Tumgik
#झालं”
nagarchaufer · 1 year
Text
' बरं झालं गेलो नाही ' , शरद पवार यांची रोखठोक भूमिका कारण..
नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले त्यावेळी तब्बल वीस राजकीय पक्षांनी पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉलचे पालन करता राष्ट्रपतींचा अवमान करत स्वतःच संसदेचे उद्घाटन केल्याने बहिष्कार टाकलेला होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी नवीन संसदभवनाच्या उद्घाटनाला गेलो नाही याचे मला समाधान वाटते आहे , असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Pune : जेवणासाठी कुटुंबासोबत बाहेर जाणं ६६ लाखांना पडलं; पुण्यातील बिझनेसमनच्या घरी काय झालं पाहा!
Pune : जेवणासाठी कुटुंबासोबत बाहेर जाणं ६६ लाखांना पडलं; पुण्यातील बिझनेसमनच्या घरी काय झालं पाहा!
Pune : जेवणासाठी कुटुंबासोबत बाहेर जाणं ६६ लाखांना पडलं; पुण्यातील बिझनेसमनच्या घरी काय झालं पाहा! Pune Baner Theft News : जेवणासाठी दोन ते अडीचतास घराबाहेर गेलेल्या एका उद्योजकाच्या घरी चोरटयांनी चोरी करत तब्बल ६६ लाख ४२ हजारांचा एवज लंपास केला आहे. Pune Baner Theft News : जेवणासाठी दोन ते अडीचतास घराबाहेर गेलेल्या एका उद्योजकाच्या घरी चोरटयांनी चोरी करत तब्बल ६६ लाख ४२ हजारांचा एवज लंपास केला…
View On WordPress
0 notes
avinashbhondwe · 1 year
Text
गप्पा आज
आज गप्पा मारताना जास्ती मजा आली म्हणजे असं झालं की आम्ही जरा जेवायला बाहेर आलो होतो आणि नेहमीच्या वेळेपेक्षा जरा जास्तीच मजा आली टेक्नॉलॉजी आणि मग सगळेच सुटले प्रत्येक जण एवढा बिझी असतो की वेळ मिळत नाही त्यामुळे रेग्युलर सतत भेटत राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडतात त्याच्याबद्दल समजून घेणे खूप आवश्यक असतं या सगळ्या बाबतीत भेटत राहू आणि बोलत राहू जे काही…
View On WordPress
5 notes · View notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
Bandya : मला बँकेतून पैसे काढायचे आहेत,पण मी गेल्या दोन दिवसांपासून तिकडं जाऊ शकत नाहिये.
Pradip : काय झालं?
Bandya : मी स्वप्नात पाहिलं की एका मुलीनी मला चपलेनं मारलं.
Pradip : तुझ्या स्वप्नाचा आणि बँकेचा काय संबंध?
Bandya : बँकेच्या बाहेर बोर्ड लावला आहे.
‘आम्ही तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणू.’
😰😰😰🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣🤣😡😡😡😏😏😏
2 notes · View notes
nandedlive · 2 years
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
igamravati · 2 years
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पै���ाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
yehsahihai · 2 years
Note
It's "सैराट झालं जी"
it is, but in the gavthi style the slight nasal sound doesn't come through. thus the आ sound
3 notes · View notes
airnews-arngbad · 32 minutes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024   रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर; विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त
आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण मागे
आणि
मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, जायकवाडीसह तेरणा, ईसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याहस्ते देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेचा प्रारंभ, तसंच स्वारगेट -कात्रज मेट्रोची पायाभरणी आणि भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज एक हजार विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पाचशे चार्जिंग स्टेशन्स तसंच २० एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी सांगितलं.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं निरीक्षण, मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत हे मत व्यक्त केलं. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम���हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी काल कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं.
दरम्यान, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण काल स्थगित झालं. जालना इथल्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून सोळा बचतगटांची निवड करण्यात आली असून, या बचतगटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
****
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातल्या चार हजार नऊशे शहात्तर आदिवासी गावांचा कायापालट होणार असून, राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यांमधल्या सुमारे तेरा लाख आदिवासींचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. यात हिंगोली जिल्ह्यातल्या एक्क्याऐंशी तर नांदेड जिल्ह्यातल्या एकशे एकोणसत्तर गावांचा समावेश आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. काल रात्री धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फूटावारुन एक फूट, तर दोन दरवाजे दीड फूट उंचीवर उघडून एकूण १८ दरवाजातून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या भागात संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीरमरण आलं. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काल शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक संघटनांकडून निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
“स्वछता ही सेवा” पंधरवड्या निमित्त हिंगोली नगरपालिका कार्यालयात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत काल रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ३२ स्पर्धकांनी यात सहभाग घेत, स्वच्छता ही सेवा, प्लास्टिक मुक्त हिंगोली शहर, स्वच्छ सुंदर आणि हरित हिंगोली, ईत्यादी विषयांवर रांगोळ्या काढल्या.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता उद्या सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
shrikrishna-jug · 5 days
Text
कधी फुलं पण स्मितहास्य देत होती
रडवून गेला असाच एके दिवशीहसविण्यासाठी आला असतां फुलबाग रडून रडून सांगत होतीकधी फुलं पण स्मित हास्य देत होती जर का मनाला बोलता आलं असतंतर दुःखात काही कमतरता आली असती तिथे तो चूप असतां, इथे मी अंगात तुफान छपवून होतीफुलबाग रडून रडून सांगत होतीकधी फुलं पण स्मित हास्य देत होती हे छान झालं, मी कुणा माझी कहाणी सांगितली नव्हतीसमजून न घेतल्याने मला, परकी परकीच वाटत होतंफुलबाग रडून रडून सांगत होतीकधी…
0 notes
bandya-mama · 11 days
Text
Bandya : मॅडम! तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं वय किती?
मॅडम : आमचं लग्न झालं तेव्हा हे २५ वर्षांचे होते आणि मी १८ ची होते.
आता त्यांचं वय दुप्पट म्हणजे ५० वर्ष आहे.
या हिशेबानं मी ३६ ची झाले.
Bandya ला पाणी शिंपडून भानावर आणलं जात आहे.
🤣🤣🤣😂😂😂😍😍😍😀😀😀
0 notes
news-34 · 29 days
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विजय सेतुपतीने केलं वेट लॉस, नव्या फोटोंमध्ये ओळखणंही झालं कठीण
विजय सेतुपतीने केलं वेट लॉस, नव्या फोटोंमध्ये ओळखणंही झालं कठीण
विजय सेतुपतीने केलं वेट लॉस, नव्या फोटोंमध्ये ओळखणंही झालं कठीण Vijay Sethupathi Weight Loss- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक विजय सेतुपतीचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे. त्याचा सेल्फी सध्या व्हायरल झाला असून त्यात त्याचं वजन कमी झाल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी वेळात त्याने इतकं वजन कमी केल्यानं अनेकांना आश्चर्य वाटत आहे. Vijay Sethupathi Weight Loss-…
View On WordPress
0 notes
survivetoread · 1 month
Note
Namaste! Gotta give you your flowers for your efforts making this blog bud. Thank you! But what’s the deal with “तर?” It’s straightforward in if-then sentences, but it confuses the bejesus out of me when it crops up in other places (especially at the end of sentences or clauses) and couldn’t possibly mean “then.” And “तरी?”
Thank you so much!! Ahhhh I'm always so happy when I see the notif saying I've got an ask.
It would help to have a few sentences where the use of तर [tar] eludes you, but I'll do my best.
When used at the end of a question, तर would mean 'what if'.
तुझा पोपट उडून गेला तर? [tuzhā popaṭ uḍūn gelā tar] What if your parrot flies away?
You can also add a जर [zar] before such a sentence to emphasise the 'what if'.
तर can also be used as an interjection, where it means "So?" You can consider it a shortened version of तर काय झालं [tar kāy zhāla] "So what happened?".
Consider:
मी या आधी कधी जेवण बनवलं नाही. [mī yā ādhī kadhī jevaṇ banavla nāhī] तर? [tar] I have never prepared a meal before this. So?
Finally, तरी [tarī] means "even then" or "even so".
It's easy to remember if you keep in mind that it etymologically derives from a hypothetical तरही [tarhī], which is तर (then) + ही (even). In modern Marathi, this is also expressed as तरीही [tarīhī].
तिचा पाय दुखत होता, तरी ती धावली. [tiča pāy dukhat hotā, tarī tī dhāvlī] Her leg hurt, even then she ran. (or more naturally, She ran even though her leg hurt.)
तरी and तरीही are identical to other words that use suffixes and words that mean 'even', such as तरी पण [tari paṇ] or तरीसुद्धा [tarīsuddhā].
1 note · View note
pradip-madgaonkar · 2 years
Text
Pradip : बाबा तुम्ही कुठपर्यंत शिकला आहात?
बाबा : डबल बीए!
Pradip : म्हणजे?
बाबा : BABA झालं ना डबल बीए?
चल पळ इथून…!
2 notes · View notes
thedhananjayaparkhe · 2 months
Text
सोशल मिडिया: जादूचा दिवा की माकडाची शेपूट?
सोशल मिडिया: जादूचा दिवा की माकडाची शेपूट? सोशल मिडियाचा प्रारंभ झाला जेणेकरून आपल्याला सहजतेने संपर्क साधता येईल. पण हे तंत्रज्ञान आपल्यावर इतकं हावी झालं की त्याचे विचित्र परिणाम व्हायला लागले. आता प्रत्येकाच्या हातात फोन आणि फेसबुकच्या नोटिफिकेशन्सनी जणू जागतिक उच्चांक गाठलाय. सोशल मिडियाचं वर्णन करताना, कधी कधी वाटतं की आपल्याला हर गोष्टीची सोय झाली आहे. अगदी क्षणात आपल्याला माहिती मिळते. पण…
0 notes
Video
youtube
काही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही ?
0 notes