Tumgik
#दाबाने
Text
धुळे हादरलं! गुप्तांगात एअर प्रेशर पंप घुसवला, हवेच्या दाबाने कर्मचारी ठार
धुळे हादरलं! गुप्तांगात एअर प्रेशर पंप घुसवला, हवेच्या दाबाने कर्मचारी ठार
धुळे हादरलं! गुप्तांगात एअर प्रेशर पंप घुसवला, हवेच्या दाबाने कर्मचारी ठार धुळे : एका व्यक्तीने आपल्या सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत घृणास्पद कृत्य करत त्याची हत्या केला. कर्मचाऱ्याने एका व्यक्तीच्या गुप्तांगात एअर पंप घुसवला. यामुळे 20 वर्षीय तरुणाचा हवेच्या दाबामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी असलेल्या सहकर्मचाऱ्याला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. आता…
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 3 months
Text
7. निमित्तमात्र
श्रीमद्भगवद्गीतेचा जन्म रणांगणात झाला आणि महामारीचा काळ (COVID-19) कुरुक्षेत्र युद्धासारखाच होता. गीतेतील एक शब्द हे सगळेच अचूकपणे मांडतो आणि तो शब्द म्हणजे निमित्तमात्र- परमात्याच्या हातातील केवळ एक साधन असणे.
अर्जुनाला श्रीकृष्ण जसा होता तसाच पाहायचा होता आणि त्याला समजून घेण्यासाठी एका अतिरिक्त शक्तीची गरज होती, जसे एखाद्या आंधळ्याला पूर्ण हत्ती पाहण्यासाठी डोळ्यांची गरज असते. भगवान श्रीकृष्णाने त्याला त्यांचे वैश्विक रूप पाहण्यासाठी दिव्य डोळे दिले होते. विश्वरूप दाखवण्याव्यतिरिक्त, श्रीकृष्ण त्याला भविष्यात पाहण्याची दृष्टी देतात आणि अर्जुनाला अनेक योद्धे मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करताना दिसतात.
नंतर भगवंत त्याला म्हणतात, हे योद्धे लवकरच मरणार आहेत आणि या प्रक्रियेतील तू केवळ एक  साधन आहेस. श्रीकृष्ण त्याला हे स्पष्टपणे सांगतात की तू कर्ता नाहीस आणि दुसरे म्हणजे तो हे निश्चित करतो की जेव्हा अर्जुन युद्धात विजयी होईल तेव्हा तो अहंकारमुक्त असला पाहिजे कारण अहंकार हा विजयामुळेच सर्वाधिक प्रज्वलित होतो.
त्याच वेळी, श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीही सोडू देत नाही. निमित्तमात्र असणे ही आपल्याला आतल्या आत होणारी जाणिव आहे आणि त्यातून अत्यंत शुद्ध भाव निर्माण होतो आणि आपण अहंकारापासून मुक्त होतो.
कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावरील किंवा नियंत्रण कक्षात लोकांना होणारा त्रास अर्जुनच्या दुःखासारखा आहे. यावर कोणताही इलाज नसल्यामुळे, आपण आतून फक्त निमित्तमात्र आहोत आणि बाहेरच्या जगात आपल्याला सोपवलेल्या जबाबदाऱ्या शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पार पाडल्या पाहिजेत. ही छोटीशी जाणीव खरोखरच एक वरदान ठरू शकते कारण गीतेच्या अनेक संकल्पना जीवनात, विशेषतः कठीण परिस्थितीत अनुभवल्याशिवाय स्पष्ट होत नाहीत. कोळशाचा तुकडा अत्यंत दाबाने हिऱ्यात बदलतो आणि आगीत गरम केल्याने सोने शुद्ध होते.
अशा प्रकारच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळेच आपण निमित्तमात्र असल्याची जाणिव जन्माला येते आणि त्यातून आपण शरणागततेच्या मार्गाने अंतरात्म्याच्या अधिक जवळ जातो.
0 notes
kokannow · 2 years
Text
अनियमित वीजपुरवठ्याबाबत भाजपा वीज अधिकारयांना जाब विचारणार
अनियमित वीजपुरवठ्याबाबत भाजपा वीज अधिकारयांना जाब विचारणार
प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा सरचिटणीस, भाजपा सिंध���दुर्ग वेंगुर्ले शहराबरोबर तालुक्यामध्ये काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबर कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो . याबाबत विज अधिकारयांना जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ = ०० वाजता भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विज वितरण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
नाशिक रोडमधील काही भागात उद्या पाणीपुरवठा नाही
नाशिक रोडमधील काही भागात उद्या पाणीपुरवठा नाही
नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र मधील जलकुंभावर पाईपलाईन जोडणीचे काम हाती घ्यावयाचे आहे. या कामाचे स्वरुप मोठे असल्याने कामास विलंब लागणार आहे. त्यामुळे नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २० मधील नवले चाळ, विभागीय आयुक्त कार्यालय, प्रभाग क्रमांक १ ९ ओढा रोड या परिसरात शुक्रवार २२ जुलै रोजीचा पाणी पुरवठा होणार नाही. शनिवार २३ जुलै रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी याची नागरिकांनी नोंद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे इथल्या खासगी निवासस्थानासह सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयानं आज छापे मारले. अनिल परब यांच्या दापोली इथल्या रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री गती शक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याच्या धर्तीवर राज्यांनीही गती शक्ती बृहत् आराखडा तयार करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यासाठी राज्यपातळीवर विभाग गठीत करावेत, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल प्रगती मंचाची बैठक झाली. आठ प्रकल्प आणि एका कार्यक्रमाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रासह १४ राज्यांशी संबंधित असलेले हे आठ प्रकल्प ५९ हजार ९०० कोटी रुपये खर्चाचे आहेत.
****
केंद्रीय माहिती आणि प्रस��रण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कोविड १९ महामारीच्या आव्हानात्मक काळात भारतीय माध्यमांच्या भूमिकेचं कौतुक केलं. १७ व्या आशिया माध्यम परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. भारतीय माध्यमांनी कोविडच्या काळात कोविड जागरूकता संदेश, महत्त्वपूर्ण सरकारी मार्गदर्शक तत्त्वे आणि डॉक्टरांचा मोफत सल्ला देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली. दूरदर्शन आणि आकाशवाणीनं तत्पर कव्हरेज, गावोगावच्या बातम्या आणि सार्वजनिक आरोग्यावर कार्यक्रम आयोजित करुन कठीण काळात सार्वजनिक सेवेच्या सरकारी आदेशाचं वितरण केलं, असं ठाकुर म्हणाले.
****
औरंगाबाद शहरातल्या बापू नगर आणि पैठणगेट भागातला पाणी प्रश्न तातडीनं सोडवावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल महानगरपालिकेवर पदयात्रा काढून आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत मुबलक पाणी, पाण्याचा सहा ते सात दिवसांचा खंड कमी होत नाही, दुषित आणि कमी दाबाने पाणी हे प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत वारंवार पदयाञा काढून आंदोलन करण्याचा इशारा कॉम्रेड अभय टाकसाळ आणि महिला आंदोलकांनी यावेळी प्रशासनाला दिला.
****
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
नगर ब्रेकिंग..महापालिका आयुक्तांना देण्यात आली ' रिकामी पाण्याची बाटली '
नगर ब्रेकिंग..महापालिका आयुक्तांना देण्यात आली ‘ रिकामी पाण्याची बाटली ‘
नगर शहरात अनेक ठिकाणी आणि कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे त्यात शहरातील मध्यवर्ती असलेल्या सिव्हिल हडको परिसराचा देखील समावेश आहे. महापालिकेच्या अशा असमान पाणीपुरवठामुळे त्रस्त झालेल्या सिविल हडको परिसरातील नागरिकांनी महापालिकेत जाऊन आयुक्त शंकर गोरे यांना रिकामी पाण्याची बाटली भेट दिली आहे तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन देखील त्यांनी आयुक्तांच्या समोर सादर केले. सिव्हिल हडको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
नगर ब्रेकिंग..महापालिका आयुक्तांना देण्यात आली ' रिकामी पाण्याची बाटली '
नगर ब्रेकिंग..महापालिका आयुक्तांना देण्यात आली ‘ रिकामी पाण्याची बाटली ‘
नगर शहरात अनेक ठिकाणी आणि कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे त्यात शहरातील मध्यवर्ती असलेल्या सिव्हिल हडको परिसराचा देखील समावेश आहे. महापालिकेच्या अशा असमान पाणीपुरवठामुळे त्रस्त झालेल्या सिविल हडको परिसरातील नागरिकांनी महापालिकेत जाऊन आयुक्त शंकर गोरे यांना रिकामी पाण्याची बाटली भेट दिली आहे तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन देखील त्यांनी आयुक्तांच्या समोर सादर केले. सिव्हिल हडको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
शिक्रापूर : संतप्त ग्रामस्थांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव
शिक्रापूर : संतप्त ग्रामस्थांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव
शिक्रापूर : संतप्त ग्रामस्थांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन ग्रामस्थांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले. संतप्त ग्रामस्थांनी महिलांसह शिक्रापूर महावितरण विभागाच्या कार्यालयात मोर्चा काढत घोषणाबाजी करून अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देत अधिकाऱ्याला हार देत गांधीगिरी आंदोलन करत वीज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
नगर ब्रेकिंग..महापालिका आयुक्तांना देण्यात आली ' रिकामी पाण्याची बाटली '
नगर ब्रेकिंग..महापालिका आयुक्तांना देण्यात आली ‘ रिकामी पाण्याची बाटली ‘
नगर शहरात अनेक ठिकाणी आणि कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे त्यात शहरातील मध्यवर्ती असलेल्या सिव्हिल हडको परिसराचा देखील समावेश आहे. महापालिकेच्या अशा असमान पाणीपुरवठामुळे त्रस्त झालेल्या सिविल हडको परिसरातील नागरिकांनी महापालिकेत जाऊन आयुक्त शंकर गोरे यांना रिकामी पाण्याची बाटली भेट दिली आहे तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन देखील त्यांनी आयुक्तांच्या समोर सादर केले. सिव्हिल हडको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Ahmednagar BJP : "कृषी पंप सक्तीची वीज बिल वसुली थांबवा"; बुधवारी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन
#Ahmednagar BJP : "कृषी पंप सक्तीची वीज बिल वसुली थांबवा"; बुधवारी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन #BJP #Mahavitran
Photo Ahmednagar BJP Ahmednagar BJP : अहमदनगर (दि १५ मार्च २०२२) : नगर जिल्हयातील दक्षिण भागातील कृषी पंपाची सक्तीने विज बिल वसुली सुरु केली आहे. ती तातडीने थांबविण्यात यावी. कृषी पंपांचा वीज पुरवठा कट न करता पुरेशा दाबाने वीज पुरवठा करावा, अन्यथा भाजपच्यावतीने बुधवार दि. १६ रोजी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात दिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
प्रशासकांनी अर्थसंकल्प उपसुचेनेशिवाय मंजूर करावा : योगेश बहल
प्रशासकांनी अर्थसंकल्प उपसुचेनेशिवाय मंजूर करावा : योगेश बहल
*सामान्य जनतेच्या महासभेत पाणी प्रश्नावर महिला सदस्या आक्रमक पिंपरी- चिंचवड : प्रतिनिधी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होतो. रात्री – अपरात्री पाणी पुरवठा तो पण कमी दाबाने मिळतो. त्यामुळे महिलांना त्रास होतो. शेकडो कोटींचे प्रकल्प महापालिका उभारते मग रावेत येथिल जल उपसा केंद्रात जनरेटर का बसवत नाही ? टँकर लॉबी कोणाच्या इशा-यावर काम करते ? अमृत योजनेतील नागपूरच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारचं धोरण अधिवेशन संपायच्या आत मांडलं जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत सांगितलं. एसटी कर्मचारी संपाबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत आणि आतापर्यंत शंभर कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा भाजपनं आज सभागृहात उपस्थित करुन यासंबंधी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर परब यांनी हे उत्तर दिलं.  
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी राज्य सरकारनं द्यावा, या मागणीसाठी भाजपा आमदारांनी आज विधानभवनाबाहेर आंदोलन केलं.
****
आजपासून देशात पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर ८४ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ झाली आहे.  घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडर ९४९ रुपये ५० पैसे या किमतीत मिळणार आहे.
दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे राज्यसभेत आज विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
भारतानं केंद्र आणि राज्य सरकारांच्या योग्य समन्वयानं एकजुटीनं काम करत जगासमोर कोविड व्यवस्थापनाचं अनुकरणीय प्रारूप सादर केलं, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. लोक चळवळ आणि लोकसहभाग हे भारताच्या कोविड व्यवस्थापन धोरणाचं प्रमुख स्तंभ असून, भारताचं कोविड व्यवस्थापन हे नेतृत्व, नावीन्य, समर्पण, भागीदारी, आणि तंत्रज्ञानाचा उत्तम वापर याची कथा आहे असंही ते म्हणाले. भारताची ही यशोगाथा जगभरातल्या अन्य देशांसाठीही अनुकरणीय ठरत आहे असं आरोग्य मंत्री म्हणाले.
****
देशव्य��पी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं आत्तापर्यंत १८१ कोटी ५६ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ३० लाख ५८ हजार नागरीकांचं लसीकरण झालं.
दरम्यान, देशात काल नव्या एक हजार ५१५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ७४१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २३ हजार ९१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
आगामी शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देताना केंद्रीय विद्यापीठांनी सी यू इ टी अर्थात विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश द्यावा, असं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम.जगदेश कुमार यांनी सांगितलं आहे. ते काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एन टी ए पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेईल. या प्रवेश परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इयत्ता बारावीच्या एन सी इ आर टी च्या अभ्यासक्रमासारखाच असेल असं जगदेश कुमार यांनी सांगितलं.
****
वीजग्राहकांना योग्य दाबाने गुणवत्तापूर्वक अखंडित वीजपुरवठ्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगा तालुक्याचा नवीन प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या मान्यतेनंतर निधीच्या उपलब्धतेनुसार विविध कामे हाती घेण्यात येणार असल्याचं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत सांगितलं. अतिदाबाने रोहित्रे नादुरुस्त होत असून, डीपीदेखील खराब होत आहेत, विशेष बाब म्हणून रोहित्रे विकत घेण्यासाठी आमदारांच्या स्थानिक निधीतून परवानगी देता येईल, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार हरिभाऊ बागडे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य अठराव्या बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बीड इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कालपासून सुरुवात झाली. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत यावर्षी अठराव्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेचे आयोजन बीड इथं करण्यात आलं आहे.
****
आजपासून सुरू होणाऱ्या स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे अग्रमानांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, साईना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत आपले पहिल्या फेरीतले सामने आज खेळणार आहेत.
दरम्यान, जर्मन ओपन आणि ऑल इंग्लंड स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारलेल्या लक्ष्य सेननं विश्रांतीसाठी स्विस ओपन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना बांग्लादेश बरोबर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघानं निर्धारित षटकात सात बाद २२९ धावा केल्या. यास्तिका भाटियानं ५०, शेफाली वर्मानं ४२ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांग्लादेश महिला संघाच्या ३७ षटकांत नऊ बाद १०५ धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आजचा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा असे दोन्ही सामने जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे.
****
0 notes
kokannow · 3 years
Text
कलमठ वीज समस्या प्रश्नी संदिप मेस्त्री यांनी दिला आंदोलनाचा इशारा
कलमठ वीज समस्या प्रश्नी संदिप मेस्त्री यांनी दिला आंदोलनाचा इशारा
नवीन ट्रांसफार्मर व जळलेल्या घरगुती उपकरणांचे पंचनामे करा अन्यथा विजबिल वसूली करु देणार नाही कणकवली : कलमठ गावातील वारंवार खडित होणारा विजपूरवठा, वायरमन, विभाग अभियंता ग्राहकांचे फोन न उचलणे, नादुरुस्त ट्रांसफार्मर यावर कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याशी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री यांनी चर्चा केली. कलमठ गावातील नादुरुस्त ट्रांसफार्मर , कमी जास्त दाबाने विजपूवठा होत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years
Text
सकाळी नाशकात पिण्याचा पाणी पुरवठा नाही तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने होणार
सकाळी नाशकात पिण्याचा पाणी पुरवठा नाही तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने होणार
शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती काम करण्यात येणार असल्याने,शनिवार २७ नोव्हेंबर रोजीचा संपूर्ण नाशिक शहरातील पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहील तर रविवार २८ नोव्हेंबर रोजीचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. प्रतिनिधीः मनपा कडून उपरोक्त विषयान्वये अहवाल सादर करणेत येतो की, सातपुर विभागातील, त्रंबक रोड, आय.टी.आय. समोर मेघा इंडस्ट्रीज कंपाऊंड लगत 600 मी.मी.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 3 years
Text
करमाड गाव गावठाण फिडर 3 फेज करावे अन्यथाभारतीय जनता पक्षाचे बेमुदत साखळी उपोषण.
करमाड:आज दिनांक 25-8-2021 रोजी उपकार्यकारी अभियंता शिंदे यांच्या ग्रामीण उपविभाग कार्यालय औरंगाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून करमाड गावातील आझाद नगर, न्यू हायस्कुल  रेल्वे स्टेशन परिसर, त्रिरत्न नगर, गजानन कॉलोनी, व गावातील इतर भागांमध्ये विद्युत पुरवठा कमी दाबाने होत असल्याने वेळोवेळी तक्रार करून सुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही या अगोदरही 9-4-2021 रोजीआंदोलन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikguideapp · 3 years
Photo
Tumblr media
Kindly Note :- नाशिक महानगर पालिकेच्या गंगापूर धरण तसेच मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन केंद्रांवरील महावितरण कडुन ओव्हरहेड लाईनची पावसाळापुर्व कामे करायची असल्याने मनपाचे गंगापुर धरण व मुकणे धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहराला २२ मे २०२१ रोजी होणारा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच दि. २३ मे रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नाशिक नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. . . . . •••••••••••••••••• ➡ Like ➡ Comments ➡ Tag ➡ Mention आणि ➡ Follow करत राहा 🤗 ▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪ 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 @nashik_guide . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📣 नाशिकच्या सर्व अप्रतिम पोस्ट साठी फॉलो करा ❤️... ▫️ 🔻 Want To Get Feature🔻 ▫️ ● Follow - @nashik_guide ▫️ 🔸Use #nashikguide #नाशिकगुइड ▫️ ★ Tag Story & post @nashik_guide👍 ▫️ 📱 Nashik Guide Mobile App Link in Bio🔗 . #nashikguideapp #nashikguide #nashhik #thingstodoinnashik #nashiktrending #nashikbloggers #nashikblog #nashikfoodie #foodielove #foodblogger #travelblog #maharastra_ig #maharashtra_clicks #maharashtra_clicks #covid19 #gangapurdam #nowatersupply #saturday #sunday #savewater (at Nashik नाशिक Maharashtra) https://www.instagram.com/p/CPH9bxbhLAv/?utm_medium=tumblr
0 notes