मेस्सीने ‘या’ कारणामुळे दिले निवृत्ती घेण्याचे संकेत, म्हणाला…
मेस्सीने ‘या’ कारणामुळे दिले निवृत्ती घेण्याचे संकेत, म्हणाला…
मेस्सीने ‘या’ कारणामुळे दिले निवृत्ती घेण्याचे संकेत, म्हणाला…
दोहा – कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेन्टिनाने थाटात अंतिम फेरी गाठल्यावर भावुक झालेल्या स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी याने निवृत्तीचे संकेत देत चाहत्यांना धक्का दिला आहे. पुढील विश्वकरंडक स्पर्धा चार वर्षांनी होत आहे, माझे आता 35 वय आहे त्यामुळे त्या स्पर्धेत मी खेळू शकेन असे मला वाटत नाही, अशा शब्दांत…
View On WordPress
0 notes
सुशांत सिंहने राहुल गांधींचे केले कौतुक, म्हणाला- 'तुम्ही प्रेमाने जगणे ...
0 notes
साधूंना सहकारी म्हणाला ' मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ' अन ..
साधूंना सहकारी म्हणाला ‘ मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ‘ अन ..
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गुरू आपल्याला शाप देईल या भितीने एका शिष्याने गुरूची हत्या केली होती. सदर प्रकरणानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.अंधश्रद्धेतून आणखीन एक वेगळी घ���ना उत्तर प्रदेशात समोर आली असून उन्नाव येथे एका तरुण साधूने मोक्ष मिळवण्यासाठी स्वतः चार पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःला जमिनीत गाडून घेतलेले होते. आपण जिवंत समाधी घेत आहोत असे तो सांगत होता मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी…
View On WordPress
0 notes
साधूंना सहकारी म्हणाला ' मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ' अन ..
साधूंना सहकारी म्हणाला ‘ मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ‘ अन ..
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गुरू आपल्याला शाप देईल या भितीने एका शिष्याने गुरूची हत्या केली होती. सदर प्रकरणानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.अंधश्रद्धेतून आणखीन एक वेगळी घटना उत्तर प्रदेशात समोर आली असून उन्नाव येथे एका तरुण साधूने मोक्ष मिळवण्यासाठी स्वतः चार पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःला जमिनीत गाडून घेतलेले होते. आपण जिवंत समाधी घेत आहोत असे तो सांगत होता मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी…
View On WordPress
0 notes
साधूंना सहकारी म्हणाला ' मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ' अन ..
साधूंना सहकारी म्हणाला ‘ मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ‘ अन ..
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गुरू आपल्याला शाप देईल या भितीने एका शिष्याने गुरूची हत्या केली होती. सदर प्रकरणानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.अंधश्रद्धेतून आणखीन एक वेगळी घटना उत्तर प्रदेशात समोर आली असून उन्नाव येथे एका तरुण साधूने मोक्ष मिळवण्यासाठी स्वतः चार पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःला जमिनीत गाडून घेतलेले होते. आपण जिवंत समाधी घेत आहोत असे तो सांगत होता मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी…
View On WordPress
0 notes
साधूंना सहकारी म्हणाला ' मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ' अन ..
साधूंना सहकारी म्हणाला ‘ मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ‘ अन ..
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गुरू आपल्याला शाप देईल या भितीने एका शिष्याने गुरूची हत्या केली होती. सदर प्रकरणानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.अंधश्रद्धेतून आणखीन एक वेगळी घटना उत्तर प्रदेशात समोर आली असून उन्नाव येथे एका तरुण साधूने मोक्ष मिळवण्यासाठी स्वतः चार पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःला जमिनीत गाडून घेतलेले होते. आपण जिवंत समाधी घेत आहोत असे तो सांगत होता मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी…
View On WordPress
0 notes
साधूंना सहकारी म्हणाला ' मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ' अन ..
साधूंना सहकारी म्हणाला ‘ मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ‘ अन ..
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गुरू आपल्याला शाप देईल या भितीने एका शिष्याने गुरूची हत्या केली होती. सदर प्रकरणानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.अंधश्रद्धेतून आणखीन एक वेगळी घटना उत्तर प्रदेशात समोर आली असून उन्नाव येथे एका तरुण साधूने मोक्ष मिळवण्यासाठी स्वतः चार पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःला जमिनीत गाडून घेतलेले होते. आपण जिवंत समाधी घेत आहोत असे तो सांगत होता मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी…
View On WordPress
0 notes
साधूंना सहकारी म्हणाला ' मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ' अन ..
साधूंना सहकारी म्हणाला ‘ मी गाडून घेतोय तुम्ही माती लोटा ‘ अन ..
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गुरू आपल्याला शाप देईल या भितीने एका शिष्याने गुरूची हत्या केली होती. सदर प्रकरणानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.अंधश्रद्धेतून आणखीन एक वेगळी घटना उत्तर प्रदेशात समोर आली असून उन्नाव येथे एका तरुण साधूने मोक्ष मिळवण्यासाठी स्वतः चार पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःला जमिनीत गाडून घेतलेले होते. आपण जिवंत समाधी घेत आहोत असे तो सांगत होता मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी…
View On WordPress
0 notes
Bandya च्या मित्रानं त्याच्या हाताच्या दहाच्या दहा बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या…
Bandya चकितच झाला! त्याला राहावलं नाही. त्यानं कारण विचारलं…
अरे बाबा, ही कुठली पद्धत दहा बोटांत अंगठ्या घालण्याची?
Pradip म्हणाला, एक अंगठी लग्नातली आहे आणि बाकीच्या ९ अंगठ्या लग्नानंतरच्या संकटाचं निवारण करण्यासाठी आहेत.
Bandya नं मित्राचे पाय धरले…
2 notes
·
View notes
आपला दृष्टीकोन
भगवदगीता हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे साधन सांगितले आहे.याची सुरवात कशी झाली द्वापारयुग संपत आले होते आणि कलीयुगाची सुरवात होणार होती. राजा परीक्षित हा शिकारीला जात असतांना तेथे त्याना कली भेटला,कली म्हणजे वाईट वृत्तीची सुरवात.कली हा आपल्या वाईट गुणाचा प्रभाव राजावर टाकून शरण आलो आहे माझेवर दया Iकरा व मला या संसार रुपी दुनियेत जागा द्या,असे म्हणाला.तर राजा त्याला, तू जिथं वाईट कामे होतात तिथं, जिथं मादक पदार्थ भेटीतील, आणि जिथं हिंसा असेल तिथं, अशा ठिकाणी राहण्यास सांगितले.कली हुशार होता. तो म्हणाला अजून एक जागा द्यावी.तर राजा बोलला सोन्यामध्ये वास कर, असे सांगितले.त्यावेळी राजा च्या राजमु��ुट मध्ये कली जातो व वाईट बुद्धी राजाला पुरवितो व स्वतः,व राज्य च्या विनाशास कारणीभूत ठरतो ही कथा सर्वांना माहीत आहे. भागवत कथा या पासूनच सुरू होते.
कथेला अनुसरून मला एक सुचले आज आपण सध्या कलियुगात जीवन जगत आहोत,घृणा,हिंसाचार,द्वेष,जागतिक युद्ध, हे सर्व कलीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात समाजाचे हाल हाल होत आहेत. कधी न बघितलं ते आजच्या काळात पाहायाला मिळतं परंतु एवढे वाईट होत असताना सुद्धा अशाही काळात जग जिंकेल, 100 कौरव असतांना ही 5 पांडव चा वि��य होतो सत्य परेशान हो सकता है पराजित नही, या युगात हरिनाम (सकारत्मक दृष्टीकोन) दिला आहे आणि त्याचे भरवशावर जग जिवंत आहे.
रात्र आहे तसा दिवस आहे.काही रात्रीच्या काळ्या काळोखाचा विचार करत आता आपले कसे होईल म्हणून स्वतःचे आयुष्य गमावून बसत आहेत.आता हीच रात्र असाच काळोख आणि अशीच भयावह शांतता आपल्या जीवनात असणार आहे. आपण आता जिंकूच शकत नाही,आणि तो रात्रीचा तो मदमस्त झालेले काळ आपल्याला अजुनही त्या अंधारात जणू ढकलत आहे असा आजचा झालेला आपला दृष्टीकोन आहे. परंतु त्या मदमस्त झालेल्या अंधकाराला हे माहीतच नाही की सकारात्मक रुपी किरणांची पहाट होणार आहे आणि अंधकार समूळ नायनाट करणार आहे आणि तो आशेचा उजाळा सुद्धा त्याचे अस्तित्व दाखवणार आणि त्याला ही त्याचा अभिमान होणार आणि तो ही गर्वाने बोलणार आहे मी आशेचे किरण आहे,आणि हेच माझे अस्तित्व आहे. रात्र सुद्धा आपल्या जीवनात आहे आणि दिवस सुद्धा आपल्या जीवनात आहे. आता महत्वाचा आहे तो आपला दृष्टीकोन आपल्याला त्यासंकटाकडे कसे बघायचे आहे रात्र म्हणून,की दिवस म्हणून….
जीवन आपले आहे आपल्याला जगायचे आहे नैराश्याच्या गर्द छायेत न जाता आशेच्या किरणांचा स्वीकार करत कलियुगात मिळालेलं हरिनाम(सकारत्मक विचार) चा वापर करूया आणि दुःख ,संकट दूर करूया चला सकारात्मक होऊया. घरीच रहा मस्त रहा.
गोपाल मुकुंदे
आपला दृष्टीकोन
2 notes
·
View notes
मानवासाठी, इतर प्राण्यांवरची चाचणी
काल संध्याकाळी मी तळ्यावर इतर लोकांना भेटायला आणि तळ्यावर फेऱ्या घालण्यासाठी म्हणून जात असताना रस्त्यावर एका माणसाच्या हातात पिंजरे पाहिले त्यामध्ये काही घुशी, उंदीर आणि ससे होते. मी त्याला विचारल्यावर की तू हे कुठे घेऊन चाललायस त्यावर तो मला म्हणाला जवळच असलेल्या एका शोध शाळेत घेऊन जात आहे. त्यावरून मला असं कळतं की बहुतेक ते प्राणी गिनीपिग म्हणून वापरले जाणार आणि मानवाला जे रोग होतात,त्याची…
0 notes
Murder : ‘तिला कायमचं विसर’ प्रेयसीच्या वडिलांची धमकी न जुमानता तो म्हणाला ‘शक्यच नाही!’
Murder : ‘तिला कायमचं विसर’ प्रेयसीच्या वडिलांची धमकी न जुमानता तो म्हणाला ‘शक्यच नाही!’
Murder : ‘तिला कायमचं विसर’ प्रेयसीच्या वडिलांची धमकी न जुमानता तो म्हणाला ‘शक्यच नाही!’
उत्तर प्रदेश : ऑनल किलिंगसारखा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये समोर आला आहे. एका मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकराला घरी बोलवलं. नंतर त्याची हत्या केली. शेवटी त्याचा मृतदेह नदीकिनारी जंगलात फेकून दिला. शिवाय पोलिसांना संशय येऊ नये म्हणून मुलीच्या वडिलांनी तिलाही जखमी केलं. हत्या करण्यात आलेल्या…
View On WordPress
0 notes
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय पहिला
🌟 श्लोक २७, २८ आणि २९
तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् ॥ १-२७ ॥ कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
युद्धासाठी समोर उभे असलेले आपलेच नातेवाईक बघून अर्जुन गोंधळून गेला आहे.
अर्जुनाचे मन युद्धाच्या भविष्यातील परिणामाबद्दल चिंताग्रस्त, दुःखी आहे. ती चिंता, दुःख अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत आहे. त्याच परिणामात अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहे की बोलणे सुद्धा कठीण होत आहे! संपूर्ण शरीर थरथरत आहे!
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय दुसरा : सांख्ययोग
🌟 श्लोक ३
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥
अर्थ
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥
आत्मज्ञानाच्या मार्गावर यशस्वीपणे पाऊल टाकण्यासाठी उच्च आत्मविश्वास आणि नैतिकता असणे आवश्यक आहे. ज्यासाठी माणसाने आशावादी आणि उत्साही बनणे आणि आळशीपणा, अज्ञान आणि आसक्ती यांसारख्या सांसारिक मानसिकतेवर मात करणे आवश्यक आहे.
श्री कृष्ण हे एक सक्षम गुरू आहेत आणि म्हणून अर्जुनाला फटकारताना ते आता त्याला परिस्थितीला तोंड देण्यास प्रोत्साहित करून त्याचा आत्मविश्वास वाढवताना हा श्लोक उच्चारला आहे.
अर्जुनाला पृथपुत्र (कुंतीचे दुसरे नाव) म्हणून संबोधून, श्रीकृष्णाने त्याला त्याची आई कुंतीचे स्मरण करण्याचे आवाहन करतात. कुंतीने स्वर्गीय देवतांचा राजा इंद्राची पूजा केली होती आणि अर्जुनाचा जन्म इंद्राच्या आशीर्वादाने झाला होता, म्हणून त्याला इंद्रासारखे विलक्षण सामर्थ्य आणि शौर्य लाभले होते. श्रीकृष्ण त्यांना या सर्व गोष्टींची आठवण करून देत आहेत आणि त्यांना अशा दुर्बलतेचा स्वीकार करू नकोस असे सांगत आहेत. श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनला परंतप म्हणजेच 'शत्रूंवर विजय मिळवणारा' संबोधित करतात आणि क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे आव्हाहन करत आहेत.
N_D_P_24
0 notes
Girni Kamgar: गिरणी कामगार ‘संप’ला की संपवला गेला? कुणामुळे देशोधडीला लागला? 82 च्या संपावेळीच्या मागण्या होत्या तरी काय?
Girni Kamgar त्या काळात गिरणी कामगार असणे हे स्टेटस सिम्बॉल होते. मी एक गिरणी कामगार आहे, कर्मचारी कुरवाळत म्हणाला. पण, त्यांची प्रतिष्ठाही संपली आणि गिरणी कामगारांचीही… ती का संपली? आंदोलनाच्या अवास्तव मागण्या की संघटनेत नेत्यांचा वाढता हस्तक्षेप? गिरणी कामगार संपले की संपले? 1982 च्या संपात नेमकं काय झालं होतं? अखेर या आंदोलनाची ठिणगी कुठे पडली?
Girni Kamgar मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक…
View On WordPress
0 notes
Bandya ने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.
कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.
यावर Bandya म्हणाला, “मला माहीत नव्हतं,
नाहीतर, मी लग्नासाठीपण कर्ज घेतलं असतं.”
भोळा स्वभाव, दुसरं काय!
😅😅😅😀😀😀🤣🤣🤣😂😂😂
0 notes
Celebrity Insights: How Salman Khan Became Dabangg
Embark on a cinematic journey with Kalakruti Media as they uncover the secrets behind Salman Khan's legendary 'Dabangg' persona. Indulge in a flavorful blend of entertainment mix masala and Bollywood tadka, served fresh on this captivating platform. Don't miss out on exclusive celebrity interviews. Read now!
0 notes