मालिकाविश्वातील या टॉपच्या अभिनेत्रीलाही करावा लागला कास्टिंग काऊचचा सामना
मालिकाविश्वातील या टॉपच्या अभिनेत्रीलाही करावा लागला कास्टिंग काऊचचा सामना
मालिकाविश्वातील या टॉपच्या अभिनेत्रीलाही करावा लागला कास्टिंग काऊचचा सामना
Divyanka Tripathi Birthday छोट्या पडद्यावरील बहू, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा आज वाढदिवस. हिंदी टीव्ही सृष्टीतील टॉपच्या अभिनेंमध्ये दिव्यांकाचं नाव घेतलं जातं. दिव्यांकाच्या अभिनयाचंही नेहमीच कौतुक झालं. पण खासगी आयुष्यामुळंही अनेकदा ती चर्चेत आली आहे.
Divyanka Tripathi Birthday छोट्या पडद्यावरील बहू, अभिनेत्री…
View On WordPress
0 notes
सलमान खानची फॅन निखत जरीनला आलिया भट्टकडून शुभेच्छा, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने हिजाबवर आपले अस्पष्ट मत दिले
सलमान खानची फॅन निखत जरीनला आलिया भट्टकडून शुभेच्छा, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने हिजाबवर आपले अस्पष्ट मत दिले
वर्ल्ड चॅम्पियन बनून भारताचा गौरव करणारी निखत जरीन भलेही हैदराबादची रहिवासी असेल, पण तिला हिंदी चित्रपट पाहायला आवडतात. ती सलमान खानची खूप मोठी फॅन आहे. तथापि, जर तिच्या बायोपिकचा विचार केला तर ती तिची भूमिका पडद्यावर जगण्यासाठी आलिया भट्टची निवड करेल. निखत जरीनने इंडियन एक्स्प्रेसशी खास संवाद साधताना आलिया भट्टची निवड करण्यामागील खास कारणही सांगितले. इतकंच नाही तर संवादादरम्यान निकत जरीननेही…
View On WordPress
0 notes
बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल |
करावा विठ्ठल जीवभाव ||
Translation + Meaning : (May I) speak (of) Vitthala. (May I) see Vitthala (in everything I do). May I merge myself (become one) with Vitthala.
~ Abhang of Sant Tukaram Maharaj.
🪷 || रामकृष्ण हरी || 🪷
****
Tags : @harinishivaa @nirmohi-premika @vibishalakshman @kaal-naagin @krishna-sahacharini
99 notes
·
View notes
If the basic Mathematics foundation of your child is poor then he or she can watch simple videos on our YouTube Channel, prepared by expert faculty to remove the fear and become excel in Maths.
Please open the link, if you like the video then SUBSCRIBE ✅, LIKE 🔔 and SHARE 👍 it to those who are studying in 8-12 class. 📚
How to prepare for Effective Study
2 notes
·
View notes
कॅरमकर
पुणेकर, नागपूरकर सरखे, कर जोडावे अशे अजुन एक कर निर्माण झाले आधुनिक जगत..कॅरमकर….
कॅरमकर वैहला तुम्हाला कॅरम चंगाला येतो हैची जरोरात नाही, पण घरी कॅरम असला बरं...
समोरचा कडे घरी कॅरम नाही ह्याची खात्री करूंच मग त्यला आपला घरी कॅरम खेळायला बोलायचं…
कॅरम अधी मांडून थेऊ नाय…तो कॅरम आप���्या मित्रालाच काढावला लावणे , मग कॅरम चा सोंगाट्या, स्ट्रायकर, पावडर एका मोठय़ा दब्यात तुने काढावे …असा मोठा डबा सोमरचें फक्ता खाऊ साथी किव्हा लाडू साठी बघितला असतो ….
कॅरम सुरे होणाच्या आधीच समोरचा थोडा घाबर तो , १. एक पॉईंट सर …
मग कॅरम साठी बोरिक पावडर काढावी… आपल्या हाताला आणि कॅरम ला खूप चोपावी … सोमार्चला पावडर चा दाब देणे.. त्यांनी बहुत पावडर फक्त तोंडाला लावलया किव्हा चपाती बनवायला बघितली असते.. तो ओशाळत पावडर घेतो आणि हाताला थोडी लावून शिमगा करतो … २. दुसरा पॉईंट सर….
मग डब्यातून तीन चार प्रकारचे स्ट्रायकर काढावे … ते कशे वेगेळे आहेत हे समजावणे आणि समोरच्याला देणे , तो बेचारा सगळ्या स्ट्राईकर्स ला हात लावतो आणि ओशाळून एक सिलेक्ट करतो .. ३ .तिसरा पॉईंट सर ….
कॅरम सुरु होणाच्या आधीच ३ पॉईंट सर.. आता काय पठ्या कॅरम खेळणार …
कॅरम सेट करावा आणि सामोच्याला फोडायला सांगावे , तो बिचारा आधीच अर्धा खचलेला , हात कपात कपात स्ट्रायकर ने फोडतो … ऑफकोर्स एक हे सोंगटी जात नाही.. नो प्रॉब्लेम .. गुड ब्रेक म्हून आपण खेळाया सुरू करावे ….
प्रथम चान्सस मध्ये झास्ट सोंगट्या घेऊ नये , नाहीतर समोरचा पळून जाईल …
आपल्या सोंगट्या जात नाहीत भागून, समोरच्याची हिंमत वाढते … तो जरा स्थिर हात ने एम घेतो
मग आपला हुकूम एक्का टाकणे … थंब नोट allowed
समोरच्याला हजार वोटल्स चा झटका लागतो
कैरोम नवं शिकाचा favorite शॉट म्हणजे थंब .. तो बिचारा सगळ्या सोंगट्या आपल्या कडे नेऊन थंब शॉट ने मरणाचा प्लॅन करत असतो.. तोच शॉट बॅन केला के, तो बेचारा कारचा हेडलीघाटस समोर घाबरल्या सस्य सारखा होतो - ४. चौथा पॉईंट सर
मग त्याला दोन तीन गेम्स मध्ये हरवणे .. अजून खेळणार का विचारणे , तो बिचारा शर्मशरमी बोलतो , नको बायको वाट बघत आहे….आता निघतो …
सेंड ऑफ कर्णाचा पूर्वी त्याला चहा पाणी जरूर देणे अँड नेटिक्स game लवकर खेळू म्हणावे ….
तो मित्र तुमचा घरी फुढीची चार वर्षय आला नाही तर आपला कॅरमकर होणंच जाज्वल्य अभिमान बाळगणे ..
4 notes
·
View notes
विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार
मुंबई, दि.6 : शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून आता जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण आणि कौशल्य ओळखून त्यामध्ये त्यांना पारंगत करणारे जगातील सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित…
View On WordPress
2 notes
·
View notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१७ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय निवडणूक आयोग हा जगासाठी एक चमत्कार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आयोगाचं उल्लेखनीय कार्य जगासमोर आणणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले.
****
मोदी सरकारच्या दहा वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्यानं आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष के. लक्ष्मण यांनी केला. ते काल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
दरम्यान, मागील दहा वर्षात नरेंद्र मोदी सरकाने कामगार हिताचे कायदे बदलून उद्योगपती धार्जिणे कायदे बनवल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. काल मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस - इंटकच्या मेळाव्यात ते बोलत होते.
****
विशेष न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या संशयितांना सक्तवसुली संचालनालय अटक करू शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. संचालनालयाला जर एखाद्या संशयिताचा ताबा हवा असेल, तर त्यासाठी त्यांना विशेष न्यायालयात अर्ज करावा लागेल, असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने नमूद केलं.
****
राष्ट्रीय डेंग्यू दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर इथं काल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले. शहरातल्या सिडको एन-८ इथल्या आरोग्य सेवा केंद्रात डेंग्यू विषयक जनजागृतीपर फलक प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना, डेंग्यू बाबत दक्षता बाळगण्याची प्रतिज्ञा दिली.
****
बँकॉक इथं सुरु असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरी सामन्यात भारताच्या सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांनी चीनच्या जोडीचा २१-१६,२१-११ असा पराभव
केला.
****
0 notes
20. मृत्यू आपल्याला मारत नाही
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, असा कोणताही काळ, भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्य नाही, जेव्हा तू, मी आणि रणांगणावर उपस्थित असलेले हे राजे लोक नव्हते, किंवा नसतील (2.12). ते पुढे म्हणतात की जे शाश्वत अस्तित्व अविनाशी आहे, त्याचे भौतिक पैलू नष्ट होणे निश्चित आहे आणि म्हणूनच पुढील लढाई लढली पाहिजे. हे शाश्वत अस्तित्व आत्मा किंवा चेतना इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. त्यालाच श्रीकृष्ण देही म्हणतात.
निर्मितीच्या गाभ्यापासून श्रीकृष्ण प्रारंभ करतात आणि जीवाबद्दल बोलतात, असा जीव जो अविनाशी आहे, जो मोजता येत नाही, सर्वांना व्यापून आहे आणि शाश्वत आहे. दुसरे, याच शाश्वत जीवाला भौतिक बाजू आहे जी निश्चितपणे नष्ट होणार आहे. श्रीकृष्ण जेव्हा राज्यकर्त्यांबद्दल बोलतात तेव्हा ते त्यांच्यातील जीवित बाबीबद्दल बोलतात जी अविनाशी आहे आणि शाश्वत आहे.
आपण सगळेच दोन भागांचे बनलो आहोत. पहिला भाग म्हणजे शरीर आणि मन जे निश्चितपणे नष्ट होणार आहे. त्यांना सुख आणि दु:ख अशा दोन्ही बाबींना सामोरे जावे लागते आणि अर्जुनाला आता दु:खाचा सामना करावा लागतो आहे. दुसरा भाग आहे देही, जो शाश्वत आहे. श्रीकृष्ण यावर भर देतात आणि सांगतात की आपण स्वत:ला शरीर आणि मनाशी (असत) न जोडता देहीशी (सत) जोडले पाहिजे.बुद्धत्व (ज्ञानप्राप्ती) तेव्हा प्राप्त होते जेव्हा ही ओळखच गळून पडते आणि ते केवळ अनुभवानेच समजूण घेता येऊ शकते आणि ते शब्दात व्यक्त करणे शक्य नसते.
गीतेच्या ज्या भागात श्रीकृष्ण अर्जुनाला लढण्यासाठी उद्युक्त करतात तो भाग समजून घेण्यासाठी सर्वात कठीण आहे. काही जण म्हणतात कुरुक्षेत्रातील युद्ध कधीच घडले नाही आणि ते केवळ आपल्या रोजच्या जगण्यातील संघर्षाचे रुपक आहे. अर्जुनाने माघार घेतल्याने युद्ध संपले असते असे नाही. जागृती आणि जाणीव या शस्त्रांच्या साहाय्याने युद्ध लढले पाहिजे हे श्रीकृष्ण वारंवार सांगतो. अर्जुनाने युद्धातून माघार घेतली तर अहंकारामुळे (अहम-कर्ता) तो कायम नैराश्याचा गुलाम राहील. त्यामुळे, श्रीकृष्ण त्याला सत समजून घेण्यास आणि युद्ध लढण्यास सांगतात.
0 notes
जालन्यात समस्त ओबीसी आणि व्ही.जे. एन. टी. समाजाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा उमेदवार उभा केलाय. All OBCs and V.J. N. T. society in Jalna has nominated its candidate for the Lok Sabha elections.
समस्त ओबीसी आणि व्ही.जे.एन.टी समाजाने जालन्याचे ओबीसी नेते दीपक बोराडे यांना उमेदवारी जाहीर केलीय..
जिल्ह्यात 25 वर्षांपासून जे लोकं सत्ता भोगत आहेत, ते फक्त आपला आणि आपल्या घरातील सदस्यांचा विकास करताय, बोराडे यांची रावसहेब दानवे यांचे नाव न घेता खरमरीत टीका..
वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीने त्यांचा उमेदवार मागे घेऊन आम्हाला पाठिंबा जाहीर करावा..
ओबीसी आणि व्ही.जे.एन.टी समाजाचे…
View On WordPress
0 notes
BAN v IND: दुसऱ्या वनडे आधी टीम इंडियाला बसला मोठा झटका; संघात करावा लागेल बदल, पाहा कोणाला मिळणार संधी
BAN v IND: दुसऱ्या वनडे आधी टीम इंडियाला बसला मोठा झटका; संघात करावा लागेल बदल, पाहा कोणाला मिळणार संधी
BAN v IND: दुसऱ्या वनडे आधी टीम इंडियाला बसला मोठा झटका; संघात करावा लागेल बदल, पाहा कोणाला मिळणार संधी
Bangladesh vs India 2nd ODI: भारत आणि बांगलादेश यांच्यात ७ डिसेंबर रोजी दुसरी वनडे मॅच होत आहे. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला विजय मिळवणे गरजेचे आहे.
Bangladesh vs India 2nd ODI: भारत आणि बांगलादेश यांच्यात ७ डिसेंबर रोजी दुसरी वनडे मॅच होत आहे. मालिकेतील आव्हान कायम…
View On WordPress
0 notes
पवित्र गीता मानव यंत्राचा वापर कसा आणि कशासाठी करावा याकरिता निर्माण केला गेला होता
गीता अध्याय 18 श्लोक 62 आणि 64
कृष्ण भगवान आणि अर्जुनाच्या माध्यमातून मानव जातीला संदेश दिला आहे की त्या तत्त्वदर्शी संताचा शोध घे. तो मिळाल्यावर त्याला दंडवतम प्रणाम कर अधीन भावनेने प्रश्न कर मग तो संत तुला सांगेल या दुःख सागरातून जन्म आणि मृत्यूच्या यातनेतून सुटका करून घेण्यासाठी काय केले पाहिजे.
भगवद गीता के सत्रहवें अध्याय में, श्लोक 23 से 28 तक, भगवान कृष्ण ने ओम तत् सत् मंत्र के अर्थ और महत्व पर चर्चा की।
वरील तीन मंत्र हे मोक्ष साधनेच्या असून मोक्ष साधना म्हणजे अमर लोकात आत्म्यास घेऊन जाणारी भक्ती होय.
वरील मंत्र देण्याचा अधिकार असणारे संत आज धरतीवर "जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज" आहे याचे प्रमाण गीतेमध्ये कुराणमध्ये गुरुग्रंथ साहेब मध्ये व बायबल मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
ही साधना केली असता हा लोक ही सुखी होतो आणि जेव्हा शरीराचे आयुष्य संपेल तेव्हा आत्मा विमानात बसून अमरलोकी प्रस्थान करते व सर्व सुख अखंड सुख जिथे जन्ममृत्यू नाही सदैव व्यक्ती तरुण राहते उदरनिर्वासाठी कष्ट करण्याची आवश्यकता नाही असा आपल्या परमपित्याचा सतलोक ज्याला मोक्ष स्थान स्थिर धाम असे म्हटले जाते तो प्राप्त होतो.
तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराजाकडून निशुल्क नाम दीक्षा दिली जाते ती नाम दीक्षा घेऊन आपण आपल्या मानव जन्माचे सार्थक करू शकतो अधिक माहितीसाठी Google करा संत रामपाल जी महाराज
1 note
·
View note
वाहनांची जाळपोळ, दगडफेकीच्या घटना वाढल्या, टवाळखोरांची धिंड काढा, दादा भुसे यांच्या पोलिसांच्या कडक सूचना
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
नाशिक : शहरात वाहनांची जाळपोळ, दगडफेकीसह खुनाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे टवाळखोरांवर कडक कारवाईचे निर्देश पालकमंत्री दादा भुसेंनी दिले. शहरात कायदा व सुव्यवस्था राखा, वेळ पडली तर टवाळखोरांची धिंड…
View On WordPress
0 notes
आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे
सातारा दि.17: उमेदवारांना निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा. त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींसोबत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठक घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा…
View On WordPress
0 notes
उन्हाळ्यातही नागपुरात पाऊस अन् गारपीट; पुढील २ दिवस ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि गारपिटीने शनिवारी शहराला झोडपून काढले. शहराच्या काही भागांतील १६ झाडे उन्मळून पडली. काही लोकांच्या घरात पाणी घुसल्याने अडचणींचा सामना करावा लागला. नागपुरात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून पुढील दोन दिवस गारपीट आणि जोराचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गरज नसताना शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती…
View On WordPress
0 notes
नम्रता आणि महानता
काल मी आणि श्री. समर्थ दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत फिरत होतो.सुरवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करण्यात दोन तीन फेऱ्या झाल्या.सहाजीक काहीतरी विषय सुचून उरलेला वेळ फेऱ्या मारत रहावं की बाकावर बसून प्रो. देसायांची वाट पहावी असा मनात विचार येतो तोपर्यंत लक्षात आलं की भाऊसाहेब आज कामासाठी शहरात जाणार होते त्यामुळे त्यांची वाट पाहत बसणं अर्थ नाही म्हणून चालून आणखी व्यायाम करावा ह्यावर दोघांच एकमत…
View On WordPress
0 notes