Tumgik
#भारत-चीन सीमा मुद्दा
trendingwatch · 2 years
Text
भाजपा सरकार 'शेर की तरह बात करती है, एक चूहे की तरह काम करती है': कांग्रेस प्रमुख खड़गे ने सीमा पर आमना-सामना किया
भाजपा सरकार ‘शेर की तरह बात करती है, एक चूहे की तरह काम करती है’: कांग्रेस प्रमुख खड़गे ने सीमा पर आमना-सामना किया
द्वारा पीटीआई अलवर (राजस्थान) : कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ने सोमवार को आरोप लगाया कि भाजपा सरकार ”शेर की तरह बात करती है लेकिन चूहे की तरह काम करती है” क्योंकि वह सीमा पर घुसपैठ करने के लिए चीन को आड़े हाथों नहीं ले रही है और सीमा पर बहस से भाग रही है. संसद में मुद्दा। भारत जोड़ो यात्रा के इतर राजस्थान के अलवर में एक रैली में बोलते हुए, उन्होंने यह भी दावा किया कि जब कांग्रेस देश के लिए…
View On WordPress
0 notes
navabharat · 2 years
Text
चिदंबरम ने चीन मुद्दे पर सरकार को घेरा: मोदी से चिनफिंग के समक्ष सीमा मुद्दा उठाने के बारे में पूछा
चिदंबरम ने चीन मुद्दे पर सरकार को घेरा: मोदी से चिनफिंग के समक्ष सीमा मुद्दा उठाने के बारे में पूछा
नयी दिल्ली: राज्यसभा में सोमवार को कांग्रेस के वरिष्ठ नेता पी. चिदंबरम ने भारत-चीन सीमा के उस तरफ सड़क एवं पुल सहित विभिन्न आधारभूत ढांचे के निर्माण के बारे में देश को जानकारी देने की मांग करने के साथ ही सरकार से यह बताने को कहा कि जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की बाली में चीनी राष्ट्रपति शी चिनंिफग के साथ मुलाकात हुई थी तो क्या उन्होंने सीमा मुद्दे पर भी चर्चा की थी? उच्च सदन में चिदंबरम ने अनुदान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
भारत चीन ���ुद्यावरून संसदेत आजही गदारोळ;विरोधकांचा सभात्याग.
समृद्धी महामार्गावरून उद्यापासून दोन बसगाड्या चालवण्याची एसटी महामंडळाची घोषणा.
‘चला शहर घडवू’ या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावं - औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांचं आवाहन.
आणि
युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरचं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक.
****
भारत चीन मुद्यावरून संसदेत आजही गदारोळ झाल्यानं, दोन्ही सदनांचं कामकाज बाधित झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने चीनच्या घुसखोरीवर सविस्तर चर्चेची मागणी केली. याप्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केलेल निवेदन पुरेसं नाही, असंही खरगे म्हणाले. उपसभापती हरिवंश यांनी आज या मुद्यावर बोलण्याची परवानगी नाकारत, कालच बोलण्यासाठी वेळ दिला होता असं सांगितलं. त्यावर काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी आणि इतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
लोकसभेतही विरोधकांनी याच मुद्यावरून सभात्याग केला. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल, असं सांगत, सदनाचं कामकाज सुरू केलं. त्यानंतर काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स तसंच तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.
****
भारत संचार निगम लिमिटेड- बीएसएनएलसाठी केंद्र सरकारने एक लाख ६४ हजार कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या पॅकेजमुळे बीएसएनएलमध्ये आमुलाग्र बदल होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं.
****
देशात मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या या वर्षात ८४ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. लोकसभेत शून्यकाळात वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली. फक्त पहिल्या श्रेणीच्या शहरांमध्येच नव्हे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमध्येही स्टार्टअप्स वाढत असल्याचं, गोयल यांनी सांगितलं.
****
द्रुतगती महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा वाढण्याचं वृत्त निराधार असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात बोलत होते. राष्ट्रीय मार्ग, राज्यमार्ग, दुपदरी मार्ग किंवा शहरातल्या रस्त्यांची वेगमर्यादाही वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचं, गडकरी यांनी स्पष्ट केलं.
****
देशात पाच वर्षांखालील बालकांच्या पोषण संकेतांकात सुधारणा झाली आहे. २०१५-१६ मध्ये प्रतिहजार बालकांपैकी ४३ बालकांचा मृत्यू होत होता, आता हे प्रमाण प्रतिहजार ३२ झालं आहे. महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
****
महाराष्ट्र - कर्नाटकातील सीमा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, तसंच कर्नाटक पोलिसांना हटवून केंद्र सरकारचे पोलीस दल तैनात करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. कोबाड गांधी यांच्या फॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
****
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात तो रद्द करणं आणि निवड समिती बरखास्त करणं, ही राज्य शासनाची कृती ‘अघोषित आणीबाणी’ असल्याची टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज विधानमंडळात विशेष पत्रकार परिषदेत बोलत होते. साहित्य, कला आणि क्रीडासारखी सांस्कृतिक क्षेत्रं राजकारणविरहीत असली पाहिजेत, पुरस्कार्थींची निवड करणं किंवा निवड रद्द करण्या�� सरकारचा हस्तक्षेप गैर आणि निषेधार्ह असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळानं हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून उद्यापासून दोन बसगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर ते शिर्डी तसंच, नागपूर ते औरंगाबाद बससेवेचा समावेश आहे. या दोन्ही बससेवा शयन तसंच आसन पद्धतीच्या असतील. यामध्ये दोन बाय एक बैठक व्यवस्थेतली ३० आसनं तर त्यावर १५ शयनव्यवस्थेची आसनं असतील. नागपूर शिर्डी बस दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ९ वाजता तर नागपूर औरंगाबाद बस दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १० वाजता सुटेल. या दोन्ही बसमुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे चार तासांहून अधिक वेळेची बचत होणार आहे. ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १००% सवलत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५०% सवलत असणार आहे.
****
गोवर-रुबेलावर विशेष लसीकरण मोहीम राज्यात उद्यापासून २५ तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातल्या मुलांना एमआर-वन आणि एमआर-टू लसी देण्यात येतील. लसीकरण आवश्यक असलेल्या मुलांचा शोध आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात घेतला जात आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ डिसेंबरला आकाशवाणीरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचा हा ९६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीक आपले विचार किंवा सूचना, नमो अॅपवर आणि माय जीओव्ही फोरमवर तसंच एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर पाठवू शकतात.
****
जी-२० राष्ट्रसमूह आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘चला शहर घडवू या’ या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केलं आहे.
जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधी १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी अजिंठा, वेरुळ लेणी आणि इतर विविध स्थळांना भेटी देणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी आज आढावा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद शहरासह जिल्ह्याची विविधता दाखवण्याची ही एक संधी असल्याचं पाण्डेय यांनी म्हटलं आहे. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसंच इतर अनुषांगिक व्यवस्थेसोबतच वेरुळ, अजिंठा इथल्या सोयीसुविधा, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक आणि पाणी पुरवठा व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी कालव्यात ट्रॅक्टर कोसळून पाच जण ठार झाले. यात तीन महिलांसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा हा ट्रॅक्टर पंढरपूरजवळ कळंब परिसरात कालव्यात कोसळला. हे ऊस तोड कामगार मध्य प्रदेशातील असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावत त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रणजी क्रिकेट स्पर्��ेत गोवा विरुद्ध राजस्थान या सामन्यात अर्जुनने गोवा संघाकडून खेळताना १७८ चेंडूत शंभर धावा केल्या. १९८८ साली रणजी स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यात सचिनने गुजरातविरुद्ध मुंबईकडून खेळताना १२९ चेंडूत शतक झळकावलं होतं.
****
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसअखेर सहा बाद २७८ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा ९०, ऋषभ पंत ४६, कर्णधार के एल राहुल २२, शुभमन गिल २०, अक्षर पटेल १४ तर विराट कोहली एक धाव करून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रेयस अय्यर ८२ धावांवर खेळत होता.
****
शासकीय थकहमी पोटी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तीन कोटी ३ लाख रुपये मिळणार आहेत. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील १३ सहकारी संस्थांना एकूण ९६ कोटी ५३ लाख रुपये या बँकांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
शैक्षणिक तसंच क्रीडा क्षेत्रात दिव्यांग विद्यार्थ्यांचं कर्तृत्व सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव, समता पर्व आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीनं आज नांदेड इथं पोलीस परेड ग्राउंड इथं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
१८ व्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे.
****
0 notes
dainiksamachar · 2 years
Text
उत्तराखंड में अमेरिकी सैनिक देख चीन के सीने में उठी जलन, भारत ने भी दो टूक सुना दिया
नई दिल्ली : अमेरिका के साथ उत्तराखंड में चल रहे संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास पर चीन की आपत्ति को भारत ने सिरे से खारिज कर दिया है। उसने दो टूक कहा है कि हमारे सैन्य अभ्यास को लेकर किसी भी तीसरे पक्ष को कोई मतलब नहीं होना चाहिए। भारत ने पलटवार करते हुए कहा कि चीन को पहले खुद आईने में झांकना चाहिए कि उसने पूर्वी लद्दाख में अतिक्रमण करके किस तरह समझौतों पर उल्लंघन किया है। 'दाल भात में मूसल चंद' बनने की कोशिश कर रहे चीन ने भारत-अमेरिका युद्धाभ्यास पर यह कहते हुए आपत्ति की है कि यह सीमा पर शांति के लिए हुए द्विपक्षीय समझौतों का उल्लंघन है। बीजिंग लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC) के नजदीक हो रहे युद्धाभ्यास को भारत-चीन मामलों में अमेरिका की दखल के रूप में देख रहा है। 'पूर्वी लद्दाख में चीन ने खुद 1993 और 96 के समझौते का उल्लंघन किया' चीन की आपत्ति से जुड़े सवाल के जवाब में विदेश मंत्रालय के प्रवक्ता अरिंदम बागची ने कहा कि भारत ने किसी तीसरे देश को इसका 'वीटो' नहीं दिया है कि किसके साथ सैन्य अभ्यास करें, किसके साथ नहीं। उन्होंने कहा कि युद्धाभ्यास का द्विपक्षीय संबंधों से कुछ लेना-देना ही नहीं है। बागची ने आगे कहा, 'लेकिन चूंकि ये चीनी पक्ष की तरफ से उठाया गया है तो मैं जोर देकर कहता हूं कि चीनी पक्ष को आत्ममंथन की जरूरत है और उन्हें इस बारे में सोचना चाहिए कि उन्होंने खुद 1993 और 1996 के समझौते का उल्लंघन किया है।' बागची ने कहा कि भारत जिसके साथ चाहे सैन्य अभ्यास करे, किसी तीसरे देश को उसने ऐसे मुद्दों पर कोई 'वीटो' नहीं दिया है। LAC के नजदीक भारत-चीन संयुक्त अभ्यास से चिढ़ा है चीन इससे पहले चीन ने भारत के साथ ये मुद्दा उठाया था कि एलएसी के पास अमेरिका के साथ उसका सैन्य अभ्यास 1993 और 1996 में दिल्ली और बीजिंग के बीच हुए समझौते की भावनाओं के खिलाफ है। इससे द्विपक्षीय विश्वास पैदा करने में मदद नहीं मिलेगी। दरअसल, 1993 का समझौता एलएसी पर शांति बरकरार रखने के लिए हैं। वहीं 1996 का समझौता 'भारत-चीन सीमा इलाके' पर दोनों पक्षों की तरफ से विश्वास बढ़ाने वाले कदमों से जुड़ा है। विदेश मंत्रालय के प्रवक्ता बागची से जब चीन में सख्त कोरोना लॉकडाउन के खिलाफ हो रहे विरोध-प्रदर्शनों के बारे में पूछा गया तो उन्होंने कुछ कहने से इनकार किया। उन्होंने कहा कि वह किसी भी देश की कोरोना से निपटने की रणनीति पर कोई टिप्पणी नहीं करेंगे। इसके साथ ही उन्होंने उम्मीद जताई कि जल्द ही दुनिया कोरोना के कहर से बाहर आएगी। http://dlvr.it/SdjdN2
0 notes
col-life23 · 3 years
Text
भारत चीन संघर्ष: भारत-चीनी सैन्य टकराव .. गुप्त वीडियो जारी! - चीन ने गैल्वेन क्लैश वीडियो जारी किया और आरोप लगाया कि भारतीय सैनिकों ने बहुत उत्पीड़न किया
भारत चीन संघर्ष: भारत-चीनी सैन्य टकराव .. गुप्त वीडियो जारी! – चीन ने गैल्वेन क्लैश वीडियो जारी किया और आरोप लगाया कि भारतीय सैनिकों ने बहुत उत्पीड़न किया
मुख्य विशेषताएं: भारत और चीन के बीच लंबे समय तक सीमा का मुद्दा। पिछले जून में द्विपक्षीय संघर्ष। चीन ने जारी किया गुप्त वीडियो चीन ने भारत पर आरोप लगाए। भारत और चीन के बीच सीमा का मुद्दा, जो पिछले साल मई में शुरू हुआ था, अब तक चल रहा है। इस बीच, 15 जून को, कलवान घाटी में दो सेनाओं के बीच हुई झड़प में 20 भारतीय सैनिक शहीद हो गए। चीनी सरकार ने आज घोषणा की कि पांच चीनी सैन्यकर्मी मारे गए हैं, जबकि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years
Text
भारत-चीन सीमा पर स्थिति 'आम तौर पर स्थिर': चीन
भारत-चीन सीमा पर स्थिति ‘आम तौर पर स्थिर’: चीन
चीनी विदेश मंत्रालय ने मंगलवार को कहा कि चीन-भारत सीमा पर स्थिति “आम तौर पर स्थिर” है और दोनों पक्ष पूर्वी लद्दाख में गतिरोध के बाद सीमा की स्थिति को कम करने के लिए राजनयिक और सैन्य चैनलों के माध्यम से बातचीत और संचार बनाए हुए हैं। चीन के विदेश मंत्रालय के प्रवक्ता झाओ लिजियन ने एक सवाल का जवाब देते हुए यह टिप्पणी की कि चीन भारत-चीन सीमा पर मौजूदा स्थिति को कैसे देखता है और दोनों देशों के बीच…
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 3 years
Text
कोविद संकट: चीन समय पर आपूर्ति के साथ भारत को समर्थन का आश्वासन देता है, महामारी के महामारी 'दुश्मन' को बुलाता है
कोविद संकट: चीन समय पर आपूर्ति के साथ भारत को समर्थन का आश्वासन देता है, महामारी के महामारी ‘दुश्मन’ को बुलाता है
नई दिल्ली: चीन ने शुक्रवार को कोरोनोवायरस महामारी के खिलाफ लड़ाई में भारत के प्रति समर्थन व्यक्त करते हुए आश्वासन दिया कि वह पड़ोसी देश की मदद करने के लिए सब कुछ करेगा। विदेश मंत्रालय की ओर से जारी एक आधिकारिक बयान में कहा गया है कि विदेश मंत्री एस जयशंकर ने शुक्रवार शाम चीन के विदेश मंत्री और विदेश मंत्री वांग यी से फोन पर बातचीत की। बयान में कहा गया है, “चीनी पक्ष के अनुरोध पर इस मौके पर भारत…
View On WordPress
0 notes
ckpcity · 4 years
Text
भारत, जापान और दक्षिण कोरिया के साथ यूएस विल वर्किंग टू टैकल थ्रेट टू चाइना, सीस सीनेटर मार्क वार्नर
भारत, जापान और दक्षिण कोरिया के साथ यूएस विल वर्किंग टू टैकल थ्रेट टू चाइना, सीस सीनेटर मार्क वार्नर
Tumblr media Tumblr media
प्रतिनिधित्व के लिए छवि।
बीजिंग के साथ व्यापार करने वाले संगठनों के हर पहलू पर चीनी निगरानी पर गंभीर चिंता व्यक्त करते हुए, वार्नर ने कहा कि अमेरिका चीन, चीन और दक्षिण कोरिया जैसे देशों के साथ मिलकर चीन से खतरे से निपटने के लिए काम करेगा।
PTI वाशिंगटन
आखरी अपडेट: 23 जुलाई, 2020, सुबह 9:24 बजे IST
अमेरिका ने भारत, जापान और दक्षिण कोरिया जैसे देशों के साथ मिलकर चीनी निगरानी के खतरे से निपटने…
View On WordPress
0 notes
knowledgeocean · 4 years
Link
डोकलाम विवाद और भारत द्वारा लद्दाख बॉर्डर पर सड़क निर्माण के चलते चीन पिछले काफी वक्त से बौखलाया हुआ है। ऐसे में वर्तमान में दोनों देशों के बॉर्डर पर विवाद की स्थिति उत्पन्न हो गई है। सोमवार रात गलवान घाटी से भारतीय सेना के अफसर समेत 20 जवानों के शहीद होने की खबर आई, वहीं 40 चीनी सैनिकों की मौत की भी बात कही गई। हालांकि चीनी मीडिया ने इस बात की पुष्टि नहीं की है। जिसको देखते हुए एक सवाल जेहन में उठता है कि क्या इस बार भारत चीन को देगा मुंह तोड़ जवाब? या इतिहास की तरह ही इस बार भी भारत को चीन से युद्ध की भारी कीमत चुकानी पड़ेगी।
0 notes
hindinewshub · 4 years
Photo
Tumblr media
UN Chief Urges China, India To Avoid Action That Increase Boundary Tension लगभग 3,500 किलोमीटर लंबी वास्तविक नियंत्रण रेखा (LAC) भारत और चीन के बीच वास्तविक सीमा है
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात
कर्नाटकात महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडफोड - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा.
दोषींवर कठोर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं बस्वराज बोम्मई यांचं आश्वासन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा संसद अधिवेशनात उपस्थित करण्याचं खासदार शरद पवार यांचं महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांना आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन
राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर
राज्यातील सत्ता संघर्षावर आता १३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
आणि
भारत -बांगलादेशमध्ये आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. हे अधिवेशन २९ डिसेंबपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली, विविध राजकीय पक्षांचे नेते बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, सरकार कुठल्याही मुद्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई, भारत-चीन सीमेवरची परिस्थिती तसंच शेतकऱ्यांना किमान हमी भावासह मुद्यावंर सखोल चर्चेची मागणी केली.
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनीही काल संसदेच्या सल्लागार मंडळाची बैठक घेतली. सदनाचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याबाबत बिर्ला यांनी केलेल्या आवाहनाला सर्व पक्षांच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कर्नाटकात बेळगाव जवळ हिरेबागवाडी इथं महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना काल घडल्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून, या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाईल, असंही बोम्मई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याचे सीमा समन���वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल जवळ दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी फौजफाटा उभा केला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आपला नियोजित बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी हा दौरा पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
दरम्यान, या नेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखल्यानं घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली. या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना द्यायचे पत्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली.
दुसरीकडे या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केल्याने त्यांचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सीमाभागात शिरण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशन काळात उपस्थित करावा, तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय मांडावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रक्षोभक विधान करून हा वाद सुरू केला, आता त्याला वेगळं स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी काल पत्रकार परिषदेत केला. सीमाभागातलं आंदोलन पुढच्या ४८ तासांत थांबवा, अन्यथा आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनात बेळगावला जावं लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. दोन राज्यात सीमाप्रश्नावरून होणारा हा वाद देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक असल्याचंही पवार यांनी नमूद केलं.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी काल देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबईत राज्यपाल भगत भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काल मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. इंदू मिल इथं बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांनीही काल चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
विधानभवनाच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दलित बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. रिपाइंच्या जाहीर अभिवादन सभेत ते बोलत होते.
दरम्यान, देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमी आणि परिसरात मोठी गर्दी केली होती. नागपूर इथंही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दल तर्फे सामुहिक बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.
केंद्रीय संचार ब्युरोचं नागपूर इथलं क्षेत्रीय कार्यालय आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "भारताचे संविधान आणि महामानवाचा जीवनप्रवास" या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. उद्या ८ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.
****
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांचं ’राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झालं. बहुतांश देशांच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ही तीन मूल्यं आहेत. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत ’सामाजिक न्याय हे चौथं मूल्यं समाविष्ट केलं. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता ही मूल्यंही आंबेडकर यांनीच भारतीय लोकशाहीत रुजवली, असं डॉ कांबळे यांनी नमूद केलं. त्यापूर्वी काल सकाळी विद्यापीठातून समता शांती पदयात्रा काढण्यात आली. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या या पदयात्रेचा भडकल गेट इथं समारोप झाला.
डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि आम्ही मार्गदीप संघाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीनं भडकल गेट इथं एक वही एक पेन हे अभियान राबवण्यात आलं. नांदेड इथं समाज कल्याण कार्यालयात सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं तसंच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. मराठवाड्यात सर्वत्र बाबासाहेबांना विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आलं.
****
राज्यातल्या कोणत्याही प्राथमिक तसंच माध्यमिक शाळेत अन्य शाळेतून आलेल्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी शाळा स्थलांतर प्रमाणपत्र- टी सी अभावी प्रवेश नाकारता येणार नाही असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. या संदर्भातला शासननिर्णय जारी करण्यात आला असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाचा हक्क अधिनियमात शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्याला वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा आणि अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्यानुसारच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा असं या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे २०२१ वर्षासाठीचे मराठीतील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. ३३ साहित्यिकांचा या पुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये जयेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शशिकाम्त्रे पित्रे यांना शाहू महाराज पुरस्कार, सदानंद कदम यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार, अरुण गद्रे यांना महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, तर विवेक उगलमुगले यांना बालकवी पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
औरंगाबाद च्या महात्मा गांधी मिशन ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार यंदा औरंगाबाद इथल्या ज्येष्ठ स्वातंत्त्र्य सेनानी ताराबाई लड्डा आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांना देण्यात येणार आहे.  ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून येत्या १३ डिसेंबरला औरंगाबाद इथं या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
शिवसेनेच्या दोन गटातील सत्ता संघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वात पाच सदस्यीय पीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आता ही सुनावणी १३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं राज्यात असंवैधानिक सरकार सुरू असल्याचा आरोप करत सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र १३ जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
२०१७ ते २०२० या कालावधीत औरंगाबाद महानगरपालिकेतले सत्ताधारी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी एकशे पन्नास कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले, भगवान घडामोडे, नगरसचिव आणि अधिकाऱ्यांनी ऐनवेळचे २२० प्रस्ताव विषयपत्रिकेत समाविष्ट करुन हा गैरव्यवहार केला असल्याचं ते म्हणाले. २५ कोटी रुपयांची रस्त्याची कामं गाळे वाटप, अतिरिक्त कामं, अशा नावाखाली २२० प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर करण्यात आले असं खासदार जलील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि भगवान घडामोडे यांनी आपल्या कार्यकाळात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
राज्य सरकारनं राबवलेल्या माझी वसुंधरा अभियानात औरंगाबाद महापालिकेला विभागस्तरावर उत्तम कामगिरीसाठी दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे. जिल्ह्याच्या महसुली तसंच एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबादचं कौतूक करण्यात आलं आहे. औरंगाबाद विभागात नगरपरिषद गटातून हिंगोलीला दीड कोटी रुपये निधी बक्षीस स्वरूपात जाहीर झाला आहे. पारितोषिकात मिळालेल्या या निधीचा खर्च कसा करावा, यासंबंधीच्या सूचनाही दिलेल्या आहेत.
****
परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव इथं आज आणि उद्या मुस्लिम बांधवांच्या वार्षिक इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या महामार्गावरची वाहतुक  अन्य मार्गे वळवण्यात आली आहे. सेलूकडून मानवतरोड मार्गे येणारी जड वाहनं कोल्हापाटी इथून मानवत - पोखर्णी फाटा - पाथरी - उमरी मार्गे परभणीकडे जातील. गंगाखेड रोड - वसमत रोड - जिंतूर रोडवरुन येणारी वाहनं उमरी फाटा इथून पाथरीकडे वळवण्यात आली आहेत.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज ढाका इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत रविवारी झालेला पहिला सामना जिंकून बांगलादेशानं मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे. सकाळी साडे अकरा वाजता हा सामना सुरु होईल.
****
कतार मध्ये सुरु असलेल्या विश्वचषक फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगाल, ब्राझिल आणि मोरक्कोचे संघ उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पोर्तुगालनं काल स्वित्झर्लंडचा ६-१ असा पराभव केला तर स्पेनच्या संघाला पेनल्टी शूट आऊट फेरीत ३-० अशा फरकानं मोरक्कोनं पराभूत केलं. अन्य एका सामन्यात ब्राझिलनं दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. परवा शुक्रवारी ब्राझिल आणि क्रोएशिया यांच्यात उपान्त्यपूर्व फेरीचा सामना होईल.
****
औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राज्य  क्रीडा महोत्सवात काल, बास्केटबॉल स्पर्धेत, अंतिम लढतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं ६६-५९ अशा फरकानं नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ संघाचा पराभव केला. तर मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा पराभव करत सावित्री फुले पुणे विद्यापीठानं विजेतेपद पटकावलं.
महाराष्ट्राची क्रीडादूत नवेली देशमुख हीच्या उपस्थितीत या राज्य क्रीडा महोत्सवाचा आज समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा  होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथे मातोश्री दगडुबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित चार दिवसीय एकोणपन्नासाव्या  कुमार - कुमारी गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत काल मुलींच्या गटात झालेल्या सामन्यात मुंबई उपनगर संघानं परभणी आणि पुण्याच्या संघांना पराभूत करत विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
parichaytimes · 2 years
Text
भारत-चीन सीमा मुद्दा: यथास्थिति में किसी भी बदलाव के लिए सहमत नहीं होंगे, एस जयशंकर कहते हैं | समाचार - टाइम्स ऑफ इंडिया वीडियो
भारत-चीन सीमा मुद्दा: यथास्थिति में किसी भी बदलाव के लिए सहमत नहीं होंगे, एस जयशंकर कहते हैं | समाचार – टाइम्स ऑफ इंडिया वीडियो
23 फरवरी, 2022, 01:52 अपराह्न ISTस्रोत: एएनआई केंद्रीय विदेश मंत्री एस जयशंकर ने 22 फरवरी को पेरिस में IFRI में एक बातचीत के दौरान, फ्रांस ने कहा कि कई घर्षण बिंदुओं में महत्वपूर्ण प्रगति के बावजूद, कुछ बिंदु हैं जिन्हें अभी भी सुलझाया जाना बाकी है और भारत इसमें बदलाव के लिए सहमत नहीं होगा। यथास्थिति। “हमारी सेना के कमांडरों द्वारा 13 दौर की चर्चा हुई, जो विघटन पर केंद्रित थी। नतीजतन, हमने कई…
View On WordPress
0 notes
col-life23 · 3 years
Text
galwan clash: भारत के साथ संघर्ष .. चीनी सैनिक मारे गए .. चीन ने माना सच! - चीन ने स्वीकार किया कि गैलवान घाटी में भारत के साथ संघर्ष में पांच सैनिक मारे गए थे
galwan clash: भारत के साथ संघर्ष .. चीनी सैनिक मारे गए .. चीन ने माना सच! – चीन ने स्वीकार किया कि गैलवान घाटी में भारत के साथ संघर्ष में पांच सैनिक मारे गए थे
भारत और चीन के बीच सीमा का मुद्दा पिछले साल अप्रैल-मई के बाद से सुस्त पड़ा है। कुछ दिनों पहले, दोनों देशों ने कई पक्षों के बीच कई दौर की वार्ता के बाद सीमा से एक निश्चित संख्या में सैनिकों को हटा लिया था। पिछले साल 15 जून को, भारत-चीनी सेना कलवान घाटी में भिड़ गए थे। 20 भारतीय सैनिक शहीद हुए। इससे दोनों देशों के रिश्तों में कड़वाहट बढ़ गई। केवल उन लोगों के लिए नि: शुल्क जो टीका लगाया गया है ..…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years
Text
राहुल गांधी ने सरकार से चीन पर 'सच्चाई मानने' को कहा
राहुल गांधी ने सरकार से चीन पर ‘सच्चाई मानने’ को कहा
कांग्रेस चीन के साथ सीमा पर तनाव से निपटने के लिए सरकार पर हमला करती रही है, उस पर भारत की क्षेत्रीय अखंडता से समझौता करने का आरोप लगा रही है, केंद्र ने इस आरोप से इनकार किया है। “चीनी कब्जे” की सच्चाई को भी अब स्वीकार किया जाना चाहिए, गांधी ने मोदी सरकार की पृष्ठभूमि में पिछले साल बनाए गए तीन केंद्रीय कृषि कानूनों को रद्द करने के लिए आंदोलनकारी किसानों और विपक्षी दलों की मांग पर सहमति जताते हुए…
View On WordPress
0 notes
tezlivenews · 3 years
Text
क्या है CAATSA? चीन से 'निपटने' के लिए भारत को छूट देगा अमेरिका!
क्या है CAATSA? चीन से ‘निपटने’ के लिए भारत को छूट देगा अमेरिका!
भारत को लंबी दूरी तक सतह से हवा में मार करने वाला एयर डिफेंस सिस्टम ‘एस-400’ की पहली खेप दिसंबर के मध्य तक मिल जाने की संभावना है. इस दौरान रूस के राष्ट्रपति ब्लादमिर पुतिन भारत आ रहे हैं. भारत और चीन के बीच सीमा पर चले रहे गतिरोध के बीच रूसी राष्ट्रपति के दौरे और एस-400 की आपूर्ति का मुद्दा दुनिया में छाया हुआ है. इस बीच भारत पर प्रतिबंध लगाने की अमेरिकी चेतावनी भी सुर्खियां बनी हुई है. अमेरिका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 3 years
Text
LAC पर चीन से घटेगा तनाव? गोगरा में पीछे हटीं सेनाएं, सभी ढांचे भी ध्वस्त किए गए Divya Sandesh
#Divyasandesh
LAC पर चीन से घटेगा तनाव? गोगरा में पीछे हटीं सेनाएं, सभी ढांचे भी ध्वस्त किए गए
नई दिल्‍ली के गोगरा में पीछे हट गई हैं। इसे पेट्रोलिंग पॉइंट 17ए भी कहा जाता है। पूर्वी लद्दाख क्षेत्र में यह दोनों देशों के बीच तनाव का केंद्र रहा है। 12वें दौर की वार्ता के बाद दोनों देशों की इस पर सहमति बनी। दोनों ने क्षेत्र में बनाए गए सभी अस्‍थायी स्‍ट्रक्‍चरों और अन्‍य सहायक इंफ्रास्‍ट्रक्‍चर को हटाने की भी बात कही है। भारतीय सेना ने इस बारे में एक बयान जारी किया है। इसके अनुसार, दोनों देशों के सैनिक अब अपने-अपने स्‍थायी बेस में हैं।
12वें दौर की वार्ता में गोगरा से सैनिकों को पीछे हटाने पर सहमति बनी है। पिछले साल मई से यहां पर दोनों देशों के सैनिक आमने-सामने हैं। बताया गया है कि भारत और चीन ने पूर्वी लद्दाख में (एलएसी) के पास तैनात अपने सैनिकों को पीछे हटा लिया है। 12वें दौर की वार्ता के बाद एक बड़ी सफलता के रूप में पूर्वी लद्दाख के गोगरा में फ्रिक्शन पेट्रोलिंग पॉइंट (पीपी) 17ए से भारत और चीन की सेनाएं पीछे हटीं हैं।
भारतीय सेना ने कहा कि दोनों देशों ने चरणबद्ध, समन्वित और सत्यापित तरीके से इस क्षेत्र में अग्रिम तैनाती बंद कर दी है। भारतीय सेना ने एक बयान में कहा, पीछे हटने की प्रक्रिया दो दिनों, यानी 4 अगस्त और 5 अगस्त को की गई थी। दोनों पक्षों के सैनिक अब अपने-अपने स्थायी ठिकानों पर हैं।
12वें दौर की वार्ता के बाद बनी रजामंदी सेना ने बताया कि भारत और चीन के कोर कमांडरों के बीच 12वें दौर की वार्ता 31 जुलाई को पूर्वी लद्दाख के चुशुल मोल्दो मीटिंग पॉइंट पर हुई थी। दोनों पक्षों ने भारत-चीन सीमा क्षेत्रों के पश्चिमी क्षेत्र में एलएसी के पास तैनात सैनिकों को पीछे हटाने से संबंधित शेष क्षेत्रों के समाधान पर विचारों का स्पष्ट और गहन आदान-प्रदान किया था।
भारतीय सेना ने कहा, बैठक के परिणाम के रूप में दोनों पक्ष गोगरा के क्षेत्र में पीछे हटने पर सहमत हुए। पिछले साल मई से इस क्षेत्र में दोनों देशों की सेना आमना-सामने थी। बल ने कहा कि दोनों पक्षों की ओर से क्षेत्र में बनाए गए सभी अस्थायी ढांचे और अन्य संबद्ध बुनियादी ढांचे को नष्ट कर दिया गया है और पारस्परिक रूप से इस बात को सत्यापित किया गया है।
यथास्थिति में नहीं होगा एकतरफा बदलाव भारतीय सेना ने कहा, दोनों पक्षों की ओर से पूर्व गतिरोध अवधि के लिए क्षेत्र में भू-आकृति को बहाल कर दिया गया है। यह समझौता सुनिश्चित करता है कि इस क्षेत्र में एलएसी का दोनों पक्षों की ओर से कड़ाई से पालन और सम्मान किया जाएगा। यथास्थिति में कोई एकतरफा बदलाव नहीं होगा। इसके साथ ही सेना के आमने-सामने का एक और संवेदनशील क्षेत्र का मुद्दा सुलझ गया है।
सेना ने कहा, दोनों पक्षों ने बातचीत को आगे बढ़ाने और पश्चिमी क्षेत्र में एलएसी के साथ शेष मुद्दों को हल करने के लिए अपनी प्रतिबद्धता व्यक्त की है। भारतीय सेना ने यह भी बताया कि आईटीबीपी के साथ यह देश की संप्रभुता सुनिश्चित करने और पश्चिमी क्षेत्र में एलएसी के साथ शांति बनाए रखने के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध है।
इस सप्ताह की शुरुआत में 12वें दौर की भारत-चीन कोर कमांडर-स्तरीय वार्ता के बाद एक संयुक्त बयान में कहा गया कि दोनों पक्ष इस बात पर भी सहमत हुए हैं कि इस बीच वे एलएसी पर स्थिरता सुनिश्चित करने के लिए अपने प्रभावी प्रयास जारी रखेंगे। पश्चिमी क्षेत्र और संयुक्त रूप से शांति और सद्भाव बनाए रखेंगे।
कई महीनों बाद हुई बातचीत दोनों देशों के बीच तीन महीने के अंतराल के बाद 12वें दौर की बातचीत हुई थी। गोगरा में दोनों देशों के सैनिकों के अब पीछे हटने के साथ भारत अब अन्य शेष विवाद वाले क्षेत्रों जैसे हॉट स्‍प्र‍िंग्‍स और 900 वर्ग किमी के डेपसांग मैदानों पर अपनी पहुंच सुनिश्चित कर लेगा।
डेपसांग में निर्माण को मौजूदा गतिरोध का हिस्सा नहीं माना जा रहा है, जो पिछले साल मई में शुरू हुआ था। भारत ने हाल ही में सैन्य कमांडर-स्तरीय बैठकों के दौरान एलएसी के सभी मुद्दों को हल करने पर जोर दिया है। अब तक कोर कमांडर स्तर की 12 दौर की वार्ता के अलावा, दोनों बलों ने हॉटलाइन पर 1,450 कॉल के अलावा 10 मेजर जनरल स्तर और 55 ब्रिगेडियर स्तर की वार्ता भी की है। इससे पहले दो हिमालयी दिग्गजों के सैनिक इस साल फरवरी में पैंगोंग त्सो के दोनों किनारों से पीछे हटे थे।
0 notes