Tumgik
#लाखांचे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
करोना टेस्ट किटचा काळाबाजार ! पुणे पालिकेच्या डॉक्‍टरांनी बोगस रुग्ण दाखवून 80 लाखांचे ‘लोणी’ खाल्ल्याची तक्रार
करोना टेस्ट किटचा काळाबाजार ! पुणे पालिकेच्या डॉक्‍टरांनी बोगस रुग्ण दाखवून 80 लाखांचे ‘लोणी’ खाल्ल्याची तक्रार
करोना टेस्ट किटचा काळाबाजार ! पुणे पालिकेच्या डॉक्‍टरांनी बोगस रुग्ण दाखवून 80 लाखांचे ‘लोणी’ खाल्ल्याची तक्रार पुणे -करोना काळात सामान्यांचे जगणे कठीण झाले असताना वारजे येथील महापालिकेच्या बारटक्के रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञ मात्र रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त होते, अशी धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांनी 18 हजार 500 रुग्णांपैकी तब्बल 10 ते 12 हजार रुग्ण बोगस दाखवले. यानंतर या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Bavdhan : गाडीच्या फुटलेल्या काचेतून सव्वा तीन लाखांचे सोने चोरीला
एमपीसी न्यूज – गाडीच्या फुटलेल्या (Bavdhan) काचातून गाडीतून तब्बल 80 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले आहे. ही घटना 16 ऑगस्ट रोजी सकाळी बावधन येथे घडली आहे. यावरून महेश मारुतराव झोपडेकर (वय 57 रा. कोल्हापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. Hinjewadi: टास्कच्या नावाखाली महिलेची चार लाखांची फसवणूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी…
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात येत्या एक जून रोजी मतदान होणार असून, या टप्प्यासाठीचा प्रचार उद्या संपेल. या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे.
भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये प्रचारसभा होत आहेत. आज सकाळी पश्चिम बंगालमधल्या मथुरापुर इथं त्यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज ओदिशात प्रचार करत आहेत.
****
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या शनिवारी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली. या टप्प्यात ५८ मतदारसंघांमध्ये ६३ पूर्णांक ३७ शतांश टक्के मतदान झालं असून, महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा तीन टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती आयोगानं दिली आहे. 
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३० तारखेला कन्याकुमारी इथं स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. उद्या संध्याकाळपासून एक जूनच्या संध्याकाळपर्यंत पंतप्रधान इथल्या ध्यान मंडपात ध्यानधारणा करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
छत्तीसगढमधल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा बलांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवादी मारले गेले. आज सकाळी बद्देपाडाच्या जंगलात ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर आठ लाख रुपयांचं बक्षिस होतं. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही हत्यारं जप्त केली आहेत.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामिन सात दिवस वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. त्यामुळे केजरीवाल यांना दोन जून रोजी न्यायालयासमोर हजार रहावं लागणार आहे. आरोग्याचं कारण सांगून ��ेजरीवाल यांनी जामिन वाढवून देण्याची मागणी केली होती.  
****
मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानंतर नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
****
पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे शहराच्या एकंदर प्रतिमेला तडा जात असून, राज्याच्या गृहखात्याने शहराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या ट्विट संदेशात सुळे यांनी, कल्याणीनगर कार अपघात प्रकरणानंतर शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित उपस्थित झाल्याचं म्हटलं आहे.
****
सरकारी योजनांचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा, या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी गावांसाठी अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पांढरकवडा इथल्या आदिवासी विकास प्रकल्पातर्फे सरकारी योजनांची माहिती आणि त्याच्या लाभापासून वंचित असलेल्या ४०० आदिवासी गावांतल्या सरपंचांना क्यूआर कोर्ड असलेलं पोस्टकार्ड पाठवलं आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रकल्प कार्यालयाचं संकेत स्थळ उघडलं जाऊन आदिवासी विकास विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे. या योजनांची माहिती गरजू लोकांपर्यंत द्यावी आणि त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केलं आहे. 
****
नंदूरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात दोन ठिकाणी धडक कारवाईत कृषी विभागानं प्रतिबंधीत तीन लाखांचे बोगस बियाणे जप्त केले. शहादा शहरासह तालुक्यातल्या अनरद इथं, प्रतिबंधित एच टी बी टी बोगस कापुस बियाण्यांची  छुप्या पद्धतीनं विक्री होत असल्याची माहीती कृषी विभागाला मिळाल्यानंतर, छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवाईत वाहनासह जवळपास तीन लाखांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
देशात अनेक भागात उष्णतेची भीषण लाट कायम आहे. राजस्थानातल्या चुरु इथं काल कमाल तापमान ५० पूर्णांक ५ अंश सेल्सिअस इतकं होतं. ते देशातलं आत्तापर्यंतचं सर्वाधिक तापमान आहे. दिल्लीतल्या मंगेशपूर इथं ४९ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागानं दिल्लीत उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भातही उष्णतेची लाट कायम असून, ब्रम्हपुरी, चंद्रपूर इथं ४५, तर गोंदिया नागपूर इथं सरासरी ४४ अंश सेल्सिअस तापमान आहे.
****
दरम्यान, रेमाल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे मिझोराममध्ये २८, आसाममध्ये तीन आणि मेघालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
****
0 notes
healthsinfos · 1 year
Text
Take a look at this post… 'स्वतःच बनवा आपले व आपल्या परिवाराचे 5 लाखांचे आयुष्यमान कार्ड!'.
http://healthsinfos.blogspot.com/2023/09/5.html
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
RBI | कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा! थेट बँकेनेच दिले ‘हे’ अधिकार; आता बँका परतफेडीसाठी लावणार नाहीत तगादा
Tumblr media
RBI | अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने किरकोळ असुरक्षित कर्जाशी संबंधित जोखीम हायलाइट करणारी एक चेतावणी नोट जारी केली आहे. RBI च्या चिंतेची पुष्टी करताना, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) अहवाल असेही सूचित करतो की वैयक्तिक कर्जे आणि क्रेडिट कार्ड, जे मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत, डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत सर्वात जलद वाढ झाली. परंतु अधिक चिंतेची बाब म्हणजे, या श्रेणीतील वैयक्तिक कर्जावरील (Loan Rule) डिफॉल्ट प्री-कोविड पातळीच्या तुलनेत वाढले आहेत.
कर्ज भरणा
अशा स्थितीत सर्वात मोठा प्रश्न आहे की तुम्ही डिफॉल्टर असाल तर पुढे काय करणार? कर्ज वसूल करणाऱ्या एजंटांकडून होणारा छळ कसा हाताळायचा हे माहीत नसलेल्या अनेकांसाठी हा खूप तणावपूर्ण अनुभव असू शकतो. डिफॉल्टर असल्यामुळे क्रेडिटच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो आणि व्याजदर जास्त होतात. बँकांनी डीफॉल्ट प्रकरणे सहानुभूतीने हाताळली पाहिजेत आणि वैयक्तिक निराकरणे ऑफर केली पाहिजेत. तर डिफॉल्टरच्या कायदेशीर अधिकारांमध्ये नोटीस प्राप्त करणे, कर्ज वसुलीच्या वाजवी पद्धती, तक्रार निवारण, कायदेशीर मदत मागणे आणि निष्पक्ष क्रेडिट रिपोर्टिंग यांचा समावेश होतो. कर्ज न भरल्यास डिफॉल्टरला कोणते कायदेशीर अधिकार आहेत आणि त्यांनी कोणती पावले पाळली पाहिजे.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनी थकबाकीदारांना काही दिलासा दिला आहे का?
आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांमुळे थकबाकीदारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. ते थकबाकीदारांना त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यास आणि लहान पेमेंट करण्याची परवानगी देतात, ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पायावर परत येण्यास मदत होऊ शकते. मार्गदर्शक तत्त्वे दीर्घ परतफेड कालावधीसाठी देखील प्रदान करतात, ज्यामुळे डिफॉल्टर्सना त्यांचे कर्ज व्यवस्थापित करणे सोपे होऊ शकते. समजा तुमच्याकडे 10 लाखांचे कर्ज आहे जे तुम्ही फेडण्यास असमर्थ आहात. RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही कर्जाची पुनर्रचना करू शकता जेणेकरून तुम्हाला आता फक्त 5 लाख भरावे लागतील आणि उर्वरित 5 लाखांची परतफेड दीर्घ कालावधीत केली जाईल. हे तुमच्यासाठी तुमचे कर्ज व्यवस्थापित करणे आणि आर्थिकदृष्ट्या ट्रॅकवर परत येणे सोपे करू शकते.
डिफॉल्टर असण्याचा तुमच्या क्रेडिट आरोग्यावर परिणाम होतो का, कसा?
डिफॉल्टर असल्‍याने तुमच्‍या क्रेडिट स्‍वास्‍थ्‍यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात कर्ज मंजूर करणे अधिक कठीण होईल. तुम्हाला कर्जावर जास्त व्याजदर देखील द्यावे लागतील. हे असे आहे कारण कर्जदार कर्जदार म्हणून तुमच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर वापरतात. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, सावकार तुम्हाला जास्त जोखीम म्हणून पाहतील आणि तुम्हाला कर्ज देण्याची शक्यता कमी असेल. समजा तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० आहे. हा एक चांगला क्रेडिट स्कोअर मानला जातो आणि तुम्ही तुलनेने कमी व्याजदरासह कर्जासाठी मंजूरी मिळवू शकाल. तथापि, जर तुमचा क्रेडिट स्कोअर 600 वर आला, तर तुम्हाला धोकादायक कर्जदार मानले जाईल आणि तुम्हाला कर्जावर जास्त व्याजदर द्यावे लागतील.
डिफॉल्ट प्रकरणे हाताळताना बँकांना काही सल्ला?
जेव्हा डिफॉल्ट प्रकरणे हाताळण्याची वेळ येते तेव्हा बँकांना सहानुभूती आणि समजूतदारपणाने परिस्थिती हाताळण्याचा सल्ला दिला जातो. हे ओळखणे महत्त्वाचे आहे की व्यक्तींना आर्थिक आव्हाने किंवा अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे डिफॉल्ट होऊ शकते. संघर्षाचा दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी, बँका एक खुले आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
डिफॉल्टरने कोणत्या स्टेप्स पाळल्या पाहिजेत?
किरकोळ कर्जावर डिफॉल्टचा सामना करताना डिफॉल्टरने परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी त्वरित कारवाई करणे महत्वाचे आहे. येथे काही पायऱ्या आहेत ज्यांचा डिफॉल्टरने विचार केला पाहिजे: - परिस्थितीचे मूल्यांकन करा. - सावकाराशी संवाद साधा. - आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करा. - परतफेड योजनेची वाटाघाटी करा. - व्यावसायिक मदत घ्या. - पेमेंटला प्राधान्य द्या. - क्रेडिट स्कोअर संरक्षित करा. - कर्ज पुनर्रचना किंवा सेटलमेंट एक्सप्लोर करा. थकबाकीदारांना कायदेशीर अधिकार काय आहेत? भारतातील डिफॉल्टर्सचे कायदेशीर हक्क कायदे आणि नियामक फ्रेमवर्कद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षित आहेत. अलीकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक आणि वित्त कंपन्यांना जाणूनबुजून डिफॉल्टर किंवा फसवणूक म्हणून वर्गीकृत खात्यांवर कंपाऊंड सेटलमेंट किंवा तांत्रिक राइट-ऑफ करण्याचे निर्देश दिले. याचा अर्थ असा होतो की फसवणुकीत गुंतलेली एखादी हेतुपुरस्सर अपराधी किंवा कंपनी यापुढे त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईमुळे सावकारांद्वारे पूर्वग्रहाला सामोरे जाणार नाही. याव्यतिरिक्त, ज्या कर्जदारांनी समझोता करार केला होता त्यांना आता किमान 12 महिन्यांच्या कालावधीनंतर नवीन कर्जासाठी अर्ज करण्याची संधी आहे. Read the full article
0 notes
kokaniudyojak · 1 year
Text
PM Mudra Loan Yojana : मुद्रा योजनेत असा अर्ज करा, तुम्हाला 7 दिवसात 10 लाखांचे कर्ज मिळेल.
PM Mudra Loan Yojana श्री नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेद्वारे सरकारकडून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेंतर्गत व्यावसायिक वाहनांच्या खरेदीसाठी सरकारकडून कर्जही दिले जाते. या PM Mudra Loan Yojana द्वारे ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॉली, माल वाहतूक वाहने, तीन चाकी वाहने, ई-रिक्षा इत्यादी खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले जाऊ शकते. या योजनेंतर्गत 10 लाख…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagbharat · 1 year
Text
News- Theft of 5 lakh rupees wrestling mats in Vadgaon Rasai in Shirur, Maharashtra, India.
Tumblr media
शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे अज्ञात इसमाने कुस्ती मॅटला आग लावून 5 लाखांचे केले नुकसान ! https://www.shirurvarta.in/?p=10552
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
आंब्याचे झाड घरावर कोसळले; साडेतीन लाखांचे नुकसान  
सुदैवाने जीवितहानी टळली अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. काल दि. 2 मे रोजी सांयकाळी सहा वाजेपासून मुसळधार वादळी पाऊस आला. यात तालुक्यातील येरंडी-देव येथे सांयकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अचानक घराच्या अंगणात असलेले  विशाल आंब्याचे झाड सुभाष कांबळे यांच्या राहते घरावर पडल्याने साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. A mango tree…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त
https://bharatlive.news/?p=188220 मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त
मालेगाव मध्य (जि. नाशिक) :  ...
0 notes
rajeshre · 1 year
Text
Watch "दुकान जळून 20-25 लाखांचे नुकसान होऊनही परमात्म्याच्या सतभक्तीने दुपटीने लाभ! | Marathi Satsang" on YouTube
youtube
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१३ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
मतदान केलं असल्याचं ओळखणं अर्थात डाव्या हाताच्या तर्जनीला नखावर लावलेला काळ्या शाईचा थेंब, हीच मतदात्याची खूणगाठ असते. मतदानानंतरच्या काही दिवस पुसली न जाणारी ही शाई, म्हैसूर पेंटस् कंपनीकडून तयार होते. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरासाठी लागणाऱ्या या शाईच्या सुमारे दोन लाख, १५ हजार, ८५० बाटल्यांचं जिल्हानिहाय वाटप झालं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे यावर्षीही अग्निशमन सेवा सप्ताह उद्या १४ ते २० एप्रिल दरम्यान पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्र इथं आयोजित करण्यात आला आहे. मुंबई गोदी स्फोटात हुतात्मा झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली अर्पण करून याचं उद्घाटन होईल. याद्वारे आग व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समिती संचालक मंडळानं काल नवीन व्यापाऱ्यांना बोलावून कांद्याचे लिलाव सुरू केले. लासलगाव इंथ कांद्याला कमाल २९०० रुपये, तर सरासरी साडेपंधराशे रुपये भाव मिळाला. हमाल-मापाऱ्यांच्या लेव्ही प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांचं  कामकाज ठप्प होतं. तीन दिवसांहून जास्त काळ बाजार समित्यांचं कामकाज बंद ठेवता येत नसल्यानं, लासलगाव बाजार समितीत काल विंचूरसह लासलगावच्या नव्या व्यापाऱ्यांना संधी देत लिलावप्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आलं. मात्र याला हमाल-मापाऱ्यांनी विरोध केला.
****
भारतीयांनी इराणसह इस्राइलची सद्यस्थिती लक्षात घेत पुढील सूचना मिळेपर्यंत त्या देशांचा प्रवास करु नये असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. तसंच, या देशात असलेल्या  भारतीयांनी दुतावासात स्वत:ची नोंदणी करणं आणि सुरक्षेबाबत सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, एप्रिलच्या प्रारंभी इस्राईलच्या हवाई हल्ल्यात ईराणचे उच्च पदस्थ कमांडर मारले गेल्यानं प्रतिशोधाच्या भावनेतून ईराण, इस्राईलवर हल्ला करण्याची शक्यता अमेरीकेचे राष्ट्राधक्ष जो बायडेन यांनी वर्तवली आहे.
तर, हिजबुल्लाह संघटनेनही लेबनानमधून इस्राईलच्या दिशेनं मोठ्याप्रमाणात रॉकेटचा वर्षाव केल्याचं वृत्त आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या कारवाईत साडेचार किलो चांदी पकडण्यात आली. आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यात आत्तापर्यंत २६ लाखांचे मद्य, ५८ लाखांच्या विविध भेटवस्तू, अडीच लाखांचे अंमली पदार्थ, तर चार लाखांची रोकड पकडण्यात आली.
****
सोन्याच्या दरांनी मुंबईच्या बाजारपेठेत काल ७५ हजार रुपयांची पातळी ओलांडली. प्राप्त आकडेवारीत २४ कॅरेट सोन्याचे व्यवहार काल ७२ हजार ९७० रुपये तोळा या दरानं आणि त्यात ३ टक्के वस्तू आणि सेवा कराची रक्कम गृहित धरल्यास तोळ्यामागे सोन्याचा भाव ७५ हजार रुपयांच्या वर पोहोचला.
****
0 notes
karmadlive · 2 years
Text
शेतकऱ्याने माळरानावर फुलवली केळीची बाग
घाटनांद्रा येथील एका सुशिक्षित तरुण शेतकऱ्याने माळरानावरील आपल्या एक एकर शेतजमिनीत केळीची लागवड करून वर्षभरात साडेतीन लाखांचे उत्पन्न घेतले आहे . घाटनांद्रा येथील शेतकरी श्याम गुळवे हे आधुनिक पद्धतीने शेती करतात . यातून ते दर वर्षी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात यावर्षी त्यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच केळीच्या पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला घाटमाथ्यावर थंड हवामान असल्यामुळे केळीचे पीक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
वाटचाल नव्या विकासपर्वाकडे...
Tumblr media
तूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाचा वास्तवदर्शी आणि सत्याची झालर असलेला इतिहास कोणी लिहीला आहे की नाही, ठावे नाही. परंतु अशा इतिहासाची पाने जेव्हा केव्हा लिहीली जातील, त्यावेळी सध्याच्या राज्य सरकारचे नाव नोंदवावे लागणार आहे. या संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेणारे आधुनिक भगीरथ म्हणूनही या सरकारचा उल्लेख केल्यास वावगे ठरणार नाही. तीर्थक्षेत्रापासून स्वार्थक्षेत्रापर्यंत, कलेपासून कलेवरापर्यंत आणि संन्यासापासून पदन्यासापर्यंत जीवनातील प्रत्येक क्षेत्र गढूळ होत चालले आहे की काय अशी शंका यावी असे वातावरण भवतालात असताना अशा स्थितीतही जगण्याची गणितं शोधण्यासाठी अंधाराशी चाललेल्या लढाईत सर्वसामान्य माणसांची ताकद वाढेल असा उजेड सध्याच्या भाजप- शिवसेनेच्या युती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यात आणला आहे. मुळात लातूर जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती ओळख पुसून टाकण्यासाठी हे राज्य शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना येत्या २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास पावणेचार लाख कुटुंबांना नळजोडणी मिळणार आहे. यासाठी जवळपास ५४८ कोटी रुपयांच्या ९३५ योजनांना सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्णही झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळजोडणीद्वारे पेयजलाचा पुरवठा करण्यात येणार आहे. नळ पाणीपुरवठ्याची सोय नसलेल्या आदिवासी गावे, वाड्या, पाडे येथील कुटुंबांना या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, अंगणवाड्या यांनाही या योजनेतून नळजोडणी देण्यात येते आहे, हे विशेष. वर उल्लेख केल्याप्रमाणे, जिल्ह्यात या मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या ९३५ योजनां��ैकी लातूर तालुक्यासाठी १३५ योजना असून या तालुक्यातील ६५,८९२ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. पाणी हा जगण्याचा मूलमंत्र आहे. त्याच्याशिवाय जगता येत नाही. जगणेही शक्य नाही. याची जाणीव ठेवून लातूर जिल्ह्याचा रखरख असलेला जलनकाशा संपूर्णपणे बदलून टाकण्याचे एक हिरवेगार स्वप्नच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यांत दिसते. कुठेही चर्चा नाही. कामाचा गवगवा नाही. राज्य शासनाने पावसावर विसंबून असलेल्या कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत या जिल्ह्यात वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ७५ टक्के – म्हणजेच सुमारे ७५,००० रु. पर्यंत – अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट ३७५ शेततळ्यांचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांकडे स्वत:च्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्रधारण कमाल मर्यादा नाही, याचाही येथे उल्लेख करायला हवा. लातूर जिल्ह्यातील उद्योगध���दे, कृषितंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विजेसारख्या मूलभूत सुविधेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यानुसार सामाजिक जाणिवेचे भान ठेवून राज्य सरकारने जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याचे धोरण अंगीकारलेले असले तरी सौरऊर्जा निर्मितीवरही शासनाने अधिक भर दिलेला आहे. जिल्ह्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी खाजगी जमीन भाडेपट्ट्याने घेतली जाणार असून त्याचा मोबदला म्हणून शेतक-यांना प्रति हेक्टरी दरवर्षी ७५,००० रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून आतापर्यंत शंभरेक प्रस्ताव सादर झाले असून त्याद्वारे सुमारे १,४३७.७३ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणा-या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून १६०.११ मेगावॅट विद्युत निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने परंपरागत कृषिविकास योजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत जिल्ह्यातील ३०० हेक्टरवर सेंद्रीय शेतीचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १५ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून, ३ वर्षांत प्रत्येकी १० लाखांचे अर्थसहाय्य त्यांना मिळणार आहे. या सरकारने परंपरागत कृषिविकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेतीला चालना दिली आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक गटाला तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने १० लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार असून, यामध्ये सहाय्यकारी संस्थांमार्फत कार्यक्रम अंमलबजावणी, प्रादेशिक परिषदेद्वारे पी. जी. एस. प्रमाणीकरण, डीबीटी द्वारे शेतक-यांना प्रोत्साहन, मूल्यवृद्धी, विपणन आणि प्रसिद्धी आदी बाबींसाठी प्रति हेक्टरप्रमाणे पहिल्या आणि तिस-या वर्षी प्रत्येकी १६,५००, दुस-या वर्षी १७,००० रु. अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही स्वप्ने साकार करण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारने वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत असलेली जमीनधारण क्षमता, बैलांची कमी झालेली संख्या, शेतीकामासाठी कमी झालेली मजुरांची संख्या व वाढते मजुरीचे दर, पिकांमध्ये व फळबागांमध्ये असलेली विविधता यामुळे कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे धोरण आखले आहे. या जिल्ह्यातील २१७५ शेतक-यांना या अंतर्गत विविध अवजारे आणि यंत्रांसाठी जवळपास १० कोटी १ लाखाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. कृषि विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या कृषि यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलरचलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिटस् आदी बाबींसाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरसाठी एक लाख ते सव्वा लाख रुपये, तसेच अन्य बाबींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प किंवा अत्यल्प भूधारक व महिला शेतक-यांना ५० टक्के, तर इतर शेतक-यांना ४० टक्के अनुदान दिले जाते. वाढती लोकसंख्या आणि औद्योगीकरणात जंगले नष्ट होत असतानाच राज्य सरकारने राज्यात बांबूक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली आहेतच. लोकसंख्यावाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरांचा श्वास कोंडतो आहे. पाणी, ध्वनी आणि हवा प्रदूषण यासारख्या प्रश्नांवर मात करावयाचे असेल तर बांबूक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे गरजेचे आहे. सर्वाधिक ऑक्सिजन देणा-या वृक्षांमध्ये बांबूचा समावेश आहे. त्यामुळे वृक्षाच्छादन कमी असलेल्या लातूर जिल्ह्यात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बांबू केवळ ऑक्सिजनचा स्रोत नसून रोजगारनिर्मितीचे साधनही असल्यामुळे औसा तालुक्यातील लोदगा येथे बांबूपासून विविध वस्तू, फर्निचर बनविण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तयार बांबूंची खरेदी करून बचत गटांच्या सुमारे ३०० महिला या बांबूपासून विविध साहित्य, फर्निचरची निर्मिती करतात. त्यामुळे शेतकरी व महिला बचत गटांना आर्थिक सुबत्ता येऊ लागली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना ६ हजार रुपयांची मदत केली आहे. राज्य सरकारने त्यात आणखी ६ हजार रुपयांची भर घातली असून आता शेतक-यांना दरवर्षी प्रति शेतकरी १२ हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे, ही या सरकारची मोठी उपलब्धी मानावी लागेल. विविध निराधार योजनांमधूनही शासनाने वयोवृद्ध निराधारांच्या हाती जगण्याचे बळ दिले आहे. याशिवाय लातूर जिल्ह्यात कृषि आधारित १४ उपप्रकल्प उभारणीसाठी २२ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. शेतमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत व्हावी यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट प्रकल्प राबविण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील १४ उपप्रकल्पांसाठी जवळपास २२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या माध्यमातून गोदाम, स्वच्छता प्रतवारी युनिट व दाळ मिल आदी उपप्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून लातूर जिल्ह्यातील ७ कोटी ४७ लाखांच्या १०८ प्रकल्पांना या सरकारने मंजुरी देऊन एका नव्या क्रांतीकडे पाऊले टाकली आहेत. या योजनेतून वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रकल्प किमतीच्या ३४ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले आहे. समाजातील महिला घटकांचा विचारही राज्य सरकारने प्राधान्याने केला असून महिला सन्मान योजना त्याकरिता शासनाने आणली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात महिलांना ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महामंडळाच्या साधी बस, मिनी बस, निमआराम बस, विनावातानुकूलित शयन – आसनी बस, शिवशाही, शिवनेरी, शिवाई आणि अन्य सर्व बसेसमधून प्रवास करणा-या महिलांना या योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. अर्थात महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. एका नव्या विकासपर्वाकडे लातूर जिल्ह्याची वाटचाल राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सुरू आहे. विकासाकडे बघण्याचा हा मानवीय आणि समग्रतावादी दृष्टिकोन झाला. अख्ख्या जगण्याचे वारूळ होऊन माणसांचे समूहच्या समूह कोसळताना आपण कोरोनाकाळात पाहिले. परंतु आता मनाला आधार देणारे राज्य शासन विविध विकास योजना आणून या जिल्ह्यात विकासाची नवी पाऊले उमटवू पाहत आहे. यही है जिंदगी, कुछ ख्वाब, चन्द उम्मीदें… इन्हीं खिलौनों से तुम भी बदल सको तो चलो... – असे हे शासन पाठीवर थाप टाकून म्हणत आहे. नव्या जागरणाच्या अशा मांदियाळीचे आपण स्वागतच करायला हवे! -जयप्रकाश दगडे, ज्येष्ठ पत्रकार, लातूर Read the full article
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
आशियाई चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडून १० लाखांचे अर्थसहाय्य; शासन निर्णय जारी
आशियाई चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडून १० लाखांचे अर्थसहाय्य; शासन निर्णय जारी
मुंबई, दि. 18 : यंदाचा 19 वा आशियाई चित्रपट महोत्सव 12 ते 18 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवासाठी राज्य शासनाकडून 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. मुंबईच्या ‘दि एशियन फिल्म फाऊंडेशन’ संस्थेमार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसहाय्य करण्याबाबत सूचना केली होती. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. 19 व्या आशियाई…
View On WordPress
0 notes