Tumgik
#पसरून
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पानशेत धरणग्रस्तांसाठी गेटवर पदर पसरून उभ्या होत्या माई; तरीही पैसे कमी पडले म्हणून...
पानशेत धरणग्रस्तांसाठी गेटवर पदर पसरून उभ्या होत्या माई; तरीही पैसे कमी पडले म्हणून…
पानशेत धरणग्रस्तांसाठी गेटवर पदर पसरून उभ्या होत्या माई; तरीही पैसे कमी पडले म्हणून… sulochana chavan life facts ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’, ‘पाडाला पिकलाय आंबा..’, ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या अजरामर करणाऱ्या जेष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी आज १० डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. कित्येक लावण्या त्यांनी त्याच्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 10 months
Text
वसंता पसरून दे रंग चोहीकडे,माझा प्रियतम आला आहे
कळ्यानो, फुलांना उमलवा, माझा प्रियतम आला आहेअप्सरानो, गीत गात रहा,माझा प्रियतम आला आहेलाल फुलांची मेहंदी सजवा, ह्या गोऱ्या हातावरीखाली उतरून या मेघानो,भरा काजळ ह्या सुंदरनेत्रा मध्येतारकानो,मांग भरा,माझा प्रियतम आला आहेकळ्यानो फुलांना उमलवा,माझा प्रियतम आला आहेदेखावा असा व्हावा की,ज्येती-प्रकाशाची ताणूनओढलेली चादर असावीफार लाजरा-बुजरा आहे माझा सखाजाऊ नका देऊ,खूश करा त्या माझ्या सख्यालाकोवळ्या…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
जानवली रामेश्वर नगर येथे कचऱ्याचे साम्राज्य
जानवली रामेश्वर नगर येथे कचऱ्याचे साम्राज्य
ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने नागरिक त्रस्त कणकवली : कणकवली शहरालगत असलेल्या जानवली ग्रामपंचायत च्या हद्दीत रामेश्वर नगर मध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीला वेळोवेळी कळवून देखील ग्रामपंचायत कोणतीही उपायोजना करत नसल्याने तेथील नागरिक हैराण झाले आहेत. तसेच या कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightstartup · 2 years
Text
दिवाळीच्या तेजोमय प्रकाशात नकारात्मकतेचा अंधःकार दूर सारून सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश सर्वत्र पसरून आपल्या जीवनात यश, कीर्ती, सुख-समृद्धीची भरभराट होवो ही शुभकामना. सर्वांना दीपावलीच्या व लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tumblr media
0 notes
anandagrocare · 4 years
Text
आनंद कृषी सल्ला
नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधुनो,
द्राक्षातील गोडीबहर छाटणी नंतर द्राक्ष मण्यांच्या फुगवणी साठी करण्यात येणाऱ्या डिपिंग तसेच ESS मशीन द्वारे फवारण्या ह्यामुळे बागेत वाढलेली आद्रता तसेच घडात असलेले डावणी,भुरी रोगाचे सुप्त स्पोअर्स इतरत्र पसरून डावणी,भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.म्हणून ह्या रोगाचे नियंत्रणासाठी डिपिंग व ESS फवारणी मध्ये अवश्य वापरा आनंद अॅग्रो केअरचे जैविक रेसिड्यु फ्री उत्पादन डॉ. बॅक्टोज बॅक्टो डीप - 0.50 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
For more information contact - 9767281084, 9607700764
Website - www.anandagrocare.com
Facebook Page- https://www.facebook.com/anandagrocare1
Instagram- https://www.instagram.com/anandagrocare
Twitter - https://twitter.com/anandagrocare
YouTube - https://www.youtube.com/c/ANANDAGROCARE
LinkedIn - https://in.linkedin.com/company/anand-agro-care
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
#Organic #organicproducts #manudacturer #sheti #anandagrocare #drcropguru #nashik #maharashtra #india #sheti #shetkari #sgbiotech #शेती #शेतकी #कृषिविद्या #Bharat #क्रॉप_गुरु #आनंद_अग्रो_केअर #कृषीसल्ला #शेती_विषयक_सल्ला #जैविकशेती #दर्जेदारउत्पन्न #दर्जेदारउत्पादन #DrCropGuru #sgbiotech #DrBactos #Grapes #BioStimulants ##pgpr #DrBactosBactoDip #BactoDip #DippingPowder #Dipping #Dip
Tumblr media
1 note · View note
marathinewslive · 2 years
Text
सर्बियन क्रिकेटरचे विचित्र सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहा | क्रिकेट बातम्या
सर्बियन क्रिकेटरचे विचित्र सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहा | क्रिकेट बातम्या
क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक खेळाडूचा आनंद साजरा करण्याची स्वतःची पद्धत असते, मग तो फलंदाज असो वा गोलंदाज. त्याचप्रमाणे सर्बियन क्रिकेटर अनोख्या पद्धतीने विकेट्स सेलिब्रेट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अयो मेने-एजेगी, जो सर्बियाकडून खेळतो, त्याची विकेट्स साजरी करण्याची अनोखी पद्धत आहे. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, अयो जमिनीवर हात पसरून सरळ झोपण्यापूर्वी जमिनीवर पलटताना…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
व्हायरल: ओळखीची राइड पाहून मोराने खास रिक्षातून मागितली लिफ्ट, व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल
व्हायरल: ओळखीची राइड पाहून मोराने खास रिक्षातून मागितली लिफ्ट, व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल
मोर मोहक व्हिडिओ प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter जगात तुम्हाला खूप सुंदर पक्षी दिसतील, पण मोराच्या सौंदर्यापुढे सगळेच फिके वाटतात. पंख पसरून नाचणारा मोर पाहणे हे नि:संशय सुंदर दृश्य आहे, पण तुम्ही या पक्ष्याला सामान्य माणसांप्रमाणे लिफ्ट मागताना पाहिले आहे का? तुम्ही ही म्हण ऐकली असेल की जंगलात मोर नाचताना कोणी पाहिला? पण क्वचितच फार कमी लोक असतील ज्यांनी मोर पाहिला असेल! जगात तुम्हाला खूप सुंदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
*तेजोवलय (Aura)*
*ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,*
मानवी शरीर universal life force जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे. या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ, maintenance आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो. या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते. आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय. प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते. Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते.
माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू. यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही. किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले मत तयार होते.. याचे कारण आपले आणि त्याचे हृदय चक्र (अनाहत चक्र) जी तेजोवलये बाहेर सोडत असतात ती एकमेकांना स्पर्शतात आणि सूक्ष्म पातळीवर माहितीची देवाणघेवाण करतात.. आणि आपण त्याप्रमाणे त्याच्याशी आपले वागणे बोलणे ठरवतो.
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची ��क्ती.. आपल्या मनात दिवसाला सरासरी 70000 विचार येतात.. विचार सुद्धा ऊर्जा रुपातच उत्सर्जित होत असतात.. त्यांचा ही प्रभाव आपल्या तेजोवलयावर पडत असतो. सकारात्मक विचारांमुळे आपले तेजोवलय नेहमी स्ट्रॉंग रहाते. जर आपण सतत निराशेच्या , द्वेषाच्या किंवा रागाच्या विचारात राहात असू तर आपल्या तेजोवलायवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात..आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहाते..
जर दोन्ही हात पसरून आपण उभे राहिलो तर जो अंडाकृती आकार आपल्या शरीरासभोवती तयार होईल तेवढे सर्वसाधारण निरोगी माणसाचे तेजोवलय त्याच्या शरीराबाहेर सर्व दिशांनी पसरलेले असते. या ह्ददीत आपली आवडती किंवा जवळची व्यक्ती आली तर आपल्याला आवडतं.. पण ज्यांच्या शी आपलं फारसं पटत नाही किंवा वर सांगितल्या प्रमाणे एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल आपले प्रथमदर्शनी चांगले मत नाही अशी व्यक्ती आली , तर आपण नकळतच 2 पावलं मागे सरकतो.. कदाचित यावरूनच ,"keeping someone at arm' length" किंवा "2 पावलं दूर रहा " वगैरे वाकप्रचार निघाले असावेत.
तेजोवलय जर clean आणि strong असेल तर आपल्या आरोग्यावरच नव्हे तर सम्पूर्ण आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होतो. तुमचं सगळं व्यक्तिमत्व दुसरयांवर प्रभाव पडणारं बनतं.. आपसी संबंध चांगले रहातात.. उच्च पदावरील व्यक्ती, अभिनेते, देशप्रमुख किंवा इतरही क्षेत्रातील अशा व्यक्ती ज्यांना नेतृत्वगुण आणि mass influence ची सवय असते त्यांचे तेजोवलय खूप स्ट्रॉंग असते.
प्राचीन योग शास्त्रात देखील तेजोवलयाचं महत्व सांगितलं आहे. आपण जर देवदेवतांची चित्र पाहिली तर त्यांच्या मस्तका भोवती गोल तेजस्वि प्रकाश दाखवलेला असतो. ते तेजोवलय असते. उर्जास्वरूपात असल्याने साध्या डोळ्यांना तेजोवलय बघता येत नाही. पण काही विशिष्ठ पद्धतीने नियमित अभ्यास आणि सराव केला तर ते शक्य आहे.
तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.
आपण पाहिले की तेजोवलय उर्जास्वरूपात असल्याने ज्यांचे आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्र विकसित झाला आहे, जसे थोर संत, योगी, किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती, यांना ते सहज बघता येते.
1939 साली सायमंड कीर्लियन या एका रशियन शास्त्रज्ञाला इतर काही संशोधन करत असता अपघातानेच अशा एका तंत्राचा शोध लागला ज्यायोगे त्याला मशिनद्वारे तेजोवलय बघता आले. त्याने त्या तेजोवलयाचे छायाचित्र (photograph) घेतले. व तेजोवलयावर आणखी संशोधन करून Aura किंवा तेजोवलय खरोखर अस्तित्वात असते हे सिद्ध केले. ह्या तंत्राला कीर्लियन फोटोग्राफी असे नाव पडले.
भारतात प्राचीन काळी ऋषीमुनींना त्यांच्या यौगिक सामर्थ्याने तेजोवलयाचे सर्व ज्ञान होते व ते त्यांना सहज पहाता येत असे. तेजोवलयाला सुद्धा विविध रंग असतात आणि त्या रंगांना अर्थ असतात, किंवा रंगांमधून आपल्याला तेजोवलयाबद्दल अधिक माहिती मिळते ह्याचे सखोल ज्ञान आपल्या अंत:चक्षु द्वारे त्यांना होते. यावर अनेक पौराणिक आणि इतर ग्रंथांमध्ये माहिती उपलब्ध आहे. कीर्लियन फोटोग्राफीने घेतलेल्या तेजोवलयाच्या छायाचित्रात सुद्धा असे विविध रंग आढळून आले. आणि अखेर आधुनिक विज्ञानाने तेजोवलयाचे अस्तित्व मान्य केले. गुगल वर कीर्लियन फोटोग्राफी या विषयावर सर्व माहिती उपलब्ध आहे.
तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल. जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे..? कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची इंद्रिये अतिसंवेदनशील होतात. ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात. प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते.
तेजोवलय clean आणि strong का ठेवावं..? कारण याचे खूप फायदे आहेत.
1. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहातं.
2. आपलं आपल्या भावनां वर नियंत्रण रहातं. व्यक्तिमत्व balanced रहातं.
3. व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. नातेसंबंध.. जो आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ते छान रहातात. सर्व आघाड्यां वर यशप्राप्ती होते.
4. तुमची intuitive power वाढते.
5. तुम्ही तुमच्या स्वतः च्या प्रकाशात रहाता. Victim होण्यापासून किंवा इतरांच्या प्रभावा पासून दूर राहता.
पहिल्या भागात बघितल्या प्रमाणे कुठल्याही interaction किंवा नातेसंबंधां मधे (personal, professional, social) ऊर्जेची देवाणघेवाण होत असते.
अगदी दैनंदिन आयुष्यात बघायचं झालं तर आपण सकाळी उठून आवरून आपल्या ऑफिसला जायला निघतो..( घरातल्या कटकटी असतील तर त्याही आल्या ) जाताना रस्त्यात ट्रॅफीक मधे इतर वाहन चालकांबरोबर वाद होतो..किंवा ट्रेन मध्ये गर्दीत उभे असताना कोणी ओळखीचा भेटतो आणि तो आपल्या अडचणींचा पाढा वाचतो.. ऑफीस मधे बॉस किंवा सहकार्यां
बरोबर अनबन होते..असं बऱ्याच लोकांशी आपलं interaction होत असतं.. सकारात्मक संवाद असेल तर ठीक पण बऱ्याचदा नकारात्मक बोलणं होतं आणि लोकांच्या विचारां मधली, बोलण्यातली ऊर्जा आपल्या तेजोवलयामधे येते.. आपली त्यांच्याकडे जाते. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा रात्री घरी येता तेव्हा विचार करा की किती जणांची नकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता.
खालील कारणां मूळे तेजोवलय संक्रमित किंवा दूषित होऊ शकतं..
1. नकारात्मक विचार, भावना, शब्द, कृती, आपली किंवा इतरांचीही.
2.भीती (social conditioning, beliefs)
3. Low self esteem, low self confidence, lack of self love.
4. कुसंगत
5. कोमा, ऑपरेशन, ऍक्सिडेंट, मानसिक धक्का
6. दुसऱ्याचे जाणीवपूर्वक फेकलेले वाईट विचार किंवा intentions
7.वाईट जागा, अपवित्र स्थळे
8. नशा, इतर वाईट सवयी
8. All internal and external factors beyond our control.
तेजोवलय दूषित असेल तर पुढील लक्षणे आढळतात..
1. अकारण भीती, सतत चिडचिड, राग, चिंता, मत्सर, depression.. Emotional imbalance.
2. Strained relationships
3. Accidents, अडचणी.
4. Imbalanced personality and life.
5. अनारोग्य
वरील लिस्ट वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की जशी आपण दररोज शरीराची स्वच्छता ठेवतो तसेच तेजोवलय clean ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे केलं नाही तर उर्जारूपात जो नकारात्मक कचरा तिथे साठत जातो, त्याने हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
तेजोवलय clean ठेवणं अतिशय सोपं आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी वागण्याचे खूप छान नियम, रीतीरिवाज घालून दिले आहेत. आपण आजही त्यातील बरेचसे नियम पाळतो. बदलत्या काळानुसार काही पाळणं शक्य नसतं. पण तरीही आधुनिक जीवनशैलीशी सांगड घालून, याविषयीचे आवश्यक ज्ञान घेऊन, आपण काही छोटे बदल केले, नियम केले, तर आपण आपले तेजोवलय रोजच्या रोज नक्की cleanआणि strong ठेवू शकतो.
तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टीनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहाते.
आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.
1. मिठाचा वापर
हा फार छान त्वरित results देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ (sea salt) मिळतं. अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मीठ सुद्धा चालेल.
मिठामधे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे. घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपणं संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवतेय, अडचणी येतायत, किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा.. हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाऊल्स मधे भरून घरात/ ऑफिसमधे प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल, किंवा खराब होईल. आशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मधे टाकून द्या. कमीतकमी 3 महिने हा उपाय सतत करीत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादी ही पुसू शकता.
जेव्हा कधी खूप depress किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती, किंवा कसलं वाईट वाटत असेल त्या वेळेस दोन्ही मुठीं मधे खडा मीठ घ्या, आणि दोन्ही पाय साधारण गुडघ्यांपर्यंत (खडा मीठ घातलेल्या) गरम पाण्यात बुडवून डोळे बंद करून 10 मिनिट बसा. मनातल्या मनात "माझं तेजोवलय पूर्णपणे शुद्ध झालं आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा ह्या मिठात आणि पाण्यात उतरून निघून गेली आहे" असं म्हणत राहा.. आणि फरक बघा. वर सांगितल्या प्रमाणे, हे पाणी आणि मीठ त्वरित टॉयलेट मधे फेकून द्यावे.
खूपच negative वाटत असेल, किंवा कधी अशा negative वातावरणात जायची, किंवा अशा लोकांशी interact करायची वेळ आली, तर घरी आल्यावर स्नानाच्या अर्धी बादली पाण्यात मूठभर मीठ टाकून त्याने स्नान करावे. मनात वर सांगितलेले intention म्हणावे आणि नंतर नेहेमीसारखे साबण लावून स्नान करावे. हा पण खूप परिणामकारक उपाय आहे.. फक्त ज्यांची त्वचा sensitive आहे त्यांनी रोज करू नये.
अशा लोकांनी मिठा ऐवजी पाण्यात apple cider vinegar चा वापर करावा.
2. ध्यान (meditation)
ध्यानाचे फायदे अपरिमित आहेत. याने तुमचे तेजोवलय तर नेहेमी शुद्ध (clean) आणि strong राहतेच, पण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ज्यांनी ध्यान आधी केलं नाहीये, किंवा ध्यानाबद्दल माहिती नाही, त्यांच्या साठी अतिशय powerful "1 minute meditation" काल ग्रुपवर पोस्ट केलं होतं.
3. सकारात्मक विचार
ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्पं हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मकते मधे वाया घालवतो. घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, किंवा बाह्यपरिस्थिती कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. आपण फक्त स्वत:ला बदलू शकतो. सकारात्मक विचारांनी तुमचं तेजोवलाय नुसतं शुद्धच होत नाही तर ते अधिकाधिक strong होत रहातं आणि त्याला natural protection मिळत राहत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की समोरची माणसं त्यांच्या विचारातून, बोलण्यातून कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकत असली, तरी तुमच्या सकारात्मक विचारां मुळे, तुम्ही त्याने प्रभावित होत नाही. सततच्या सकारात्मक (positive) विचारां मुळे बाह्य परिस्थिती सुद्धा हळूहळू बदलत जाते.
4. संगत
आपण नेहेमी नकारात्मक लोकांच्या संगतीत राहतो का.. कोणाशी बोलुन ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकटं, किंवा depress वाटतं का.. तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे. जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल किंवा अशा व्यक्तींशी टाळता येत नाही असा रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या negative emotions ना बढावा देऊ नका, त्यांच्या बरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका.. किंवा दुःखाशी स्वतःला relate करू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषुन घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि तुम्ही मात्र down व्हाल.
काहीवेळेस आपण काही समूहांशी विविध कारणांनी जोडलेले असतो. यात फेसबुक वरचे virtual समूह सुद्धा आले बरं का.
जर समूहात काही लोकं नकारात्मक विचार प्रसारित करत असतील, किंवा सतत बोलत असतील तरीही सावध. अमेरिकेत तिथल्या निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्षां विरुद्ध असे खूप virtual आणि प्रत्यक्ष समूह बनवले गेलेत. आपला त्यावर चांगले किंवा वाईट बोलण्याचा विषय नाही. पण Mass influence खाली येऊन लोकं अप्रत्यक्ष पणे ही नकारात्मकता स्वताच्या आयुष्यातही आमंत्रित करतात हे त्यांना समजतच नाही.
आपल्या मनात विचार हे बाहेरील विचारविश्वामधून येत असतात.. आपल्याला वाटलं की मी हा विचार केला तरी आपण ज्या vibrations वर आहोत त्यांच्याशी मिळतेजुळते विचार आपल्या पर्यंत बाहेरून येतात आणि आपण ते ग्रहण करत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक संगतीत राहिलात, तर कुठले विचार घ्याल हे तुम्हीच ठरवा.
पूर्वीं लोकं यासाठीच म्हणत "सुसंगती सदा घडो".
5. नामस्मरण (mantra chanting)
आपल्या ऋषी मुनींनी तप साधनेच्या बळावर कुठले स्वर, शब्द रचना एकत्रित करून विशिष्ठ संख्येत म्हटल्या की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर, वातावरणावर, विशिष्ठ कारणासाठी होतो हे शोधून मंत्र शास्त्र विकसित केले. नामस्मरण किंवा एखादा विशिष्ठ मंत्र जेव्हा आपण विशिष्ठ संख्येत रोज म्हणतो, तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि strong करत रहातो. Natural protection देत रहातो. आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो पण याचे प्रचंड फायदे आहेत.
6. पवित्र स्थळे/ तीर्थक्षेत्रे
काही जागांची स्पंदनं चांगली नसतात. स्मशान, मद्यालये, किंवा तत्सम इतर वाईट कृत्ये होत असणाऱ्या जागा. या ठिकाणी आपले तेजोवलय पटकन संक्रमित किंवा दुषित होऊ शकते. याउलट काही जागा अतिशय पवित्र आणि उच्च स्पंदने असलेल्या असतात. पृथ्वीच्या पाठीवर अशी 7 मुख्य ठिकाणे (power spots) आहेत ज्याना पृथ्वीची सप्तचक्रे म्हणतात. भारतात हिमालयात कैलास पर्वत हे असे ठिकाण आहे की जिथे उच्चतम सकारात्मक स्पंदने आहेत आणि त्याला पृथ्वीचे सहस्त्रार चक्र म्हणतात. जागांची स्पंदने विचारात घेऊन पूर्वजांनी मंदिरांची स्थापना केली. प्राचीन काळी तीर्थयात्रेला जायची प्रथा याचसाठी होती की आपले तेजोवलय शुध्द व्हावे. तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरात जाण्याचा नेम ठेवा.
7. प्राणायाम/ योगासनं/ व्यायाम.
प्राणायाम हा तेजोवलय clean आणि स्ट्रॉंग ठेवण्याचा अतिशय परिणामकारक उपाय आहे. पण तज्ञानकडून शिकून मगच करावा.योगासने आणि त्यातही सूर्य नमस्कार हा ही अतिशय प्रभावी आहे.
8. पौष्टीक आहार, rest आणि पूर्ण झोप याबद्दल वेगळे सांगायची गरज एव्हढ्याचसाठी की ह्या तीन अतिशय basic गोष्टी सुद्धा आपण आजकाल न पाळल्यामुळे तुमचे तेजोवलय weak होऊ शकते.
9. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे
आपण सर्व निसर्गातील पंचतत्वातून जन्मलो आणि परत तिथेच जाणार आहोत. निसर्गातून, झाडं, हिरवळ, डोंगर, नद्या, यातून प्राणशक्तीचा खजिना आपल्याला मिळत असतो. आपले तेजोवलय नैसर्गिक रित्या clean आणि strong
ठेवायला निसर्ग खूप मदत करतो.
पूर्वी आपली आजी किवा आई, आपल्याला काही झालं की ..किंवा शुभकार्यानंतर दृष्ट काढायची, आठवतं..? तेजोवलय स्वच्छ किंवा शुद्ध करण्याचाच तो प्रकार आहे. मीठ आणि मोहरी या दोन्हीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद आहे. तसेच बाहेरून घरी आल्यावर चप्पल घराबाहेर काढून बाहेरच विहिरीवर डोक्यावरुन आंघोळ करून मग घरात यायचं अशी पद्धत होती.. त्यांचं कारण लक्षात आलं..?
बाहेरील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल तेजोवलय शुद्ध रहावं.. जेवायच्या आधी जेवणाच्या ताटाला नमस्कार करून एखादा श्लोक म्हणून जेवायची पद्धत. जेणेकरून जेवण बनवणाऱ्याची नकारात्मक विचारस्पंदन निघून जावीत. या खूप लहान गोष्टी आहेत पण तेजोवलय शुद्ध ठेवायला खूप मदत करतात.आता सुद्धा आपण यातलं जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं.
0 notes
nitinkandharkar · 3 years
Text
दिवाळी, टेप रेकॉर्डर अन एसटी…
सन १९८९. एका साईटवर स्लॅबचे काम चालले होते. दुसर्‍या दिवशी नरकचतुर्दशी होती. मनात घालमेल चालली होती. रात्री दहाची बस होती. सकाळी औरंगाबाद – गुलबर्गा अन रात्री औरंगाबाद – उमरगा. दोनच बस होत्या उमरग्याला जायला. ही बस चुकली तर दिवाळी हुकली, ही चिंता सतावत होती. संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी स्लॅब भरणे चालूच होते. नवीन असल्यामुळे अन दुसरे कुठले काम नसल्यामुळे दिवसभर साईटवरच थांबलो होतो. दुसरा हेतू हा होता की घर मालक दिवाळी असल्यामुळे का होईना फिस देतील!
अंधार पडला अन एकदाचे स्लॅबचे काम संपले. दबकत दबकतच घर मालकाकडे गेलो. ते काँट्रॅक्टरचे व इतरांचे पेमेंट करत होते, ते पहात थांबलो. शेवटी त्यांनी माझ्याकडे पाहिले अन खिसा दाखवत म्हणाले ‘रिकामा झाला. दिवाळीहुन आल्यावर देतो’.
मी हादरूनच गेलो. गावी जाण्यापुरतेही पैसे नव्हते. सोबत काही घेवून जावे असे मनात होते, ते तर लांबच, तिकिटाचेही वांदे होते. ‘जेवढे शक्य आहे तेवढे द्या, मला गावी जायचे आहे’ लाज सोडून मी म्हणालो. तोंड कसेसेच करत त्यांनी दुसर्‍या खिशात हात घातला. माझ्याकडे पाठ करून आतल्या आत मोजणी केली अन मोजून तीन हजार माझ्या हातावर ठेवले. मला किमान पाच हजाराची अपेक्षा होती. पण तेवढे तर तेवढे सही म्हणून पैसे घेतले अन रिक्षा करून सरळ औरंगपुर्‍यात गेलो. एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जाऊन काही टेपरेकॉर्डर पाहिले. साडे आठ वाजून गेले होते. वेळ कमी होता. दिड हजाराचा टेप घेतला अन पाचशेच्या काही कॅसेट्स घेवून तिथून निघालो. खिशात हजार रुपये खुळखुळत होते. एका हॉटेलमध्ये राईसप्लेट खाल्ली अन तडक बसस्टँडवर गेलो.
दिवाळी असल्यामुळे बसस्टँडवर खूप गर्दी होती. या काळात अन महालक्ष्मीच्या आदल्या दिवशी या बसला तुडुंब गर्दी असते हे माहित होते. पण रिझर्वेशन करून आरामात प्रवास करायचा ही प्रथा अजून अंगवळणी पडली नव्हती. त्यामुळे गर्दीत बसमध्ये चढणे हे एव्हरेस्ट चढण्याप्रमाणे दिव्य काम असायचे. सामान व्यवस्थित सांभाळत प्लॅटफॉर्मवर जाऊन उभा राहिलो. बरोबर दहा वाजता बस आली. डेपोतून बस बाहेर निघाल्याबरोबर बसच्या मागे झुंडी पळत सुटल्या. प्रत्येक खिडक्यातून हातरुमाल, गाठोडे, बॅग टाकत काही लोक कसरत होते. कुणी मागच्या खिडकीतून आत घुसत होते. माझ्याकडे सामान असल्यामुळे जागा पकडण्यासाठी धावपळ करणे शक्य नव्हते.
बस प्लॅटफॉर्मला लागेपर्यंत अर्ध्याच्या वर भरली होती. काही लग्गेबाज लोक डेपोतुनच बसून आले होते. ‘मागे सरका, ए बाई दम खा, मरायचंय का...’ असे शेलके बोल कंडक्टर सुनावत होता. पण कुणी ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. ड्रायव्हर उरतल्यावर त्याच्या दारातूनही आत घुसण्यासाठी लोकांचा रेटा चालू होता. त्यात काही मुले आई वडील दिसत नसल्यामुळे भोकाड पसरून थयथयाट करत होते. त्याकडे दुर्लक्ष करून मिळेल त्या वाटेने लोक आत घुसत होते.
दारातून आत जाण्यासाठी भांडाभांडी सुरू झाली होती. ‘तुला बघून घेतो, तू आत तर ये’ असे म्हणत एकमेकाला धमकावत लोक आत घुसत होते. त्यातच ‘बाई माणसाला जाऊ द्या’ असे म्हणत त्या संधीचा फायदा घेवून काही लोक आत घुसण्यात यशस्वी होत होते.
मी त्या गर्दीत भर मध्याभागी होतो. काही न करता पुढे धकलला जात होतो. मागच्या रेट्यामुळे एकदाची पहिली पायरी गाठली. गळ्यात शबनम बॅग अन काखेत टेपचे खोके धरून एका हाताने आतली दांडी पकडली अन र��टा देवून दुसर्‍या पायरीवर चढलो. बसच्या आत चढलो होतो, आता चिंता नव्हती. तितक्यात कंडक्टर आला. ‘सर्का फुढं. ये उचल ते गाठोडं. ए म्हातारी मध्येच काय बसलीस? चल हो मागं...’ असे खेकसत तो कसाबसा आत चढला अन टन टन टन टन बेल वाजवली. दाराबाहेर अजूनही खूप लोक होते. त्यांची घालमेल चालली होती.
ड्रायव्हरने ढुरुंग ढुरुंग करून एक्सिलेटर दोन चारदा दाबले तसे लगबगीने रेटा देत शिव्या घालत बाहेरचे लोक आत चढले. दुध उतू जाऊन भांड्याबाहेर पडते तशी अवस्था बसची झाली होती. दारात लटकलेल्या लोकांसहीत दार बंद न करताच बस निघाली. बसस्टँडच्या बाहेर येवून थोडी थांबली. कंडक्टरने आरडाओरडा करत सर्वांना मागे रेटत कसेबसे लटकलेल्या लोकांना आत घेवून धाडकन दार लावून घेतले अन बस परत सुरू झाली.
जुन्या एसटी बसला मागच्या बाजून दार असायचे. आत गेल्यावर उजव्या बाजूला कंडक्टरची सीट अन त्याच्या मागे संपूर्ण आडवा बेंच असायचा. मी पायर्‍या चढुन कंडक्टरच्या सिटच्या बाजूला उभा राहिलो. हातातले सामान ठेवायला एकही रॅक रिकामा नव्हता. टेपचे खोके दोन्ही पायात मांडीत धरून एक हात शबनमवर अन एक वरच्या दांडीला पकडून अवघडुन उभा राहिलो. दाटीवाटी इतकी होती की वरचा हात सोडला तरी पडलो नसतो. चारी बाजूने लोकांचे टेकन होते.
काही वेळाने, धान्याने भरलेल्या कोठीला हलवल्यावर जसे अजून धान्य मावते तसे काठोकाठ भरलेल्या बसच्या आतली खेटून खेटून उभी असलेली माणसे हादर्‍यामुळे योग्य जागी चपखल बसली. म्हणजे उभी राहिली. त्यामुळे थोडा श्वास मोकळा झाला. जवळ जवळ तासाभराने कंडक्टरचे तिकिटाचे महत्कार्य संपले अन तो जागेवर जाऊन बसला. एवढी गर्दी असूनही काही वेळातच त्याने लिखापडी आटोपून दोनदा टन आवाज केला. तत्क्षणी आतले लाईट बंद झाले. मी त्याला गेवराई शहागड किंवा बीडचे कुणी बसलेले पॅसेंजर आहेत का विचारणार होतो. म्हणजे त्या सीटजवळ जाऊन उभा राहिलो असतो. पण त्याने लाईट बंद करून ती संधीच घालवली. आता उभे राहुन प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
बराच वेळ माझ्या पिंडर्‍याला मागून काही घासत होते. अंधारात काही दिसत नव्हते, अन खाली वाकणे तर शक्यच नव्हते. बसच्या हादर्‍यामुळे अन वळणावळणाच्या रस्त्यामुळे पायात धरलेले टेपचे खोके खाली स्थिरावले होते. पायात स्पोर्टस बुट होते. एक बुट पायानेच काढला अन मागे काय आहे हे चाचपडून पाहिले. पेपरचा गठ्ठा होता बहुतेक. त्या गठ्ठ्यावर एक म्हातारी मुटकुळे होवून बसली होती. मी मागे वळून पाहतोय हे तिच्या लक्षात आले असावे. माझेच गठ्ठे आहेत असा तीचा समज होवून ती थोडे मागे सरकली. मी पटकन त्या गठ्ठ्यावर बसलो. पायाला रग लागली होती. खाली बसल्यामुळे एकदम रिलॅक्स वाटले.
वडीगोद्री, शहागड, गेवराई गेले. कुठेतरी जागा होईल ही अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. उलट अजून लोक आत आले. बीडला कंडक्टर ड्रायव्हर बदलतात हे माहित होते. कंडक्टरने चिल्लर तिकिटावर लिहून दिली होती. ते मनात घोळत बसून राहिलो. एकदाचे बीड आले. किमान अर्धा तास बस तिथे थांबणार होती. खाली उतरून कँटीनमध्ये चहा घेतला. पाय मोकळे केले अन बसजवळ जाऊन उभा राहिलो. एकदम तिकिटावर लिहिलेले आठवले अन कंडक्टरच्या शोधात निघालो. तो वरती आराम कक्षात गेला असे कळले. नवीन कंडक्टरला सांगून पळतच तिथे गेलो. त्याला तिकिट दाखवले. त्याने हिशोब केला अन मलाच तीन रुपये मागितले! एवढा द्रविडी प्राणायाम करून फायदा होण्या ऐवजी नुकसानच झाले.
खजील होवून खाली आलो. बस सुरू होण्याच्या बेतात होती. म्हातारी अन पेपरच्या गठ्ठ्याने मला चांगली साथ दिली. माझेच गठ्ठे आहेत असा समज झाल्यामुळे तिने कुणाला तिथे बसू दिले नाही. ती संपूर्ण रात्र त्या गठ्ठ्यावर बसून सकाळी सहा वाजता उमरग्याला पोहोचलो. पेपरच्या अनेक उपयोगापैकी हा उपयोग माझ्या चांगलाच सत्कारणी लागला होता.
झर झर चालत घरी गेलो. प्रवीण (भाऊ), दादा (वडील) यांचे स्नान झाले होते. ते फराळ करण्याच्या तयारीतच होते. मी आल्याचा सर्वांना आनंद झाला. आईच्या चेहर्‍यावर तर आनंद ओसंडून वहात होता. प्रवासातील गमती जमती सांगत व इतर गप्पा मारत टेपरेकॉर्डर बाहेर काढला. ओवाळणी म्हणून पहिल्यांदा आईच्या हातात दिला. हळद कुंकु लावण्याचे सोपस्कार झाल्यानंतर भीमसेन जोशींची अभंगवाणी लावली. त्यानंतर ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या गाण्याने दिवाळीचे उत्साही वातावरण निर्माण केले. मागे माझ्या चुकीमुळे (बावळटपणामुळे) दिल्लीमेड टेपरेकॉर्डर घरी आला होता. त्याची सहा महिन्यात वाट लागली होती. ती भरपाई सोनी कंपनीच्या या छोट्याशा का होईना ब्रँडेड टेपने केल्याचे समाधान मला होत होते.
आम्ही सर्व सात भावंडे असतांना दिवाळीत वेगळाच उत्साह असायचा. सुवासिक तेल, उटणे, मोती साबण, फुलबाजे, फटाके, फराळ यांची रेलचेल असायची. पण कामामुळे, लग्न झाल्यामुळे, कौटुंबिक जवाबदारीमुळे एकत्र जमणे हळूहळू कमी झाले. असे असले तरी आईचा उत्साह अजूनही कायम होता. त्याच उत्साहाने तिने मला पायावर खोबरे चोळून, कणकेच्या दिव्याने ओवाळून यथासांग अभ्यंग स्नान घातले. तेल लावून रगडून रगडून मालिश केल्यामुळे अन धुराने भरलेल्या न्हाणीघरातल्या बंबातील गरम गरम पाण्यामुळे रात्रीच्या प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. यानंतर ओसरीवर बसून सर्वांनी मस्त फराळ केला.
एचएमव्हीचा रेकॉर्ड प्लेअर अन दिल्ली मेड टेपरेकॉर्डर नंतर बर्‍याच कालावधीनंतर घरात टेप रेकॉर्डर आला होता. हा लाल रंगाचा टेप सर्वांना आवडला. पण कॅसेटस मात्र प्रवीणला अजिबात आवडल्या नाहीत. सगळी गाणी रिमिक्स होती. आपल्या कमाईने वस्तु घेण्याचा उत्साह नडला होता. त्यामुळे हे माझ्या लक्षातच आले नव्हते. रिमिक्स प्रकार प्रवीणला बिलकुल आवडत नव्हता. पाचशे रुपये वाया गेले होते. पण आता नाईलाज होता.
दुपारी बाजारात जाऊन आम्ही काही कॅसेट्स विकत घेतल्या. जुन्या टेपच्या सुस्थितीतील काही कॅसेट्स घरी होत्याच. पुढचे तीन दिवस घरात टेपचा आवाज घुमत होता...
असा प्रवास, तशी दिवाळी अन एखादी वस्तु विकत घेवून सरप्राईज देण्याचा आनंद आता राहिला नाही. डिजिटल क्रांतिमुळे आजची पिढी या अनुभवाला मुकली आहे हे निश्चित!
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rakhi Special Narali Bhat : नारळी भात (साखरेचा)
Rakhi Special Narali Bhat : नारळी भात (साखरेचा)
Rakhi Special Narali Bhat : नारळी भात (साखरेचा) तांदूळ तासभर आधी धुऊन ठेवावे. थोडेसे तूप टाकून गरम तुपावर प्रथम लवंगा परताव्या व नंतर त्यावर त��ंदूळ परतावेत. तांदळाच्या दुप्पट गरम पाणी त्यावर घालावे. चवीला मीठ व किंचित हळद घालून तो भात मोकळा शिजवावा. शिजल्यावर तो परातीत पसरून मोकळा करावा. एका … साहित्य : 2 वाट्या जुने तांदूळ, 1/2 नारळ, 3 वाट्या साखर, 1/2 वाटी तूप, 5-6 लवंगा, 9-10 बादाम-बी, 7-8…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 1 year
Text
सूर्य नारायणाची महती.
आज मी श्री.समर्थां सोबत तळ्यावर फेऱ्या घालत होतो.अधून मधून प्रो.देसायांची ते येतील समजून त्यांची वाट पहात होतो.शेवटी फेऱ्या घालून पाय दमले म्हणून दोघेही बाकावर चर्चाकरत बसलो.चर्चेचा विषय होता,योग आणि सूर्य नमस्कार.गावात, घराच्या बाहेर येऊन सकाळी सूर्याकडे बघून नमस्कार करून सकाळचं चहा पाणी करून बाहेर अंगणात येऊन चादर पसरून योग करण्याच्या उद्देशाने सूर्य नमस्कारापासून सुरवात करण्याचं सौख्य…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
करंजे नदीपात्रात कामाच्या नावाखाली बेसुमार उत्खनन
करंजे नदीपात्रात कामाच्या नावाखाली बेसुमार उत्खनन
आमदार वैभव नाईक यांनी केली नदीपात्रातील माती उत्खननाची पाहणी नदीपात्रा खालील गावांना पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता पर्यावरण, जलसंधारण मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कणकवली: कणकवली तालुक्यात फोंडा – जानवली नदीवर करंजे साठवण तलाव कामाच्या ठिकाणी नदीपात्रातच हजारो क्यूबिक उत्खनन करून हे उत्खनन केलेली माती व दगड नदीपात्रात पसरून ठेवण्यात आली आहे. यामुळे नदीपात्रा खालील गावांमध्ये पूरस्थिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
मोसंबी बागेसाठी उन्हाळ्यातील व्यवस्थापन
मोसंबी बागेसाठी उन्हाळ्यातील व्यवस्थापन
फळझाडाला पाणीपुरवण्यासाठी मडका सिंचन पद्धतीचा वापर करता येतो. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे पाणी पाझरत राहते. त्यातील पाणी हळूहळू पसरून जमिनीत ओलावा तयार होतो. त्यामुळे झाडाच्या मुळांना सातत्याने आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा पुरवठा संथ गतीने होत राहतो. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मोसंबी लागवड पट्ट्यामध्ये पाण्याची टंचाई तीव्रतेने भासत असते. ज्या प्रदेशामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kavitadatir · 4 years
Text
अखेरच्या वळणावरचे झाड
दिगंतात पोचणाऱ्या चढणीच्या रस्त्याच्या अखेरच्या वळणावरचे ते झाड नेहमीसारखेच दिसते -गीतांजलि जोशी #मराठीकविता #म #मराठी #नेटकौल #ट्विटरकट्टा #ग्रेस #वपु #कवी #वाचक #वाचनवेड #आवडलेलं #marathikavita #marathi #yourquote #yq #रिम #म_मराठी #शब्दखेळ #कुसुमाग्रज
दिगंतात पोचणाऱ्याचढणीच्या रस्त्याच्या अखेरच्या वळणावरचेते झाड नेहमीसारखेच दिसते.नेहमीसारखेच फुलते.नेहमीसारखेच झुलते.श्रांत जिवांसाठी नेहमीसारखीच सावली धरते.कनवाळू, मायाळू, थकले-भागले झाड.नेहमीसारखेच तर आहे ते झाड.पण रात्रीच्या अंधाराला साय जे धरलीकी एक निश्वास टाकीत ते झाड फुलांचा संभार मातीवर सोडून देते.आणि त्याला फांदीवरच्या घरट्यातल्या इवल्या पाखरांची आठवण येते. आकाशात पंख पसरून दूर गेलेली,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rohan11 · 4 years
Text
कळीचे व्हावे फूल,
मन अधीर माझे
पण जाईल मज शैशव,
भय कळी मनाचे
कळी फुलता, तारुण्य येता,
मन फुले माझे तयासावे
पण फुलास चिंता राही,
आज यौवन तर उद्या कसे
खरेच हे पुष्प मनीचे गुज,
की माझ्या मनीचे खेळ असे
ते जाते पसरून आनंद दरवळ
मी शुभ्रमेघास कृष्णकिनार लावतसे
मज दिसतो केवळ स्वमनीचाच आरिसा,
जो अंतरीचा पुष्पदरवळ झाकतसे
- रोहन
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
OMG! आकाशात उडताना दिसली अनोखी सायकल, विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO
OMG! आकाशात उडताना दिसली अनोखी सायकल, विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO
OMG! आकाशात उडताना दिसली अनोखी सायकल, विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO आजपर्यंत आपण सर्वांनी अनेक प्रकारचे पक्षी पंख पसरून आकाशात उडताना पाहिले आहेत. पण तुम्ही कधी निर्जीव वस्तू हवेत उडताना पाहिली आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अनोखी सायकल हवेत उडताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला…
View On WordPress
0 notes