Tumgik
#नोकऱ्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
CISF Recruitment 2022: दहावी पाससाठी CISF मध्ये नोकऱ्या
CISF Recruitment 2022: दहावी पाससाठी CISF मध्ये नोकऱ्या
CISF Recruitment 2022: दहावी पाससाठी CISF मध्ये नोकऱ्या CISF Recruitment 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये नोकरी (Sarkari Naukri) शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. यासाठी, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या CISF ने कॉन्स्टेबल/ट्रेड्समनच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइट cisf.gov.in वर जाऊन…
View On WordPress
0 notes
arunpangarkar2 · 1 day
Text
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राज्यघटना दीपस्तंभासारखी मार्गदर्शक - पंतप्रधान मोदी यांचं राज्यसभेत प्रतिपादन, संसदेचं अधिवेशन संस्थगित
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पारदर्शीपणे राबवण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आजपासून सुरुवात, आकांक्षी जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
टी-ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचं मायदेशी आगमन, पंतप्रधान घेणार खेळाडूंची भेट
****
भारताची राज्यघटना ही प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखीच मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच आपल्यासारखा राजकीय वारसा नसलेल्या व्यक्तीला राजकारणात येण्याची आणि इतक्या मोठ्या पदावर पोहचण्याची संधी मिळाली, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान घोषणा देत सभात्याग केला. सभापती जगदीप धनखड यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, देशाचं संविधान हे फक्त हातात ठेवण्यापुरतं नसून, ते जीवनात आत्मसात करण्याची गरज असल्याचं नमूद केलं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना, पंतप्रधानांच्या काही विधानांवर आक्षेप घेत, सभात्याग केल्याचं सांगितलं.
पंतप्रधानांच्या उत्तरानंतर राज्यसभेचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. लोकसभेचं कामकाज परवाच संस्थगित झाल्यामुळे, संसदेचं अधिवेशन संस्थगित झालं.
****
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेच्या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची कोणतीही अडवणूक केल्यास, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं, तसंच प्रत्येक जिल्ह्यात सुकाणू अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
या योजनेत नोंदणीसाठी अधिवास प्रमाणपत्राऐवजी पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र तसंच जन्माचा दाखला, यापैकी एक पुरावा आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त कागदपत्रांकरता महिलांनी सेतुसुविधा केंद्रात गर्दी करू नये, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी परीक्षेतल्या गैरप्रकारांच्याविरोधात कायदा करण्याचं सुतोवाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल विधान परिषदेत बोलतांना त्यांनी, याच अधिवेशनात याबाबतचं विधेयक सदनात सादर होईल, असं सांगितलं. आपल्या सरकारनं दोन वर्षाच्या कार्यकाळात एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचा विक्रम केला आहे, यापैकी ७७ हजार ३०५ युवकांना नोकरी मिळाली असून, पुढच्या तीन महिन्यात सुमारे ३० हजारावर नोकऱ्यांची नियुक्तीपत्रं दिली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या जोगेश्वरी इथल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास तातडीनं मंजुरी देण्यात येणार असल्याचं, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. आमदार सतीश चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यातल्या सर्व प्रकारच्या महानगरपालिकांच्या वैद्यकीय अधिकारी संवर्गातल्या पदाच्या भरतीबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल विधानपरिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सामंत बोलत होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी संवर्गाची ४१ पदं मंजूर असून २९ पदं भरलेली आहेत.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याकडे आपल्या निलंबनाबाबत फेरविचार करावा अशी विनंती एका पत्राद्वारे केली आहे. या निलंबनासंदर्भात फेरविचाराचा निर्णय विचाराधीन असल्याचं, उपसभापतींनी काल सभागृहात सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्रात आढळलेल्या झिका विषाणूच्या काही प्रकरणांनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सगळ्या राज्यांसाठी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सगळ्या राज्यांनी याबाबत सतत दक्ष राहावं आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य सरकारनं झिका विषाणू संसर्गाबाबतची सद्य:स्थिती एका पत्रकाद्वारे जाहीर केली असून, यावर्षी आतापर्यंत या संसर्गाचे आठ ते दहा रुग्ण आढळून आल्याचं यात म्हटलं आहे. हा विषाणू डासामार्फत पसरत असल्यानं नागरिकांनी, काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, पुणे शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण आढळल्याचं वृत्त आहे. यामध्ये पाच महिला असून त्यापैकी दोघी गर्भवती आहेत.
****
वीरमरण प्राप्त झालेले अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबियांना एक कोटी ६५ लाख रुपयांचं अर्थसहाय्य केल्याचं, सैन्यदलानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्यदल अग्निवीरांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे.
****
नीति आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आजपासून देशभर सुरुवात होत आहे. देशातले ११२ आकांक्षी जिल्हे आणि ५०० तालुक्यांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत हे अभियानात राबवण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात परंडा इथं या अभियानाचं आज उद्घाटन होणार आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी याबाबत अधिक माहिती दिली..
‘‘उद्देश हाच आहे की आपले जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना १०० टक्के लाभ मिळवून देणं. आणि आपले जे पॅरामिटर्स आहेत, विशेषतः आरोग्याचे, शैक्षणिक आणि शेतीशी रिलेटेड पॅरामिटर्स आहेत ते १०० टक्के अचिव्ह करणं आणि आपल्या प्रोग्राम जो उद्देश हाच आहे की, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला म्हणतो, ज्याच्यामधेय प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि इनकम हे तीन फॅक्टर त्याच्याशी रिलेट असतात त्याच्यामध्ये वृद्धी करणे.’’
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली. आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत सर्व निकष ऑगस्टअखेर पूर्ण केले जातील, असं राऊत त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात वडवणी, जालना जिल्ह्यात बदनापूर तसंच परतूर, आणि हिंगोली इथंही या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या अभियानात महत्त्वपूर्ण क्षेत्रातल्या एकूण चाळीस निर्देशकांचा समावेश आहे.
****
राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल, तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते.
दरम्यान, संत मुक्ताबाईंच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. शहरात माळीवेस इथल्या हनुमान मंदिरात मुक्ताईंच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत. आज ही पालखी पेठ बीड भागातल्या बालाजी मंदिरात पोहोचणार आहे.
अंमळनेर इथल्या संत सखाराम महाराज यांची दींडी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद इथं मुक्कामी होती, ही दींडी आज वाळूजला पोहोचणार आहे.
पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज राक्षसभूवन इथला मुक्काम आटोपून पुढे मार्गस्थ होत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज जेजुरीतल्या मल्हारनगरीत पोहोचणार आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखीनं काल लोणी काळभोर ते यवत काल २७ किलोमीटरचा सर्वात मोठा टप्पा पार केला. आज ही पालखी यवतहून मार्गस्थ होत आहे.
****
संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा काल अहमदनगर इथं साजरा झाला. दरवर्षी आषाढी वारीच्या मार्गावर वारकऱ्यांच्या समवेत अहमदनगरमध्ये तसंच त्र्यंबकेश्वर इथं हा संजीवन समाधी सोहळा साजरा होत असतो.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक विजेता भारतीय संघ आज भारतात दाखल झाला. सकाळी हा संघ नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल. त्य��नंतर दुपारी या संघाचं मुंबईत आगमन होईल. मुंबईत मरीन ड्राइव्हवर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार असून, वानखेडे मैदानावर विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन केल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली.
****
नांदेड शहरात एका अपघातात मेंदू मृत झालेल्या अभिजित ढोके या रुग्णाचे अवयव त्यांच्या कुटुंबियांनी दान केले.  त्यांचे दोन्ही डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देण्यात आले तर हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड, छत्रपती संभाजीनगर इथल्या गरजू रुग्णांना देण्यात आले. यासाठी रुग्णालय ते विमानतळ असा ग्रीन कॉरिडॉर तयार करत, हे अवयव रुग्णालयातून विमानतळापर्यंत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला पोहोचवण्यात आले.
****
परभणी इथं काल प्रधानमंत्री गतिशक्ती एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. नागपूर इथल्या महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राचे वैज्ञानिक डॉ. इंदल के. रामटेके यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. गतिशक्ती योजना ही देशातली मिश्रवहन जोडणी अद्ययावत करण्यासाठीची महत्वाची योजना असून, यामुळे देशातल्या पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकास करण्यासाठी उपयोग होणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
सर्वसामान्य नागरिकांचं ३०० युनिट पर्यंत वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं निदर्शनं करण्यात आली. महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांना सादर केलं.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
Career in Agriculture Sector | शेतकऱ्यांच्या पोरांनो! शेतीचा अभ्यास करूनही मिळताहेत लाखोंच्या नोकऱ्या; जाणून घ्या योग्यता
Tumblr media
Career in Agriculture Sector | काळानुसार कृषी क्षेत्रातील शक्यता वाढल्या आहेत. आधुनिक शेतीमुळे तरुणांसाठी सुवर्ण भविष्याची दारे खुली झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. तरुणाईचा कलही या क्षेत्राकडे वाढला आहे. आजकाल कृषी क्षेत्रातील अनेक कोर्सेस टॉप ट्रेंडमध्ये आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हीही कृषी क्षेत्रात (Career in Agriculture Sector) लाखोंची नोकरी मिळवू ��कता. शेतीतील करिअरमधून मोठी कमाई देशातील मोठी लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. वैज्ञानिक शेतीमुळे शेतकरी स्वावलंबी होत आहेत. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठीही ते प्रभावी ठरते. शेतकरी आपल्या शेतातील माती इत्यादी तपासल्यानंतरच शेतीमध्ये किती प्रमाणात खते टाकायची हे ठरवत आहेत. ठिकठिकाणी कृषी विज्ञान केंद्रे उघडण्यात आली असून शेतातील माती इत्यादीचे आरोग्य प्रयोगशाळांमध्ये तपासले जात आहे. अशा परिस्थितीत कृषी, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण, फलोत्पादन, अन्न आणि गृहविज्ञान अशा कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेऊन तुम्ही तुमचे करिअर वाढवू शकता. कृषी क्षेत्रातील विपणन आणि व्यवस्थापन क्षेत्रातही चांगले करिअर करता येते. हे विशेष अभ्यासक्रम आहेत - कृषी भौतिकशास्त्र - शेती व्यवसाय - वनस्पती पॅथॉलॉजी - वनस्पती प्रजनन आणि आनुवंशिकी - वृक्षारोपण व्यवस्थापन येथून कोर्स करा - भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली - भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था - राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था - अलाहाबाद कृषी संस्था - इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ - जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ - भारतीय कृषी संशोधन संस्था योग्यता काय आहे? तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी शास्त्रज्ञ होण्यासाठी बीई किंवा डिप्लोमा इन अॅग्रिकल्चर करावे लागते. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संबंधित विषयात स्पेशलायझेशन असावे. कृषी क्षेत्रात भरपूर नोकऱ्या तरुणांना दरवर्षी कृषी क्षेत्रात रोजगाराच्या सर्व संधी मिळतात. ICAR भारतीय कृषी संशोधन परिषदेत दरवर्षी नोकरीची संधी उपलब्ध असते. UPSC कृषी तज्ञाच्या नियुक्तीसाठी परीक्षा घेते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही शेतीशी संबंधित इतर क्षेत्रातील नोकऱ्या शोधू शकता. अनेक कंपन्या कृषी पदवीधरांना नोकऱ्या देतात. हे पदवीधर शेतकर्‍यांना बँकेतील किसान क्रेडिट कार्ड, कर्ज आदी कामात मदत करू शकतात. शेतीचा अनुभव असलेली व्यक्ती बँकेत फील्ड ऑफिसरच्या नोकरीसाठी चांगली मानली जाते. Read the full article
0 notes
kokaniudyojak · 1 year
Text
New Business Idea in Marathi [2023] : कमी गुंतवणुकीमध्ये भन्नाट नफा मिळवून देणारा व्यवसाय , सुरुवात केल्याने दररोज 2,000 रुपये मिळतील.
New Business Idea in Marathi : आज मी तुम्हाला सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यवसायाबद्दल सांगत आहे. तुम्ही हे खेडे, शहरे, लहान शहरे किंवा अगदी मोठ्या शहरात कुठेही करू शकता. विशेष म्हणजे हा बेस्ट बिझनेस उन्हाळ्यात चांगला चालतो आणि उत्पन्न हजारो रुपये आहे. तुम्ही एका दिवसात  2000 ते 4000 रुपये कमवू शकता. भारतात अनेक बेरोजगार तरुण आहेत, ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि त्यांचा वेळ व्यर्थ जात आहे. अशा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
कोरोनाने रस्त्यावर आणलं पण.. , कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी अशी की…
कोरोना महामारीमध्ये दोन वर्ष अनेक कुटुंबांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलेला आहे. कित्येक लोकांचे होते ते व्यवसाय बंद झाले तर काही कुटुंबे देखील रस्त्यावर आली तर कित्येक जणांनी आत्महत्या देखील केल्या अन अनेक जणांच्या नोकऱ्या देखील गेल्या. फरीदाबाद येथे एका जोडप्यासोबत असाच काहीसा प्रकार घडलेला असून चांगला चालत असलेला प्रिंटिंग प्रेसचा बिजनेस कोरोना काळात पूर्णपणे बंद पडला आणि कुटुंबावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
कोरोनाने रस्त्यावर आणलं पण.. , कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी अशी की…
कोरोना महामारीमध्ये दोन वर्ष अनेक कुटुंबांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलेला आहे. कित्येक लोकांचे होते ते व्यवसाय बंद झाले तर काही कुटुंबे देखील रस्त्यावर आली तर कित्येक जणांनी आत्महत्या देखील केल्या अन अनेक जणांच्या नोकऱ्या देखील गेल्या. फरीदाबाद येथे एका जोडप्यासोबत असाच काहीसा प्रकार घडलेला असून चांगला चालत असलेला प्रिंटिंग प्रेसचा बिजनेस कोरोना काळात पूर्णपणे बंद पडला आणि कुटुंबावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
https://rb.gy/6jyryi
Top 10 Highest Paying Jobs in the World | जगातील शीर्ष 10 सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या
जगातील टॉप 10 सर्वात जास्त पगाराच्या नोकर्‍या - तुम्हाला सर्वात जास्त सशुल्क करिअर आणि त्यांचा सरासरी पगार शोधायचा आहे का. जर तुम्हाला अधिक पैसे कमवायचे असतील किंवा तुम्हाला नोकरीच्या जगात तुमचे चांगले करिअर सुरू करायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. https://rb.gy/6jyryi
Tumblr media
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
अर्थव्यवस्थेला गती, युवकांना नोकऱ्या ही शासनाची प्राथमिकता – राज्यपाल रमेश बैस
अर्थसंकल्पीय अधिवेशन मा.राज्यपाल अभिभाषण : मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत असून १ लाख २५ हजार रोजगार निर्मितीसाठी ४५ कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ‘ याअंतर्गत ५०…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rojgarmelava · 2 years
Text
Amravati Rojgar Melava 2023: अमरावती रोजगार मेळावा 2023
Amravati Rojgar Melava 2023 - अमरावती रोजगार मेळावा 2023प्रिय उमेदवारांनो, तुम्ही अमरावती रोजगार मेळावा भारती 2023 मध्ये नोकरी शोधत आहात का? जर होय, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अमरावती जॉब फेअरने खाजगी नोकरदारांसाठी एकूण विविध नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार 21 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राइव्हला उपस्थित राहू शकतात. तुम्हाला या लेखात शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, तसेच महत्त्वाच्या तारखा यासारखी विस्तृत माहिती मिळेल. त्यामुळे अमरावती मधील या भरती संबंधी सर्व माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा किंवा पुढील लिंक फालो करा - Amravati Rojgar Melava 2023 Amravati Rojgar Melava 2023 - अमरावती रोजगार मेळावा 2023 Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मुंबईत महारोजगार मेळावा, ७ हजार नोकऱ्या होणार उपलब्ध
मुंबईत महारोजगार मेळावा, ७ हजार नोकऱ्या होणार उपलब्ध
मुंबईत महारोजगार मेळावा, ७ हजार नोकऱ्या होणार उपलब्ध Mumbai Mahamela:पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा विविध नामांकित कंपन्यांमधील ७ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून नोकरी इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती…
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
#लेख:"भुकेल्या पोटी स्वाभिमान"
"तात्या ओ तात्या! काय काम काढलं इकडे?"- तात्या दोन दिवस रिकामी पिशवी घेऊन येत व परत निघून जात हे बघून मी तात्याला विचारलं..
त्यावर तात्याने उत्तर दिलं -"इकडे रेशनच्या दुकानात दोन दिवसापासून येतो पण दुकानात माल आला नसल्याने चक्करा माराऱ्या लागत आहे"😢
तात्या दोन दिवसापासून त्यांच्या रेशनकार्डवर धान्य घेण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकानात येत होते..
उन्हातान्हात तात्या येत जात असल्याचे बघून तात्याला म्हटल-"तात्या काल ते नेताजी लोकांना धान्य वाटप करत होते तुम्ही तिथं असून सुद्धा त्यांचेकडून धान्य घेतलं नाही"
त्यावर ते तात्या बोलले की" तो पुढारी 5 किलो धान्य देईल व धान्य देतांना त्याच्या बरोबर पाच पन्नास फोटो काढून जाहिरात करेल..आम्ही अडचणीत आहोत भिकारी नाही.रेशनवर धान्य मिळालं नाही तर चार दिवस उपाशी राहू पण अशा लोकांपुढे हात पसरणार नाही.भुकेपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे"
तात्याचे हे बोलणं ऐकून विचारात पडलो.तात्याचे नातेवाईक, भाऊबंद लोकप्रतिनिधी कुणी नगरसेवक आमदार! नातेवाईक लोकप्रतिनिधी असूनही तात्याने अडचणीच्या काळात कोणाकडे मदत मागितली नाही.एवढंच काय स्वस्त धान्य दुकानदार नातेवाईक असूनही तात्याने त्याच्याकडे स्वतः च्या धान्य कोट्यापेक्षा अधिक धान्य कधीच मागितले नाही.
तात्यासारखे लोक एकवेळ उपाशी राहतील पण कोणापुढे हात पसरणार नाहीत.कोरोना लॉक डाउनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात,उद्योगधंदे बंद पडलेत.अनेकांना घर प्रपंच चालविणे कठीण झाले.अनेकांचे खाण्याचे वांध्ये झालेत,कित्येक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.अशा अडचणीतिल लोकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे.पण मदत करत असताना कधीही कॅमेरा सोबत घेऊन जाऊ नका.ही लोकं अडचणीत आहेत ती भिकारी नाहीत.त्यामुळे त्याना मदत करत असतांनाचे फोटो फेसबुक व्हाटसअप ट्विटर इत्यादी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचा स्वाभिमान दुखवू नका.गुप्तदान हेच श्रेष्ठदान आहे.पटलं तर यावर नक्की विचार करा...
✍️✍️
-वैभव वैद्य....
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 07 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
एखाद्याला रोजगार देणं हे पुण्याचं काम - संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
येत्या पाच वर्षात देशाचं पुढच्या ५० वर्षांचं भवितव्य निश्चित होणार - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विश्वास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडे तीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्तानं राज्य शासनाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन
मसापचा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार कवी प्रकाश होळकर यांना जाहीर
आणि
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतले पदक विजेते खेळाडू आता शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र
****
कुटुंबातल्या एका व्यक्तीला रोजगार मिळाला की, संपूर्ण कुटुंबाला आधार मिळतो. म्हणूनच एखाद्याला रोजगार देणं हे पुण्याचं काम असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाणे शहरातल्या कोपरी इथं महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागाने अतिशय उल्लेखनीय काम करून दाखवलं असून, या विभागाकडून आतापर्यंत एक लाख नोकऱ्या दिल्या गेल्या, तर एक लाख स्वयंरोजगार उभे करण्यात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गरज म्हणून नोकरी तर करायला हवी, मात्र नोकऱ्या देणारे हातही घडवले पाहिजे, यासाठी संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी मोलाची भूमिका बजावत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचं लोकार्पणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या प्रबोधिनीच्या माध्यमातून जपान,  जर्मनी, इस्राईल आणि फ्रान्स या चार देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
****
येत्या पाच वर्षात देशाचं पुढच्या ५० वर्षांचं भवितव्य निश्चित होणार असल्याचा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत इंडिया ग्लोबल फाऊंडेशनच्या वार्षिक गुंतवणूक परिषदेत बोलत होते. आपल्या सरकारकडे दहा वर्षांची विकासात्मक कामगिरी आणि पुढच्या २५ वर्षांसाठीचा विकास आराखडा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित होते, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची अत्यंत सकारात्मक चर्चा झाली, प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रस्ताव महाविकास आघाडीकडे दिला असून, कोण किती जागा लढवणार याबद्दल लवकरच सर्व नेते माहिती देतील असंही राऊत यांनी सा��गितलं.
****
माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल कोल्हापूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका जाहीर केली. आपण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना समर्थन देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागानं विकसित केलेल्या, देशातल्या पहिल्या 'फुले अमृतकाळ' या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचं काल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण झालं. बदलत्या हवामानामुळे जनावरांना विविध पद्धतीचा होणारा त्रास कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना या ॲपद्वारे वेळोवेळी सूचना दिल्या जातील.
****
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला काल प्रतिक्विंटल १० हजार ३२५ रुपये इतका विक्रमी भाव मिळाला. सोयाबीनचे भाव वाढत नसताना कालच्या लिलावात तुरीला या हंगामात आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाल्यामुळे शेतकरी आनंदात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागपूर इथलं प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र, बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी मृत पक्षांच्या वाढत्या प्रमाणाचा आढावा घेत, पशुसंवर्धन विभागानं मृत पक्षांचे नमुने पुणे तसंच भोपाळ इथं तपासणीसाठी पाठवले होते, या अहवालात या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळे झाल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॅा. विपीन इटनकर यांनी हे केंद्र बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत केलं आहे.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. धाराशिवच्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीनं यासंदर्भात केल्या जात असलेल्या कार्याबाबत प्राध्यापक विक्रमसिंह माने यांनी अधिक माहिती दिली...
बाईट - प्रा.विक्रमसिंह माने, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
प्रतीक्षा मोरे या नवमतदार युवतीने मेरा पहला वोट देश के लिए, यासंदर्भात आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
बाईट - प्रतीक्षा मोरे, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
****
आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग विविध तंत्रस्नेही उपाययोजना करत आहे. आयोगानं तयार केलेलं ‘सक्षम’ नावाचं मोबाईल ॲप दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदानासाठी सहाय्य करणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ हजार ५३२ दिव्यांग तर ४५ हजार ५३ वयोवृद्ध मतदार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ४०० क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं निवडणूक प्रशिक्षण काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडे तीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्तानं राज्य शासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांअतर्गत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज चंद्रपूर इथं टपाल तिकिटाचं अनावरण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचं अनावरण आणि त्यांच्यावर आधारित विविध पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात येत्या नऊ ते ११ मार्च दरम्यान छत्रपती शिवरायांवरच्या महानाट्याच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड शहरातल्या सर्कस मैदानावर होणारं हे महानाट्य सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले आयुर्वेद चिकित्सक वैद्य संतोष नेवपूरकर यांना रत्न सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दिल्ली इथं राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या २७व्या दीक्षांत समारंभात सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेवपूरकर गेल्या तेहतीस वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार, यंदा नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथले कवी प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. येत्या १७ तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. होळकर यांचे ‘कोरडे नक्षत्र’ आणि ‘मृगांच्या कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी गाणी लिहिली आहेत.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतले पदक विजेते खेळाडू आता शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र ठरणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी काल ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली. यासाठी प्रशिक्षण विभाग आणि क्रीडा मंत्रालयाच्या कार्यालयीन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसंच, यामुळे क्रीडा क्षेत्रात देशाला आघाडीवर नेण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या एकोणनव्वद क्रीडा संकुलांच्या प्रस्तावाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मंजूर करण्यात आली आहे. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काल यासंदर्भात झालेल्या क्रीडा विकास समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. यात सात जिल्हा क्रीडा संकुल आणि ब्याऐंशी तालुका क्रीडा संकुलांचा समावेश आहे.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्याला आज धरमशाला इथं सुरुवात होत आहे. सकाळी साडे नऊ वाजता हा सामना सुरु होईल.
****
0 notes
mhlivenews · 2 years
Text
नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 3 :- रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत कोकण विभागातील पात्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 3 :- रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत कोकण विभागातील पात्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
‘भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था’, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
Tumblr media Tumblr media
Photo Credit- Facebook/ @narendramodi मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) हस्ते शनिवारी भारतात ‘रोजगार मेळा’ मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत देशातील 10 लाख जागांसाठी भरती होणार आहे. यामुळं देशातील तरूणांना मोठा दिलासा मिळाला आहे. रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, सध्या भारत देशातील ��ाचवी अर्थव्यवस्था(Economy) आहे. या 7-8 वर्षात आम्ही 10 वरून 5 वर झेप घेतली आहे. मोदींच्या या वक्तव्यामुळं सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही केलं जातंय. आता आमचा कल तरूणांच्या विकास कौशल्यावर आहे. उद्योगांच्या गरजेनुसार तरूणांना प्रशिक्षित करण्याची मोहिम, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत चालू आहे. देशातील तरूणांची क्षमता, स्टार्टअप इंडिया मोहिमेमुळं संपूर्ण जगात प्रस्थापित झाली आहे, असंही मोदी म्हणाले. दरम्यान, मोदींच्या या मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) माध्यमांशी बोलताना म्हणाले की,महाराष्ट्रात लवकरच पोलीस भरती(Police Bharti) होणार असून लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसेच 75 हजार तरूणांना नोकऱ्या देण्याचं अश्वासनही त्यांनी दिलं आहे. Read the full article
0 notes