी गुंतलोप्रेमाच्या हर एक स्पंदनात मी विराजलो माझ्या मनाच्या समीप तू नेत्र वळवावेप्रेम करताना मला तू इतूके न सतवावे भावूक न झालो तर भिजतील नेत्रसदैव होईल ओले माझ्या मनाचे अंग जे तुला…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 19 September 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
आज गणेश चतुर्थी. राज्यासह देशभरात अत्यंत उत्साहात लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे.  घरगुती गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी शास्त्रानुसार माध्यन्हापर्यंत, दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनीटांपर्यंत मुहूर्तासाठीची वेळ आहे. घरगुती गणेशांसह राज्यात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे.
****
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आजपासून संसदेचे कामकाज संसदेच्या नवीन इमारतीत सुरू होत आहे. घटनेची प्रत घेऊन पंतप्रधान संसदेच्या खासदारांससोबत जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात जात आहेत.
****
जुन्या संसद भवनास यापुढे आपण संविधान सदन म्हणून लक्षात ठेवायला हवे. भावी पिढीला आपण ही भेट म्हणून द्यायला हवी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनास निरोप देण्याच्या प्रसंगी सर्व संसद सदस्यांना केले. त्याला उपस्थित सर्व खासदारांनी बाके वाजवून जोरदारपणे अनुमोदन दिले. अत्यंत भावूक असा हा प्रसंग होता. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लीकार्जून खार्गे यांची उपस्थिती होती. या संसद भवनातील कामकाजाच्या समारोप वंदे मातरम या राष्ट्रगिताने करण्यात आला.
****
विशेष अधिवेशना दरम्यान भारतीय संसदेच्या सदस्यांनी भावूक वातावरणात जुन्या संसद भवनाला निरोप दिला. या प्रसंगी लोकसभेचे व राज्यसभेचे सर्व खासदार उपस्थित होते. याप्रसंगी सकाळी जुन्या संसदेच्या मुख्य सभागृहात सर्व खासदारांचे छायाचित्र काढण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभागृहास निरोप देताना संसद सदस्यांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्हाला वैश्विक मापदंड पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करावे लागणार आहे. आत्मनिर्भर भारताबाबत आम्ही सांगितले होते, तेव्हा त्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. मात्र, अवघ्या पाच वर्षात अवघ्या जगाने भारताची ताकद मान्य केली आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीपथावर आम्ही मार्गस्थ झालो आहोत. आता आम्हाला आमच्या विचारांची कक्षा आणखी मोठी करावी लागेल. जगात आम्ही सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहोतच त्यासोबतच सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देशही आपणच आहोत. हेच युवक अत्यंत गतीने भारताला विकसीत राष्ट्राचे उद्दिष्ट गाठून देऊ शकतात.
****
जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथं झालेल्या विविध ऐतिहासिक कायद्यांना उजाळा दिला. पंतप्रधान म्हणाले की, या संसदेने तीन तलाखविरुद्धचा कायदा पास केला आणि मुस्लिम भगिनींना मोठा दिलासा दिला. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना कलम ३७० पासून मुक्ती देण्याचे कामही याच संसदेने केले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आज शांतता नांदत असून येथील नागरिक विकासाच्या मार्गक्रमण करू लागले आहेत. असे अनेक ऐतिहासिक कायदे या संसदेत झाले आहेत. भारत आज नव्या उर्जेने कार्यमग्न झाला आहे. ही संसद त्याची साक्षीदार आहे. माझा विश्वास आहे की, जे उद्दिष्ट घेऊन भारत मार्गस्थ झाला आहे ते आपल्याला निश्चितच साध्य होणार आहे. आम्ही जेवढे गतीमान होऊन काम करून त्याचे परिणाम आपल्याला तेवढेच लवकर मिळतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
संसदेचे हे विशेष अधिवेशन पाच दिवस चालणार असून आज त्याचा दुसरा दिवस आहे. श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचे कामकाज नव्या संसद भवनाच्या इमारतीत आजपासून सुरू झाले आहे. काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली होती. आजच हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. उद्या लोकसभेत तर गुरुवारी राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होणार आहे. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यास देशाच्या इतिहासातील ती एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील १८ संवर्गातील परीक्षेकरिता मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०१९ अंतर्गत होणारी महाभरती प्रक्रिया रद्द झाली आहे.या अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगानं ५ सप्टेंबर पासून अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे.अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी या संकेतस्थळावरील लिंकवर बँक खात्याचा अचूक तपशील नोंदवण्याचं आवाहन  जिल्हा परिषेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
कॅनडातील हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य भारतानं आज फेटाळून लावले. एका निवेदनात, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा आणि प्रेरित आहे. यापूर्वीही असेच आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांवर केले होते.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला-जावायाला जीवे मारण्याची धमकी; आव्हाडांची भावूक पोस्ट
Tumblr media
मुंबई | काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे(NCP) नेते जितेंद्र आव्हाड(Jetendra Awhad) यांच्या मुलीला आणि जावायला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या धमकीची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या प्रकरणी जीतेंद्र आव्हाडांनी फेसबूकवर भावूक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ज्या नताशाला मी तिच्या जन्मानंतर साध बोटही लावलं नाही किंवा ओरडलो नाही. तिच्याबद्दल जेव्हा एक व्यक्ती फिल्डींग लावून मारून टाकेन हे बोलतो, तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते. तुम्हीच सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं की एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. या सगळ्यात भूमिका काय घ्यायची?, घाबरून घरी बसायचं?, का उघडपणे मैदानात यायचं, असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. कोण आहे बाबाजी? बाबजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे हत्या शुटआऊटमधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याच्या हस्तकांकरवी जावायाचा आणि मुलीचा मर्डर होणार, हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटत असेल. राजकारण बाजूला ठेवा पण कधीतरी याचा देखील विचार करा, असंही भावूक होऊन ज��तेंद्र आव्हाड पोस्टद्वारे म्हटले आहेत. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ' आत्यंतिक क्रूरतेला.. '
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ‘ आत्यंतिक क्रूरतेला.. ‘
राज्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्यावर अखेर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांना बहुमत नसल्याने पायउतार व्हावे लागले. एकेकाळी शिवसेनेचे नेते राहिलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहलेली असून ही पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे सोबतच निलेश लंके यांनी एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ' आत्यंतिक क्रूरतेला.. '
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ‘ आत्यंतिक क्रूरतेला.. ‘
राज्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्यावर अखेर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांना बहुमत नसल्याने पायउतार व्हावे लागले. एकेकाळी शिवसेनेचे नेते राहिलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहलेली असून ही पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे सोबतच निलेश लंके यांनी एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ' आत्यंतिक क्रूरतेला.. '
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ‘ आत्यंतिक क्रूरतेला.. ‘
राज्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्यावर अखेर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांना बहुमत नसल्याने पायउतार व्हावे लागले. एकेकाळी शिवसेनेचे नेते राहिलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहलेली असून ही पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे सोबतच निलेश लंके यांनी एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ' आत्यंतिक क्रूरतेला.. '
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ‘ आत्यंतिक क्रूरतेला.. ‘
राज्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्यावर अखेर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांना बहुमत नसल्याने पायउतार व्हावे लागले. एकेकाळी शिवसेनेचे नेते राहिलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहलेली असून ही पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे सोबतच निलेश लंके यांनी एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ' आत्यंतिक क्रूरतेला.. '
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ‘ आत्यंतिक क्रूरतेला.. ‘
राज्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्यावर अखेर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांना बहुमत नसल्याने पायउतार व्हावे लागले. एकेकाळी शिवसेनेचे नेते राहिलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहलेली असून ही पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे सोबतच निलेश लंके यांनी एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Shraddha Walker: मुलांवर थोडाफार कंट्रोल हवाच, डेटिंग ॲप घातक; श्रद्धा वालकरचे वडील झाले भावूक
Shraddha Walker: मुलांवर थोडाफार कंट्रोल हवाच, डेटिंग ॲप घातक; श्रद्धा वालकरचे वडील झाले भावूक
Shraddha Walker: मुलांवर थोडाफार कंट्रोल हवाच, डेटिंग ॲप घातक; श्रद्धा वालकरचे वडील झाले भावूक Vikas Walker opposed Dating App: मुलांशी सातत्यानं संवाद व्हायला हवा. त्यांच्यावर कंट्रोल हवा, असं मत विकास वालकर यांनी व्यक्त केलं आहे.  Vikas Walker opposed Dating App: मुलांशी सातत्यानं संवाद व्हायला हवा. त्यांच्यावर कंट्रोल हवा, असं मत विकास वालकर यांनी व्यक्त केलं आहे.  Go to Source
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ' आत्यंतिक क्रूरतेला.. '
आमदार निलेश लंके यांची उद्धव ठाकरेंसाठी भावूक पोस्ट , म्हणाले ‘ आत्यंतिक क्रूरतेला.. ‘
राज्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्यावर अखेर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांना बहुमत नसल्याने पायउतार व्हावे लागले. एकेकाळी शिवसेनेचे नेते राहिलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहलेली असून ही पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे सोबतच निलेश लंके यांनी एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
रणजी ट्रॉफी 2022 टीम इंडियात निवड झाल्याचा प्रश्न ऐकून सरफराज खान भावूक झाला
रणजी ट्रॉफी 2022 टीम इंडियात निवड झाल्याचा प्रश्न ऐकून सरफराज खान भावूक झाला
मुंबई रणजी संघाचा क्रिकेटपटू सरफराज खान याने गुरुवारी मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी ट्रॉफी फायनलमधील आपले शतक त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांना समर्पित केले. शतकाच्या जोरावर मुंबईला पहिल्या डावात 374 धावांपर्यंत पोहोचवणाऱ्या सरफराजला अश्रू अनावर झाले, तो पत्रकारांना म्हणाला, “हे शतक माझ्या वडिलांमुळे आहे, त्यांच्या त्यागामुळे आहे आणि त्यावेळी मी माझा हात धरला होता.” कारण जेव्हा मी निराश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
भारती सिंह गोध भराई: हुनरबाजच्या मंचावर भारती सिंहचा बेबी शॉवर अशा स्टाईलमध्ये झाला.
भारती सिंह गोध भराई: हुनरबाजच्या मंचावर भारती सिंहचा बेबी शॉवर अशा स्टाईलमध्ये झाला.
भारती सिंग बेबी शॉवर आणि गोध भराई सोहळा: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया लवकरच पालक बनण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी नॅशनल टीव्हीवर भारती सिंगचा बेबी शॉवर झाला आहे. होय, रिअॅलिटी शो Hunarbaaz: भारती सिंगच्या बेबी शॉवरचा ��ोहळा देशाच्या अभिमानाच्या मंचावर पार पडला. मिथुन चक्रवर्ती, करण जोहर, परिणीती चोप्रा यांनीही भारती सिंगच्या बेबी शॉवरला हजेरी लावली होती. टीव्हीच्या इतिहासात ही…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानपरिषदेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत मुंबई, दि. 17 : भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क  करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे. सामान्य माणसाला अभिमान वाटावा असाच त्यांचा जीवनप्रवास असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 17 : भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क  करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे. सामान्य माणसाला अभिमान वाटावा असाच त्यांचा जीवनप्रवास असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधानचा नारा
Tumblr media
पंतप्रधानांचे ८३ मिनिटे भाषण, लाल किल्ल्यावरून नवव्यांदा फडकवला राष्ट्रध्वज नवी दिल्ली : आज संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी २१ तोफांची सलामीही देण्यात आली. लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित करताना त्यांनी ५ संकल्प देशासमोर ठेवले. यावेळी त्यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानची घोषणा दिली. पीएम समग्र स्वास्थ्य मिशन या नवीन नावाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विस्ताराचाही त्यांनी उल्लेख केला. गांधी, नेहरू, सावरकर यांचेदेखील त्यांनी स्मरण केले. यावेळी स्त्री शक्तीचा सन्मान आणि अभिमान याबद्दल बोलताना ते भावूक झाले. माझी व्यथा मी देशवासियांना सांगणार नाही, तर कोणाला सांगणार, असे ते म्हणाले. मुले आणि मुली समान असतील तरच घरात एकतेचा पाया रचला जाऊ शकतो. स्त्री-पुरुष समानता ही एकतेची पहिली अट आहे. भारत प्रथम एकतेचा मंत्र आहे. कार्यकर्त्यांचा आदर केला पाहिजे. म्हणजेच कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्यात विकृती निर्माण झाली आहे. आपण महिलांचा अपमान करतो. दैनंदिन जीवनात स्त्रियांना अपमानित करणा-या प्रत्येक गोष्टीतून निसर्गाच्या संस्काराने मुक्त होण्याचा संकल्प आज आपण करू शकतो. मोदींचे देशवासियांना संकल्प आपण आपल्याच पाठीवर थाप मारत राहिलो तर आपली स्वप्ने दूर होतील, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळेच आपण कितीही संघर्ष केला असला तरी आज आपण अमृतमय कालखंडात प्रवेश करत आहोत, तेव्हा पुढील २५ वर्षे आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. आज मी १३० कोटी लोकांना लाल किल्ल्यावरून बोलतो. मित्रांनो, मला असे वाटते की येत्या २५ वर्षांसाठीदेखील आपण आपल्या संकल्पांवर केंद्रित केले पाहिजेत. २०४७ ला स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा स्वातंत्र्यप्रेमींची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे. पहिला संकल्प : आता मोठ्या संकल्पाने देश पुढे जायला हवा. खूप जिद्द घेऊन चालायचे आहे. त्यामध्ये पहिला मोठा संकल्प हा विकसित भारत. दुसरा संकल्प : जर आपल्या मनात अजूनही गुलामगिरीचा एक भाग कोणत्याही कोप-यात असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत पळून जाऊ देऊ नये. शेकडो वर्षे गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या अवस्थेतून आता शंभर टक्के सुटका करावी लागेल. तिसरा संकल्प : आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. हा तो वारसा आहे ज्याने एकेकाळी भारताला सुवर्णकाळ दिला. या वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा. चौथा संकल्प : एकता आणि एकता. १३० कोटी देशवासीयांमध्ये एकता. ना स्वत:चा ना कोणी परका. एकतेची शक्ती ही एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नांसाठी आपली चौथी प्रतिज्ञा आहे. पाचवा संकल्प : नागरिकांचे कर्तव्य. ज्यामध्ये पंतप्रधानही नाबाद आहेत, तर मुख्यमंत्रीही नाबाद आहेत. तेही नागरिक आहेत. येत्या २५ वर्षांची स्वप्ने पूर्ण करणे ही मोठी प्राणशक्ती आहे. जेव्हा स्वप्ने मोठी होतात. जेव्हा विचार मोठे असतात तेव्हा प्रयत्नही खूप मोठे असतात, असेही ते म्हणाले. Read the full article
0 notes