कर्मवीर
सौजन्य: गूगल
खून पसीना बन बहता है बदन से
उन मेहनत कश लोगों को सम्मान
मिलना चाहिए,
जो दिन रात मेहनत से कमाते हैं रोटी,
उन कर्मवीरों को मान मिलना चाहिए,
मेहनत और ईमानदारी विरासत है इनकी
इनके आत्मसम्मान को सलाम
मिलना चाहिए,
लालच लोभ से परे इन कर्मवीरो को
इनके परिश्रम का इनाम मिलना चाहिए,
देते हैं संदेश मेहनत ईमानदारी का
समाज को इनमें एक पहचान मिलना चाहिए ।।
View On WordPress
0 notes
नाट्य कार्यशाला में नव रसों पर आधारित खुद से कहानी बनाना सीख रहे छात्र
इटारसी। कर्मवीर जनशिक्षण एवं संस्कृति समिति द्वारा एक निजी स्कूल, इटारसी में चल रही बच्चों की तिमाही नाट्य कार्यशाला में छात्रों ने नव रसों पर आधारित कहानी तैयार करना सीखा और साथ ही कहानी का नाट्य रूपांतरण एवं उसकी प्रस्तुती हेतु सभी पहलुओं का प्रशिक्षण प्राप्त किया।
कार्यशाला में सम्मिलित 40 छात्र हर सप्ताह कुछ नया सीख रहे हैं। वर्कशॉप के निर्देशक कर्मवीर सिंह राजपूत के अनुसार अगस्त माह के आखरी…
0 notes
हमारी लॉ फर्म Rera Solution की पूरी टीम ने अपने कर्म को ही अपना धर्म माना है। RERA के क्षेत्र में किए गए हमारे कार्यों और Rera Act के माध्यम से लोगों को न्याय दिलाने के प्रयासों ने हमें यह सम्मान दिलाया है। आप सबकी शुभकामनाओं और समर्थन के बिना यह संभव नहीं हो पाता। हमें गर्व है कि देश के सबसे बड़े समाचार समूह, दैनिक भास्कर ने हमें "कर्मवीर 2024" अवार्ड के लिए चुना है।
यह पुरस्कार न केवल हमारे लिए बल्कि उन सभी के लिए है जो हमारे साथ इस यात्रा में शामिल रहे हैं।
हमने हर दिन यह सुनिश्चित करने की कोशिश की है कि न्याय और पारदर्शिता के उच्चतम मानकों का पालन हो। Rera Solution की टीम ने न केवल कानूनी सलाह दी बल्कि अपने ग्राहकों को उनका हक दिलाने के लिए हर संभव प्रयास किया।
हमारा मानना है कि एक सफल लॉ फर्म का आधार केवल कानूनी मामलों की समझ नहीं होती, बल्कि अपने ग्राहकों के साथ एक मजबूत और भरोसेमंद संबंध बनाना होता है। हमारे लिए हर केस केवल एक कानूनी चुनौती नहीं, बल्कि एक जिम्मेदारी है। हर व्यक्ति जो हमारे पास आता है, उसकी समस्या को हम अपनी समस्या मानते हैं और उसके समाधान के लिए पूरी निष्ठा से काम करते हैं।
��ैनिक भास्कर द्वारा हमें "कर्मवीर 2024" अवार्ड के लिए चुने जाने से हमें गर्व और खुशी महसूस हो रही है। यह अवार्ड हमें और भी प्रेरित करता है कि हम अपने कार्य को और भी लगन और निष्ठा के साथ करें।
हम दैनिक भास्कर और आप सभी का तहेदिल से धन्यवाद करते हैं। आपका समर्थन और विश्वास हमारे लिए असीम प्रेरणा का स्रोत है।
एडवोकेट आशिफ खान और एडवोकेट आशुतोष मोदी, Rera Solution Law Firm & MAK Law Firm की ओर से आप सभी का आभार व्यक्त करते हैं और वादा करते हैं कि हम भविष्य में भी इसी तरह अपनी जिम्मेदारियों का पालन करते रहेंगे।
इस अवसर पर, हम अपने सभी सहयोगियों, और शुभचिंतकों का धन्यवाद करते हैं। आप सभी के समर्थन और विश्वास ने ही हमें इस मुकाम तक पहुंचाया है। हम वादा करते हैं कि आगे भी हम इसी लगन और निष्ठा के साथ कार्य करते रहेंगे और न्याय के प्रति अपनी प्रतिबद्धता को बनाए रखेंगे।
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०५ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
अमरनाथ यात्रेसाठी जम्मू इथल्या भगवती नगर इथून सात हजार ९१९ भाविकांची सातवी तुकडी आज सकाळी रवाना झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेत ही यात्रा सुरळीतपणे सुरु आहे.
****
झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी काल शपथ घेतली. राजभवनात झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
पॅरिस इथं होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेआधी बहुतेक खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या एम ओ सी, अर्थात मिशन ऑलिम्पिक विभागानं मान्यता दिल्याचं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात नेमबाज रिदम संगवान, सरबज्योत सिंग, विजयवीर आणि अनिश भानवाला यांचा समावेश आहे.
****
परभणी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगीड यांनी काल जवाहर नवोदय विद्यालयात ११ रोपे लावून यंदाच्या वन महोत्सवाची सुरुवात केली. जांगीड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, कठोर परिश्रम करून उज्ज्वल भविष्याचा पाया आत्ताच मजबूत करण्याचं आवाहन केलं.
****
कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या धोंडराईचे मंडळ अधिकारी पुर्षोत्तम आंधळे आणि राक्षसभूवन सज्जाचे तलाठी यांचं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी लिलंबन केलं आहे. वेळोवेळी अवैध वाळू उपसा प्रकरणी ठोस कारवाई केली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
****
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातल्या दारिद्रय रेषेखालच्या भूमिहीन नागरिकांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातले जे शेतकरी शासनास जमीन विक्री करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क करण्याचा आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.
****
आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या वतीने सायकल वारीची सुरुवात आज सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान इथून करण्यात आली. यंदा ४० महिलांसह ३०० सायकल वारकरी यात सहभागी झाले आहेत.
****
0 notes
west singhbhum bjp- मझगांव विधानसभा संचालन समिति की बैठक में प्रदेश संगठन महामंत्री कर्मवीर सिंह शामिल हुए, कहा-पीएम नरेंद्र मोदी ने आदिवासियों की उन्नति के लिए बहुत सारे काम किए, बूथों पर 10 प्रतिशत वोट बढ़ाने पर दिया जोर
रामगोपाल जेना,चाईबासा: मझगांव विधानसभा संचालन समिति की बैठक में भाग लेने भाजपा के प्रदेश संगठन महामंत्री कर्मवीर सिंह चुनावी कार्यालय कुमारडुंगी पहुंचे. जहां प्रदेश उपाध्यक्ष बड़कुंवर गागराई, जिला अध्य्क्ष संजू पांडे, मंडल अध्यक्षों ने उनका स्वागत किया. बैठक में कर्मवीर सिंह ने सभी 45 शक्ति केंद्रों के प्रभारियों से विधान सभा के 267 बूथों पर विस्तृत चर्चा कर कहा कि नरेंद्र मोदी ने सभी बूथों में…
View On WordPress
0 notes
https://marmikmaharashtra.com/karmaveer-namdevrao-pawar-school-was-adopted-by-mahavir-international-institute/
0 notes
#GodMorningWednesday
कर्मवीर कमल बताते हैं कि उन्हें प्रेत ���ाधा थी संत रामपाल जी महाराज से नाम दीक्षा लेने के बाद इस रोग से छुटकारा मिला है वर्तमान में सत भक्ति केवल संत रामपाल जी महाराज ही दे रहे हैं उनसे शीघ्र नाम दीक्षा लें विशेष पुस्तक ज्ञान गंगा अवश्य पढें
0 notes
कर्मवीर by
Raja Aadarsh Garg
किताब के बारे में...
कर्मवीर एक ऐसी कविता का संग्रह है, जिसमे आपको अनेक विषयो, जैसे कठनाई रास्ते का कांटा नहीं, अपितु अवसर होता है, कुछ कर दिखाने का...
यदि आप इस पुस्तक के बारे में अधिक जानकारी प्राप्त करना चाहते हैं तो नीचे दिए गए लिंक से इस पुस्तक को पढ़ें या नीचे दिए गए दूसरे लिंक से हमारी वेबसाइट पर जाएँ!
1 note
·
View note
ग्रेटर नोएडा में लापता हुए युवक का शव बरामद, हत्या किए जाने की आशंका-Chetna Manch
Greater Noida News : ग्रेटर नोएडा के जेवर क्षेत्र से दो दिन पूर्व लापता हुए एक युवक का लहूलुहान शव जंगल से बरामद हुआ है। युवक के परिजन हत्या किए जाने की आशंका जाहिर कर रहे हैं। पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है।
आपको बता दें कि ग्र��टर नोएडा के जेवर थाना क्षेत्र के गांव इब्राहिमपुर निवासी 35 वर्षीय कर्मवीर सिंह पुत्र औतार सिंह अविवाहित था। बताया जाता है कि दो दिन पूर्व कर्मवीर अपने घर से अचानक गायब हो गया।
0 notes
एक दीवाना
सौजन्य गूगल
एक दीवाना चला अपने
ख्वाबों को हकीकत में
बदलने के लिए
बड़ी कठिन राह है जहां
पग पग पर चुनौतियां
हैं
क्या वह ख्वाबों को
हकीकत में बदल पाएगा
या थककर हार जाएगा
वो एक कर्मवीर है जो
जो हर चुनौतियों को जीत
अपनी तबदीर से तकदीर
बनाएगा ।।
View On WordPress
0 notes
संयुक्त व्यापार महासंघ में दीपक अग्रवाल पुन: सर्वसम्मति से अध्यक्ष निर्वाचित
इटारसी। संयुक्त व्यापार महासंघ इटारसी के चुनाव आज संस्कार मंडपम साईं कृपा गार्डन के सामने चुनाव अधिकारी संरक्षक मंडल सुधीर गोठी, कैलाश शर्मा, मेघराज राठी, दिनेश गोठी, सतीश बैसाखिया, रईस जुनेजा, कर्मवीर गांधी, गुलाबचंद अग्रवाल, राजेंद्र सोनी, जयप्रकाश अग्रवाल, चंद्रभान सिंघवानी के मार्गदर्शन में हुए।
वर्तमान अध्यक्ष दीपक अग्रवाल को सर्वसम्मति से पुन: अध्यक्ष चुना गया। विनोद कसर व राजेंद्र अग्रवाल…
0 notes
5 माह से फरार नाबालिग के अपहरण, बलात्कार के आरोपी को किया गिरफ्तार
5 माह से फरार नाबालिग के अपहरण, बलात्कार के आरोपी को किया गिरफ्तार
खेरवाड़ा। बागपुरा थाना अन्तर्गत गांव नैनवारा से 13 वर्षीय नाबालिग का अपहरण कर बंदी बनाकर बलात्कार का आरोपी हिस्ट्रीशीटर भैरुलाल को गिरफ्तार किया हे । पुलिस ने वारदात में प्रयुक्त बाइक को जब्त किया है।आरोपी के विरुद्व पूर्व में गैंगरेप, लुट, चोरी व मारपीट के 6 मुकदमें दर्ज है। थाना अधिकारी कर्मवीर सिंह ने बताया कि 13 अप्रैल…
View On WordPress
0 notes
हमने और हमारी law firm Rera Solution की पूरी टीम ने अपने कर्म को ही अपना धर्म माना। आप सबकी शुभकामनाओं से, मध्य प्रदेश में RERA के क्षेत्र में किए गए हमारे कार्यों से और Rera Act के माध्यम से लोगों को न्याय दिलाने के इसी कर्म के फल स्वरूप देश के सबसे बड़े समाचार समूह दैनिक भास्कर ने हमें "कर्मवीर 2024" अवार्ड के लिए चुना है।
दैनिक भास्कर और आप सभी का तहेदिल से धन्यवाद....
एडवोकेट आशिफ खान/ एडवोकेट आशुतोष मोदी
🙏🏻 🙏🏻
RERA & High Court advocate
Rera Solution Law Firm & MAK Law Firm
Address
105- Ext, Manas bhawan,
11 RNT Marg, indore MP
Website- www.rerasolution.com & www.maklawfirm.in
#rera, #advasifkhan, #reraphd
1 note
·
View note
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करणार
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एक हजार १२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात, बीडमधून सर्वात जास्त ४१ उमेदवार
पूर्वसूचना न देता सामूहिक रजेवर गेलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे २५ वरिष्ठ कर्मचारी बडतर्फ
आणि
छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या सरी तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सायंकाळी राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या आधी २२ एप्रिलला राष्ट्रपतींनी तीन ���द्मविभूषण, आठ पद्मभूषण तसंच ५५ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते.
****
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकूण एक हजार १२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या वेळेच्या ८६७ उमेदवारांच्या तुलनेत त्यात २९ टक्क्यांची वाढ झाली असली तरी १३ विद्यमान खासदारांना मात्र यंदा लोकसभेत जाण्याची संधी मिळणार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही बीडमधून सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्यावेळी ३६ उमेदवार या ठिकाणी उभे होते तर आता ४१ जण आपलं नशीब आजमावत आहेत. परभणी, मावळ, हिंगोली, शिरुर, माढा, नाशिक आणि उस्मानाबादमधल्या उमेदवारांची संख्या ३१ ते ३४ च्या दरम्यान आहे, तर गडचिरोली, पालघर, दिंडोरी या तीन मतदारसंघांमध्ये १० उमेदवार रिंगणात आहेत.
****
एअर इंडिया एक्सप्रेसनं त्यांच्या २५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वरिष्ठ कर्मचारी सामुहिक रजेवर गेल्यानं एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान उड्डाण सेवेवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत सुमारे ऐंशी उड्डाणं रद्द करावी लागली असून आजही ८५ हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली.
उड्डाण रद्द झाल्यामुळं संबंधित प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो अथवा ते आगामी तारखेसाठी त्यांच्या प्रवासाचं पुन्हा नियोजन करू शकतात, असं एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं. दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनी त्यांच्या मुळ एअर इंडिया या कंपनीच्या मदतीनं २० प्रवासी मार्गांवर २८३ उड्डाणं करणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेले आहेत आणि ते काँग्रेसच्या विचाराशी सहमत असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे.
****
अदानी, अंबानी कोणाचे मित्र आहेत हे संपूर्ण देशातल्या जनतेला माहित असून जसे निवडणुकीचे टप्पे होत आहेत तसे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. ते आज सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५व्या पुण्यतिथीनिमित्त ते अभिवादन करण्यासाठी सातारा इथं आले होते. भविष्यात राजकारणात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाशी एकत्रित राहावं, असा माझा विचार होता, प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस पक्षात विलणीकरण करावं असा माझा विचार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी अदानी आणि अंबानी यांच्याकडून पैसे घेत असतील आणि याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती असेल तर ही मनीलाँड्रिंग आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ ईडीमार्फत या उद्योगपतींची चौकशी करायला हवी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी अहमदनगर इथं आले, त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं लावलेला ४० टक्के कर त्वरित बंद करावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे विनंती करावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. छत्रपती संभाजी नगर इथं आज पत्रकार परिषदेत ते वार्ताहरांशी बोलत होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ ते आज शहरांमध्ये आले होते. यंदाच्या निवडणुकीत मताचं विभाजन होणार नाही, यामुळं राज्यासह देशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या कमी होणार असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवू तसंच औद्योगीकरणावरही भर देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक येत्या १३ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या वतीनं शहरात वेगवेगळ्या सहा पथकांनी संचलन केलं. राजाबाजार, किराणा चावडी, शहागंज, सिटीचौक, मछलीखडक, औरंगपूरा, गुलमंडी, निराला बाजार, सिल्लेखाना आणि क्रांतीचौक या परिसरात हे संचलन करण्यात आलं. आज सायंकाळी पुन्हा शहरातील विविध भागात संचलन करण्यात येत आहे.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज जालन्यात पत्रकार परिषद घेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं ही घोषणा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. त्यामुळे तापमानात घट झाली. उकाडा कमी होऊन वातावरण थंड झाल्यानं नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी एकनंतर हलक्या सरी कोसळल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, क्रांती चौक, उस्मानपुरा, हडको - सिडको या भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
नागपूर शहरातही आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला. आज हवामान खात्याकडून नागपूरसाठी आँरेंज अलर्ट तर उद्या आणि परवा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत शहरात ��ेघगर्जना, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या रब्बी हंगामातील धान पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पालघर लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
जालना लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी, अंबड तालुक्यातल्या जामखेड, जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. या गावांमध्ये भरवण्यात येणारा आठवडी बाजार हा अन्य दिवशी भरवण्यात यावा, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
आज नांदेड इथून सुटणारी हुजूर साहिब नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिच्या नियमितवेळेपेक्षा ११ तास उशीरानं म्हणजेच रात्री साडेआठ वाजता नांदेड रेल्वेस्थानकाहून अमृतसरला रवाना होईल. त���ंच नांदेडहून आज दुपारी साडेचार वाजता सुटणारी नांदेड-विशाखापट्टनम् एक्स्प्रेस अडीच तास उशीरानं म्हणजेच सायंकाळी सात वाजता सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
राज्यात काल मालेगाव इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक सहा अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. सोलापूर, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भात तापमान चाळीशीपार होतं. परभणी इथं ४१ पूर्णांक तीन, बीड इथं ४० पूर्णांक सात, नांदेड इथं ४० पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४० पूर्णांक दोन तर धाराशीव इथं ४० पूर्णांक एक अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
महिला क्रिकेट टी ट्वेंटी मालिकेत भारत आणि बांग्लादेश यांच्यातला पाचवा आणि अंतिम सामना बांग्लादेशच्या सिलहट क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत पाच बाद १५६ धावा करत बांग्लादेशला विजयासाठी १५७ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात बांग्लादेशच्या महिला संघानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा १२ षटकांत ५ खेळाडु बाद ७९ धावा केल्या होत्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघात सामना होणार आहे. धरमशाला इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
भारताची अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिनं जेद्दाह इथं सुरू असलेल्या सौदी स्मॅश स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला.
****
0 notes
jamshedpur rural- भाजपा घाटशिला विधानसभा स्तरीय बैठक आयोजित, विपक्ष के पास चुनाव लड़ने के लिए उम्मीदवार नहीं : भाजपा प्रदेश महामंत्री
घाटशिला : आगामी लोकसभा चुनाव को लेकर घाटशिला के नेताजी सुभाष चंद्र बोस नगर भवन (टाउन हॉल) में भाजपा घाटशिला विधानसभा स्तरीय बैठक ग्रामीण जिला अध्यक्ष चंडी चरण साव की अध्यक्षता में आयोजित हुई. बैठक में भाजपा प्रदेश संगठन महामंत्री कर्मवीर सिंह, प्रदेश महामंत्री सह राज्यसभा सांसद प्रदीप वर्मा, प्रदेश उपाध्यक्ष सह जिला प्रभारी बड़कुंवर गागराई, लोकसभा प्रत्याशी सह सांसद विद्युत वरण महतो शामिल हुए.…
View On WordPress
0 notes
गरीबी में पढ़ाई करना था मुश्किल, मां की समझदारी से दो सगी आदिवासी बहनें उठा रहीं लाखों का पैकेज
रांची: बेहद ही गरीब परिवार से ताल्लुक रखने वाली आदिवासी समाज की दो सगी बहनों की सफलता की चर्चा आज हर कोई बड़े गर्व से कर रहा है। रांची जिले के सिकीदरी के एक छोटे से गांव में गरीबी और मुफलिसी की जिंदगी जी रही दो सगी बहनों पार्वती और द्रौपदी को जानने वाला कोई नहीं था। बेहद ही गरीबी के कारण दोनों बेटियों का भरण पोषण पार्वती और द्रौपदी की मां के लिए मानो एक पहाड़ जैसा काम था। लेकिन इन्हीं दोनों बेटियों ने आज हैदराबाद स्टेट सोडेक्सो और बरबरेक्यू नेशन कंपनी में नौकरी करके रांची और झारखंड का नाम रोशन कर दिया है।
मां की समझदारी से बेटियों ने पढ़ाई पूरी की
द्रौपदी और पार्वती दोनों ऐसे परिवार से है जहां पैसों के अभाव में बेटियों को पढ़ाना बहुत ही मुश्किल काम था लेकिन मां की समझदारी ने उनकी पढ़ाई को कभी रुकने नहीं दिया। मां के प्रयास से दोनों बहनों की स्कूली शिक्षा पूरी हुई। इसके बाद सरकार के प्रयास से आईटीआई कौशल कॉलेज पाक कला और प्रेझा फाउंडेशन इन दोनों बहन हो के जीवन में बड़ा बदलाव ला ���िया। बता दें कि प्रेझा फाउंडेशन एसटीएससी अल्पसंख्यक और कल्याण विभाग की प्रयोजन परीवाहिनी के रूप में काम करती है। इन दोनों बहनों ने स्कूली शिक्षा के बाद 1 साल का फुल टाइम आवासीय आईटीआई प्रमाणन कार्यक्रम के तहत अपनी पढ़ाई पूरी की। पढ़ाई पूरी करने के बाद दोनों बहनों को हैदराबाद स्थित दो बड़ी कंपनियों में नौकरी मिल गई। पार्वती को हैदराबादी स्थित सोडेक्सो में जबकि द्रौपदी को बरबरेबेक्यू नेशन में नौकरी मिल गई।
16 हजार से रुपए शुरुआत, अब लाखों की कमाई
शुरुआती दिनों में इन्हें मासिक शुद्ध वेतन 16 हजार रुपए मिलने लगे। गरीबी में पली-बढ़ी इन लड़कियों के हाथों में जब हर महीने पैसे मिलने लगे तब काम के प्रति उनकी प्रतिबद्धता और अधिक मजबूत होने लगी। मात्र 6 महीने में ही इनकी ईमानदारी और मेहनत ने रंग दिखाया और उनका वर्तमान मासिक शुद्ध वेतन 26 हजार रुपए हो गया है। दोनों बहनों की कमाई अब सालाना लाखों रुपए की हो गई है। अच्छी सैलरी पाने वाली दोनों बहनों ने अब मां की जिम्मेवारी अपने कंधों पर उठा ली है। दो बेटियों की सफलता की कहानी आज हर किसी के लिए प्रेरणा का स्रोत बन गई है।
एक साल के कोर्स में आजीविका का मार्ग प्रशस्त
आईटीआई कौशल कॉलेज और प्रेझा फाउंडेशन फाउंडेशन के प्रयास से झारखंड में 1 साल का पाक कला में पूर्ण कालीन आवासीय आईटीआई कार्यक्रम चलाया जा रहा है। इस कार्यक्रम के तहत अनुसूचित जाति अनुसूचित जनजाति और अल्पसंख्यक समाज की लड़कियों को सेफ के रूप में प्रशिक्षित किया जा रहा है ताकि वे अपनी आजीविका के लिए खुद का मार्ग तैयार कर सकें। प्रशिक्षण कार्यक्रम में विश्वस्तरीय प्रशिक्षण बुनियादी ढांचा और पाठ्यक्रम तैयार किया गया है। झारखंड समेत देश और दुनिया के लिए भविष्य में एक कुशल सेफ तैयार करना इस प्रशिक्षण का मुख्य उद्देश्य है। आईटीआई कौशल कॉलेज के माध्यम से झारखंड की बेटियों को आत्मनिर्भर बनाया जा रहा है। इस कॉलेज में लड़कियों को थ्योरी के साथ प्रैक्टिकल की जानकारी दी जाती है इसके अलावा डिजिटल और फाइनेंशियल लिटरेसी पर भी जोर दिया जाता है।रिपोर्ट-कर्मवीर http://dlvr.it/SrXtm0
0 notes