Tumgik
#आज पंचायत निवडणूक
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मेळावा
७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर-‘वाळवी’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
आणि
लातूर इथं जिल्हा स्थापना दिनापासून हेरिटेज वॉकला प्रारंभ
****
राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी उमेद, एनयुएलएम, माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी विक्री कक्षांची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू शहरांमधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्याव्यात, महानगरांमध्ये बचत गट, महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना स्टॉलची उभारणी करण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा, आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी धर्मवीर आनंद दिघे महारोजगार ॲपच्या माध्यमातून शासकीय स्तरावर असंघटीत कामगारांचे डिजीटल जॉबकार्ड तयार करण्याची संकल्पना यावेळी सादर करण्यात आली.
राज्यात उमेद अंतर्गत सुमारे सहा लाख, एनयुएलएम अंतर्गत ३१ हजार, माविम अंतर्गत ग्रामीण ८७ हजार आणि शहरी ६५ हजार असे एकूण सात लाख ८२ हजार बचत गट कार्यरत आहेत.
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, आपला त्याला पाठिंबा आहे, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. राज्यात जागावाटपाची घोषणा लवकरात लवकर करावी, जेणेकरून सर्वांना कामाला लागता येईल, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलं. कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना बाळासाहेब थोरात यांनी केली.
****
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक चिन्हांचं वाटप केलं आहे. वंचित आघाडीला गॅस सिलिंडर तर प्रहार जनशक्ती पक्षाला क्रिकेटची बॅट हे चिन्ह दिले आहे. तर जातीय सेना पक्षाला कोबी हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं आहे.
****
भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमअंतर्गत पात्र नव मतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध आहे. यात एक महत्वाची बाब म्हणजे मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल क्रमांक जोडू शकतात. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. जम्मू काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात तर हरियाणातल्या ९० जागांसाठी एक ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होईल. दोन्ही राज्यातल्या मतदानाची मोजणी चार ऑक्टोबरला होणार आहे.
****
मानवी आहारात रानभाज्याचे अनन्य साधारण महत्त्व असून, रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख होण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचं राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते आज धुळे इथं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उद्धाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते रानभाज्यांची मांडणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्रं प्रदान करण्यात आली. यावेळी रानभाज्या विषयक उपयुक्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं.
****
७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर झाले. यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ या चित्रपटानं पटकावला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज या चित्रपटांची घोषणा केली. नॉन फीचर विभागात साहिल वैद्य दिग्दर्शित ‘आदीगुंजन’ या मराठी माहितीपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा मान मिळवला. याच माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना सर्वोत्कृष्ट व्हॉइस ओव्हरसाठी पुरस्कार जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट कला-संस्कृतीविषयक चित्रपटाचा मान सचिन सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ या मराठी चित्रपटानं पटकावला. तर ‘आणखी एक मोहंजोदारो’ हा सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट ठरला.
गुलमोहर हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला.
‘तिरुचित्रम बलम’ या चित्रपटासाठी नित्या मेनन तर ‘कच्छ एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटातल्या भूमिकेसाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, तर ‘ऊँचाई’ या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट द��ग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार पोन्नियन सेल्वन भाग १ या तमिळ चित्रपटासाठी ए. आर. रेहमान आणि ब्रह्मास्त्र- भाग १ शिवा या हिंदी चित्रपटासाठी प्रीतम यांना विभागून जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार ‘केसरिया’ या गाण्यासाठी अरिजीत सिंह यानं पटकावला आहे
****
पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं येत्या १५ सप्टेंबर पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. यासाठी awards.gov.in या संकेतस्थळावर इच्छुकांनी भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव इथल्या उपपरिसरात पीएच डी साठी घेण्यात येणाऱ्या पेट या पात्रता परीक्षेचं केंद्र सुरू व्हावं, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संचलित विद्यापीठ विकास मंचने केली आहे. या मागणीचं निवेदन प्र-कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे यांच्याकडे सादर करण्यात आलं आहे. पीएच डीचा व्हायव्हा अर्थात तोंडी परीक्षाही उपकेंद्रात घेण्यास विद्यापीठाने परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यातील इतिहासाची साक्ष देणारी वारसा स्थळं आणि त्या संबंधित इतिहासाची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी इतिहासप्रेमी नागरिक, इतिहास अभ्यासक आणि लातूर जिल्हा प्रशासनानं 'लातूर हेरिटेज वॉक' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. आज लातूर जिल्हा स्थापना दिनाचं औचित्य साधून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी फित कापून शहरातील हनुमान चौक इथं या उपक्रमाची सुरुवात केली. हा हेरिटेज वॉक गंजगोलाई जवळ आल्यानंतर शहरातील पुरणमल लाहोटी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘शंभरीची झाली गोलाई...’ या गीतावर नृत्य सादर केलं.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं “हर घर तिरंगा” या अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय देश भक्तीपर समूहनृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्हाभरातून ३१ स्पर्धक शाळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये जिल्हा परिषदच्या पाथरी तालुक्यातल्या वडी इथल्या प्राथमिक शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं.
****
बीड इथं महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सादर केलं आहे. ज्येष्ठता यादी, पदोन्नती, यासह विविध प्रश्नांकडे यातून लक्ष वेधण्यात आलं आहे.
****
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज राज्यात अनेक ठिकाणी निषेध मोर्चा काढून बंद पाळण्यात आला. नाशिकमध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दवाखाने, शासकीय कार्यालये आणि औषधांची दुकाने वगळता बहुतांश बाजारपेठेतील दुकाने बंद होती. जळगाव इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बंद पाळण्यात आला. काही अपवाद वगळता हा बंद शांततेत पार पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
ambajogaimirror · 2 years
Text
राज्य शासनानं महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली.
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित
मुंबई, दि. 05 (रानिआ) : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्���ादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कुडाळ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत
कुडाळ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत
ब्युरो । कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या २० जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. कुडाळ तहसीलकार्यालयामध्ये या २० जागांसाठी हि आरक्षण सोडत काढण्यात आली. त्याप्रमाणे पुढीलप्रमाणे आरक्षण असेल. १) आंब्रड-सर्वसाधारण२) घोटगे-नामाप्र३) कडावल–सर्व.महीला४) डिगस- सर्वसाधारण५) कसाल- सर्व.महीला६) अणाव- सर्व.महीला७) ओरोस बु- सर्व.महीला८) बांबर्डे त.कळसुली- अनु.जाती(महीला)९) नेरुर त. हवेली -नामाप्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
मुंबई : (रानिआ) : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै, 2022 रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
मुंबई, दि. 12 (रानिआ) : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै, 2022 रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
नगरपंचायत रणसंग्राम! कोण बांधणार विजयाचा फेटा? आज होणार फैसला
नगरपंचायत रणसंग्राम! कोण बांधणार विजयाचा फेटा? आज होणार फैसला
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 93 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी काल सरासरी 81 तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
शेतकऱ्यांचा विश्वास हाच आपला अमूल्य ठेवा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
नऊ कोटी २६ लाख शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी-महाराष्ट्रातल्या सुमारे नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश.
विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.
आणि
राज्य सरकारसोबत चर्चेसाठी कोणतंही शिष्टमंडळ जाणार नाही-ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची स्पष्टोक्ती.
****
देशातल्या शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवत, सलग तिसऱ्या कार्यकाळात सेवेची संधी दिली, शेतकऱ्यांचा हा विश्वासच आपला अमूल्य ठेवा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज वाराणसी इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेतकरी सन्मान निधीअंतर्गंत २० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा १७ वा हप्ता जारी केला, त्यावेळी ते बोलत होते. ही योजना आज जगभरातली सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आज जारी झालेली रक्कम नऊ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. यात महाराष्ट्रातल्या सुमारे नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश असून, या सर्वांना मिळून एक हजार आठशे पंचेचाळीस कोटी सतरा लाख रुपये वितरीत झाले आहेत.
या योजनेअंतर्गंत आतापर्यंत ११ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ झाला आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते, स्वयं सहाय्यता गटातल्या ३० हजारांहून अधिक महिलांना कृषी सखी प्रमाणपत्राचं वाटपही करण्यात आलं. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
देशभरात निवडक ५० कृषी विकास केंद्रांवरही विशेष कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक उपाययोजना करत आहेत. भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध असेल, अशी ग्वाही रक्षा खडसे यांनी यावेळी दिली.
****
योग तसंच भरड धान्यासंबंधी जागरूकता निर्माण करुन लोकांचं आयुष्य सुदृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सरपंचांना एका पत्राद्वारे केलं आहे. यंदाच्या योगदिनी, पंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी योग आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहनही त्यांनी या पत्रातून केलं आहे. स्वतःसाठी आणि समाजासाठी योग, ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना आहे.
****
येत्या २१ जून रोजी साजरा होणाऱ्या १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा श्रीनगर इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान, योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासनाची माहिती देणारी एक चित्रफित आज सामाजिक माध्यमांवर सामायिक केली आहे. या आसनामुळे पाठीचे आणि मानेचे स्नायू मजबूत होतात, त्याचबरोबर रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच दृष्टीही सुधारते. या आसनाचा सराव करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम - २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाच्या www.PM FBY.gov.in या पोर्टलवर आजपासून करण्यात आली आहे. याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी फक्त एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै ही असून, शेतकऱ्यांनी त्यापूर्वी विमा भरून घ्यावा, असं आवाहनही कृषीमंत्र्यांनी केलं आहे.
****
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा सदस्यांचा कार्यकाळ येत्या सत्तावीस जुलैला संपत असल्यानं निवडणूक आयोगानं या सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. याबाबतची अधिसूचना येत्या पंचवीस जूनला जारी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दोन जुलै ही असून, उमेदवारांना पाच जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता भासल्यास, येत्या बारा जुलैला मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे.
****
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं आज प्रशासन सेवेतल्या सात अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये कृषी विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची असंघटित कामगार विकास आयुक्त, या पदावर बदली करण्यात आली असून, व्ही.राधा यांची कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव अमन मित्तल यांची बदली महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.
****
चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील, अशी शक्यता फिच रेटिंग्ज या संस्थेनं वर्तवली आहे. मार्च महिन्यात या संस्थेनं ७ टक्के वृद्धी दराचा अंदाज वर्तवला होता,मात्र भारतात वाढलेली गुंतवणूक आणि वाढलेल्या खर्चामुळं या अंदाजात सुधारणा केल्याचं फिचनं म्हटलं आहे.
****
१८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज माहितीपट, लघु आणि ॲनिमेशन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये स्टोरी ऑफ अ पेंटिंग, एलियन, टेल्स ऑफ ऑब्लिव्हियन, आदी चित्रपटांचा समावेश आहे. 
****
भारतीय चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना बालचित्रपटांमधल्या योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेचा प्रतिष्ठित नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. ७व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवामध्ये त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्य सरकारसोबत चर्चेसाठी आपलं कोणतंही शिष्टमंडळ जाणार नसल्याचं, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
****
विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं या नियुक्तीचा फेरविचार करावा, अशी मागणी पटोले यांनी केली.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठीची नीट परीक्षाच रद्द करावी अशी मागणी पटोले यांनी केली. पावसाळा सुरु झाला असताना पोलिस भरतीसाठी शारिरीक चाचणी घेण्याच्या निर्णयावरही पटोले यांनी टीका केली. पोलीस भरतीच्या शारिरीक चाचणीबाबतही सरकारने फेरविचार करावा, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नीट परीक्षेबाबत विशेष तपास पथक गठीत करून सखोल चौकशी करावी अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. जातनिहाय जनगणनेच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
****
बीड जिल्ह्यातला नियोजित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आज शेतकऱ्यांनी निदर्शनं केली. या नियोजित महामार्गामध्ये मराठवाड्यातली पाण्याखालची सुपीक बागायती जमीन जाणार असल्याचा दावा करत, शासनानं सुपीक जमिनींमधून हा मार्ग नेऊ नये, अशा मागणीचं निवेदन आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिलं. याच मागणीसाठी आज कोल्हापूरमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. शक्तिपीठ ���हामार्ग विरोधी संघर्ष समितीनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं.
****
वीजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय रद्द होईपर्यंत याविरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य तसंच शहर सचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात अदानी पावर, एन सी सी, ईत्यादी कंपन्यांना दिलेलं कंत्राट विधानसभा निवडणुकीपूर्वीच रद्द केलं पाहिजे, असं टाकसाळ यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
marathinewslive · 3 years
Text
पंचायत निवडणुका 2021 मध्ये थेट मतदान आज 18 जिल्ह्यात पंचायत चुनाव लाईव्ह अपडेट हिंदी
पंचायत निवडणुका 2021 मध्ये थेट मतदान आज 18 जिल्ह्यात पंचायत चुनाव लाईव्ह अपडेट हिंदी
07:50 एएम, 15-एप्रिल -2021 मतदार शंकर कुरील यांनी प्रथम मतदान केले कानपूरमधील कल्याणपूर ब्लॉकमधील कुरसौली गावात मतदान सुरू झाले आहे. मतदार शंकर कुरील यांनी प्रथम मतदान केले. 07:42 एएम, 15-एप्रिल -2021 आग्रा येथे पंचायत निवडणुकीसाठी मतदानास प्रारंभ आग्रा येथील पंचायत निवडणुकीसाठी मतदानास प्रारंभ झाला आहे. पिन्हाट ब्लॉकमधील टीकमसिंहपुरा गावात मतदार मतदानासाठी रांगेत आहेत. मतदार मुखवटे परिधान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 3 years
Text
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गंतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गंतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
मुंबई, दि. 12 (रानिआ) : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै, 2022 रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
जि. प., पं. स. निवडणूक रणनिती च्या बैठकीला पक्षातील "अर्थमंत्र्यां"ची उपस्थिती
जि. प., पं. स. निवडणूक रणनिती च्या बैठकीला पक्षातील “अर्थमंत्र्यां”ची उपस्थिती
कणकवली: सिंधुदुर्गातील नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळी नंतर आता येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कणकवली शहरात एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या बैठकीत या निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. या बैठकीला त्या पक्षातील “अर्थमंत्री” समजल्या जाणाऱ्या व गेले काही महिने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान
मुंबई, दि. 11 : पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
राज्यात ९ महापालिका, २२ नगरपरिषदांसह ७ जिल्हा परिषद-१६ पंचायत समित्यांची २३ जूनला By-election
राज्यात ९ महापालिका, २२ नगरपरिषदांसह ७ जिल्हा परिषद-१६ पंचायत समित्यांची २३ जूनला By-election
मुंबई- राज्यात २३ जून २०१९ ला ९ महानगरपालिका, २२ नगरपरिषद, ७ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समितीची पोटनिवडणूक होणार आहे. याच दिवशी (दि. २३) नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आणि मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षाचीही पोटनिवडणुकीद्वारे निवड होईल. या सर्व निवडणुकांचे निकाल २४ जून २०१९ घोषित होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सरासरी ६२ टक्के मतदान-परवा मतमोजणी
घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम-साडे तीनशे पथकांची स्थापना
नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त
आणि
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ-सराव सामन्यात भारताचा बांग्लादेशवर ६० धावांनी विजय
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांत काल सरासरी ६२ पूर्णांक तीन टक्के मतदान झालं. पश्चिम बंगाल ७३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिमाचल प्रदेश ७०, झारखंड ७० पूर्णांक ६६, उत्तर प्रदेश ५५ पूर्णांक ५९ , बिहार ५२, चंदीगढ सुमारे ६८, पंजाब ६१ पूर्णांक ३२, तर ओडिशामध्ये सरासरी ७० पूर्णांक ६७ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीम विधानसभेसाठीची मतमोजणी आज होत आहे.
दरम्यान, काल सायंकाळपासून सर्वच खासगी वृत्तवाहिन्या तसंच राजकीय समीक्षकांनी कलचाचण्यांनुसार निकालाचे अंदाज वर्तवण्यात सुरुवात केली आहे.
****
मराठवाड्यात सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या तयारीची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मतमोजणीसाठी एक हजार ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी होत आहे.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली. हिंगोतील लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.
****
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले. दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतल्या दोन परिचारिकांचीही चौकशी झाली आहे. 
****
राज्य शासनाच्या घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. ते काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. धनगर समाजातील १० हजार मुलांच्या इंग्रजी शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थी ७० हजार रुपये खर्च सरकार करणार आहे, तसंच धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. दहावी तसंच बरावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या महा एचएसएससी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उद्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
****
राज्यातील तिसरी ते बारावीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी केली आहे
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटीचा ७६ वा वर्धापन दिन काल राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून सजवण्यात आली होती. काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून १७ हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगारप्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात अत्याधुनिक बस स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.
****
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे  विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात साडे तीनशे भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च २० खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन करनवाल यांनी यावेळी केलं. पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर केलेल्या कामाची दखल घेऊन, हे मानांकन देण्यात आलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरुवात होत आहे. आज पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत काल भारत आणि बांग्लादेश संघात झालेल्या सराव सामन्यात भारतानं बांग्लादेशवर ६० धावांनी विजय मिळवला. भारतानं विजयासाठी दिलेलं १८३ धावांचं लक्ष्य साधतांना, बांग्लादेशचा संघ निर्धारीत षटकांत ९ गडी बाद १२२ धावांचं करु शकला.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात परिसरात गर्भलिंग तपासणीचं आतापर्यंतचं तिसरं रॅकेट समोर आलं आहे. याप्रकरणी गेल्या महिनाभरात तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तीन रॅकेटचं जाळं वाळूज, गारखेडा, सिल्लोड, तसंच भोकरदन मधील दहापेक्षा अधिक गावांमध्ये पसरल्याचं समोर येत आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ दिवाकर कुलकर्णी यांच्या मातु:श्री सत्यवती माणिकराव कुलकर्णी यांचं काल रात्री निधन झालं, त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रतापनगर स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात��्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत काल एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
कोळसा खाण घोटाळा माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना तीन वर्षांची तुरुंगवास.
कोळसा खाण घोटाळा माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना तीन वर्षांची तुरुंगवास.,
नवी दिल्ली:- काँग्रेस सरकारच्या काळात गाजलेल्या कोळसा घोटाळ्यातील दोषी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कोळसा घोटाळाप्रकरणी मधू कोडा यांना बुधवारी न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांच्याशिवाय माजी सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह आणखी चौघांनाही यात दोषी ठरवले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात कोळसा घोटाळा झाला होता. अनियमित पद्धतीने खाण वाटप करण्याचा आरोप सिद्ध झाल्याने कोडा यांच्यासह सर्व आरोपींना कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                २००६ मध्ये कोडा यांनी झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मुख्यमंत्री होईपर्यंत ते अपक्ष आमदार होते. त्यांनी ऑल झारखंड स्टुडंट युनियनपासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही क्रियाशील होते. बाबुलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी पंचायत राज मंत्रीपदाची सूत्रे स्विकारली होती. २००५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती आणि जिंकलेही होते. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहूमत मिळाले नसल्याने त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील अर्जुन मुंडा सरकारला समर्थन दिले होते.
 ,,http://www.maharashtracitynews.com/former-chief-minister-madhu-koda-has-been-sentenced-to-three-years-in-jail-for-the-coal-block-allocation-scam/
0 notes