Tumgik
#निवडणुकीत
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला
ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला
ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला मुंबई : नितेश राणे यांच्यावर शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांनी टीका केली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धमक्या देणं योग्य नाही, असं संजय शिरसाठ म्हणाले. नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024   रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सविस्तर बातम्या
शाळांमधल्या बालकांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यं आणी केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधावा, आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यातल्या बदलापूरसह काही शाळांमध्ये अलीकडेच बालकांच्या लैंगिक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, 'बचपन बचाओ आंदोलन' या स्वयंसेवी संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावरच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन कोटीस्वर सिंह यांच्या पीठानं हा निर्णय दिला. केंद्र सरकारने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रती, सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. यात श्री क्षेत्र पंढरपूर इथला दर्शन मंडप तसंच दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात भगूर इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क, जळगाव जिल्ह्यात अंमळनेर इथल्या मंगळग्रह देवस्थानचा विकास आराखडा, अमरावती जिल्ह्यात दर्यापूर इथं संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन क्षेत्राचा विकास आराखडा, बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र गहिनीनाथगड विकास आराखडा, तसंच दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या मूळगावी सातारा जिल्ह्यात केंडबे इथं स्मारक उभारण्यास, या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सर्व कामांसाठी निधीच्या तरतुदीलाही शिखर बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या तीन हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातल्या किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प, भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभा���ीनगर इथं काल पक्षाच्या पदाधिकारी संवाद बैठकीत ते बोलत होते. विभागातले पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा झाली. यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहारंशी बोलताना सांगितलं.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणारे चालक आणि वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाचं उद्दिष्ट देऊन, ते पूर्ण करुन अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना, उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. काल त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मराठा समाजबांधवांनी धुळे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. दरम्यान, अंतरवाली सराटी इथं ओबीसी आंदोलनकर्ते मंगेश ससाणे, बाबासाहेब बटुळे, संतोष विरकर, बाळासाहेब दखणे, शरद राठोड, विठ्ठल तळेकर यांचं १८ सप्टेंबरपासून उपोषण सुरु आहे. जरांगे यांच्या मागणीवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राजरत्न आंबेडकर यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ससाणे यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
मराठवाड्यात अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली.
परभणी जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातही काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. जाफ्राबाद तालुक्यातल्या सोनगिरी इथं शेतात सोयाबीन सोंगणीचं काम करत असलेल्या गीताबाई मोळवंडे या महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
अंबड तालुक्यातल्या काटखेडा इथं वीज कोसळून एक गाय दगावली.
धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या माकणी इथला निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, धरणाचे चार दरवाजे काल उघडण्यात आले. धरणातून सध्या एक हजार ५३० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना महसूल मंडळाच्या वतीने गावात दवंडी देऊन सावधानतेचा इशारा देण्यात आला.
बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण ९० टक्क्यांहून अधिक भरलं आहे. आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येईल असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही साडे ९९ टक्क्यांहून अधिक भरलं आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
दरम्यान, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात सोयाबीन काढणी करतांना पावसामुळे पिकांचं नुकसान होणार नाही, याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी, तसंच पशुधन सुरक्षित स्थळी बांधण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं केलं आहे.
****
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. काल सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपवून तीन ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पहाटे देवी तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या स्वच्छता पंधरवड्यानिमित्तानं काल मानवी साखळी करत विद्यार्थ्यांना एकतेचा संदेश देण्यात आला. तेराशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
****
परभणी इथं राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यावेळी उपस्थित होते. उद्या २६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातल्या ३६ जिल्ह्यातल्या ५४ संघांचे ४७० खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातल्या नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले. यात दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश मडावी याचाही समावेश आहे. त्याच्यावर २५ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त परवा २७ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात तेर इथं हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे 
****
0 notes
Video
दादा व शिंदेंना निवडणुकीत जनता जागा दाखवून देईल..
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
MNS Maharashtra Vidhansabha 2024: येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्ट्रात 200 हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
marmikmaharashtra · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/ashtikar-is-leading-in-hingoli-and-danve-is-trailing-in-jalna/
0 notes
nashikfast · 4 months
Text
नाशिकमध्ये ६१ तर दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदान!
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांत किरकोळ वाद वगळता लोकशाहीचा मतोत्सव शांततेत पार पडला. शहरासह ग्रामीण भागात तळपत्या उन्हात मतदानासाठी मतदारांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. रात्री ११ वाजता प्राप्त माहितीनुसार, नाशिकमध्ये ६१ व दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. उशिरापावेतो मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे अंतिम टक्केवारीत वाढ होण्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 5 months
Text
"भाजपाला २३३ तर एनडीएला.", लोकसभा निवडणूक निकालांबाबत योगेंद्र यादव यांचं मोठं भाकित; Video मध्ये मांडलं जागांचं गणित !
India Lok Sabha Election 2024 Phase 4 Voting Updates, 13 May: राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणामध्ये भारतीय जनता पक्ष व एनडीए अर्थात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सला गेल्या निवडणुकीत किती जागा मिळाल्या आणि या निवडणुकीत त्यांची कामगिरी कशी राहील?…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 6 months
Text
नवमतदारांच्या वाढत्या टक्क्यांसह मतदार नोंदणीत वाढ
निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार ६६१ इतकी वाढ झालेली आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्या ८,८५,६१,५३५ इतकी होती. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४,६३,१५,२५१ तर महिला मतदार ४,२२,४६,८७८ इतकी संख्या होती, तसेच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
pune gramin : ग्रामपंचायत निवडणुकीत शाहू-फुले-आंबेडकर पॅनल
pune gramin : ग्रामपंचायत निवडणुकीत शाहू-फुले-आंबेडकर पॅनल लोणी देवकर – इंदापूर तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. नुकतेच सर्व प्रक्रिया पार पाडून सर्व पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्हांच वाटप करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने न्हावी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरशीच्या होत असलेल्या निवडणुकीत राजकीय पुढाऱ्यांना कंटाळलेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत नवा पायंडा घातला आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज न्यूयॉर्कमध्ये कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल खालिद अल सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांनी सीईओ राऊंडटेबल कार्यक्रमात उद्योजकांशी संवाद साधला.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पूंछ आणि श्रीनगर इथं प्रचार सभा घेणार आहेत. या टप्प्यात परवा २५ सप्टेंबरला जम्मूतील रियासी, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात तर काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांतील २६ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात तीन टप्प्यात मतदान होत असून मतमोजणी ८ आक्टोबरला होणार आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज टोहाना आणि जगाधरी इथं प्रचार सभा घेणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अंबाला आणि घारौंदा इथं प्रचार सभेला संबोधित करतील. हरियाणा मध्ये सर्व ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
****
श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले एनपीपीचे मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. अनुरा कुमारा हे श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुरा कुमारा दिसानायके यांचं अभिनंदन केलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली. या बैठकीत मुंबईतील काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यात मेळघाटात सेमाडोह जवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास खाजगी बस पुलावरुन घसरली, या अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल करण्‍यात आलं असून त्‍यांच्‍यावर उपचार करण्‍यात ��ेत आहेत. परतवाडा, चिखलदरा आणि धारणी या शहरांतून पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीनं प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जैतापूर गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी समाजात जनजागृती करण्यासाठी पोषण दिंडी काढण्यात आली. तसंच विविध पदार्थ तयार करून आहार प्रदर्शन भरवण्यात आलं. कार्यक्रमात गरोदर मातांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस नुकतेच पूर्ण केले. सरकारनं पहिल्या शंभर दिवसांत सामाजिक कल्याण योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले आहे. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात येत आहे. या योजनेमुळं धुळे जिल्ह्यात २१३ आदिवासी गावांना लाभ होणार आहे.
****
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
जालना शहरात आज सकल हिंदू समाजाच्यावतीनं बंदचं आवाहन केलं आहे. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद आहेत. बंदनिमित्त व्यापाऱ्यांनी शहरात रॅली काढली होती. चार दिवसांपूर्वी शहरात ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घडलेल्या अनुचित प्रकाराच्या निषेधार्थ आजचा बंद पुकारण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीनं आज ही माहिती दिली. कानपूरमध्ये येत्या २७ तारखेपासून हा सामना सुरु होणार आहे.
****
आज सकाळी शेअर बाजार सुरु होताच निफ्टीनं नवा उच्चांक गाठला. निफ्टी-५० निर्देशांकांत १०६ अंकांनी वाढ होऊन २५ हजार ८९८ अंकांपर्यंत पोहोचला. काही वेळातच निफ्टीनं २५ हजार ९१० चा उच्चांक गाठला. तर, सेनसेक्स २८५ अंकांच्या वाढीसह ८४ हजार ८२५ अंकांपर्यंत पोहोचला.
****
0 notes
Video
youtube
विधानसभा निवडणुकीत मविआ 280 जागा जिंकणार ?
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
mhlivenews · 6 months
Text
ठाकरेंचा विश्वासू शिलेदार, आदिवासींचा चेहरा म्हणून ओळख; आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेत्याने ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार आमश्या पाडवी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदल्या दिवसापर्यंत आपण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 5 months
Link
https://marmikmaharashtra.com/63-percent-polling-in-hingoli-lok-sabha-constituency-highest-polling-in-kinwat-and-lowest-in-hingoli/
0 notes
anuradha002patil · 10 months
Text
सेमिफायनल मध्ये भाजपने सत्ता गाठली काँग्रेस एका जागी विजय
17-12-2023
Tumblr media
अनुराधा पाटील
भाजपने मारली हॅट्रिक तर काँग्रेस एकाच जागी विजय.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला मागे टाकले जेथे दोघे आमने-सामने लढत होते, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांवर नियंत्रण मिळवले आणि मध्य प्रदेशात सत्ता राखली. तेलंगनातील एक उल्लेखनीय पुणरुजजीवन ज्याने भाजपला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं . हा काँग्रेस साठी एकमेव दिलासा होता.काँग्रेस ने पाच वर्षांपूर्वी तिन्ही राज्य जिंकली होती, तरीही मध्यप्रदेशशात राजकीयदृष्ट्या संधीसाधू पक्षा मुळे मध्यप्रदेश गमावला होता. बाजप ने राज्यस्थान मध्ये 115 मध्यप्रदेश 163 तर छत्तीसगड मध्ये 54 जागणी हॅट्रिक मारली.लाडली बेहना योजने मुळेच भाजपला निवडणुकीत भरभरून फायदा झाला.तर भाजप चा प्रचार देखील नरेंद्र मोदींनी केला.
Tumblr media
छत्तीसगड मध्ये ही मोदींनी 7 रेली काढल्या आणि प्रचार केला. तेलणंगणा मध्ये काँग्रेस ने बऱ्यापैकी जम बसवला.तर राज्यस्थान मध्ये योगीजींनी कमान सांभाळली. आणि बाळाकनाथ आणि दियाकुमारी यांसारखे मोठे चेहरे मुख्यमंत्री पदा साठी उभा केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
Tumblr media
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात ७, १७,२३ आणि ३० नोव्हेंबरला या पाचही राज्यांमध्ये मतदान पार पडेल. त्यानंतर ३ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये एकाचवेळी मतमोजणी केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला राजस्थानमधील मतदार राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.
1 note · View note