Tumgik
#भाजप महाराष्ट्र
marathinewslive · 2 years
Text
Mumbai maharashtra live news today rainfall updates eknath shinde vs uddhav thackeray latest news dasara melava 14 september 2022
Mumbai maharashtra live news today rainfall updates eknath shinde vs uddhav thackeray latest news dasara melava 14 september 2022
Maharashtra Crisis Live Updates in Marathi : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची…
Tumblr media
View On WordPress
#14 सप्टेंबर 2022#dasara melava#eknath shinde#उद्धव ठाकरे#उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे#एकनाथ शिंदे#ठळक बातम्या#ठाकरे विरुद्ध शिंदे#ताज्या मराठी बातम्या#देवेंद्र फडणवीस#पाऊस#पावसाच्या बातम्या#बी जे पी#भाजप महाराष्ट्र#मनोरंजन विश्वातील घडामोडी#मराठी न्यूज#महाराष्ट्र न्यूज मराठी#महाराष्ट्र न्यूज लाइव्ह#महाराष्ट्र न्यूज लाईव्ह#महाराष्ट्र पाऊस बातम्या#महाराष्ट्र मंत्रिमंडळ#महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार#महाराष्ट्र मराठी बातम्या#महाराष्ट्राच्या बातम्या लाईव्ह#महाराष्ट्राच्या राजकारणातील बातम्या#महाराष्ट्रातील ताज्या बातम्या#महाराष्ट्रातील पावसाच्या बातम्या#महाराष्ट्रातील राजकारण#महाराष्ट्रातील राजकीय संकट जिवंत#मान्सूनचे अपडेट्स मराठीत
0 notes
Text
भाजप आणि फडणवीस ओबीसींच्या हक्कांचे मारेकरी; पटोलेंनी संस्थांची नावंच घेतली!
भाजप आणि फडणवीस ओबीसींच्या हक्कांचे मारेकरी; पटोलेंनी संस्थांची नावंच घेतली!
भाजप आणि फडणवीस ओबीसींच्या हक्कांचे मारेकरी; पटोलेंनी संस्थांची नावंच घेतली! Nana Patole : ओबीसींच्या विकासात आणि आरक्षणात भाजप व देवेंद्र फडणवीस हे अडथळे आणत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. Nana Patole : ओबीसींच्या विकासात आणि आरक्षणात भाजप व देवेंद्र फडणवीस हे अडथळे आणत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
'शरद पवार पीएम मोदींशी अडकू नका, त्यांचा चेहरा खातील', असे आव्हान महाराष्ट्र भाजप अध्यक्षांचे
‘शरद पवार पीएम मोदींशी अडकू नका, त्यांचा चेहरा खातील’, असे आव्हान महाराष्ट्र भाजप अध्यक्षांचे
नितीशकुमार यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली. 2024 मध्ये भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाविरोधात विरोधकांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न समजला जात आहे. त्यावर महाराष्ट्र भाजप अध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मे २०२४ सायंकाळी ���.१०
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर होणार
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवरांचं भवितव्य मतयंत्रात बंद
दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह दिग्गजांनी बजावलं मतदानाचं कर्तव्य
आणि
मलेशिया मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पी.व्ही सिंधूचा प्रवेश
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर, लातुर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांनी मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल जाहीर केलेल्या अधिकृत सहा संकेतस्‍थळावर पाहता येईल असं राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्‍प्‍यातील ८ राज्यांमध्ये ५८ जागांसाठी आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झालं. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील १४, हरियाणा दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा सहा, झारखंड चार आणि जम्मू काश्मीरमधील एका मतदारसंघाचा समावेश आहे. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांसाठीही आज मतदान पार पडलं. हरयाणातील कर्नाल आणि उत्तरप्रदेशातल्या गैनसरी या विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणूक घेण्यात आली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहर लाल खट्टर, संबित पात्रा, मनोज तिवारी आणि काँग्रेसचे दीपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा, राज बब्बर, कन्हैय्या कुमार, समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव आणि पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्यासह अनेकांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.
सहाव्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५७.७० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुमारे ७७.९९ टक्के, उत्तर प्रदेश ५२.०२, झारखंड ६१.४१, बिहार ५२.२४, जम्मू काश्मिर ५१.३५, दिल्ली ५३.७३, हरियाणा ५५.९३ तर ओडिशामध्ये ५०.६० टक्‍के मतदान झालं आहे.
****
राजधानी दिल्लीमध्ये अनेक मान्यवरांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्ली राज्य सरकारमधल्या मंत्री आतिशी यांनी आज मतदान केलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मंत्री हरदीप पुरी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, गृह सचिव अजय भल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी, काँग्रेसचे उदित राज, कन्हैय्या कुमार यांनीही मतदानाचा अधिकार बजावला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातही आज मतदान होत आहे. दरम्यान, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी बिजबेहरामध्ये धरणे दिले. पीडीपी कार्यकर्त्यांच्या आणि पोलिंग एजंटच्या अटकेविरोधात त्यांनी हे आंदोलन केलं आहे. मेहबुबा या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात आहेत. अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरमधील इतर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री कोणतेही कारण नसताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पोलिंग एजंटना अटक करण्यात आल्याचा आरोप पीडीपी अध्यक्षांनी केला.
****
मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईची आज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पाहणी केली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातली नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
छत्तीसगडच्या बेमेटारा येथील दारुगोळा कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं असून, प्रशासनाकडून मृतांची अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. या स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असून, त्‍यांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचं दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. असे व्हिडिओ राज्यातील लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे.
****
बीड लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात म्हणजे १३ मे रोजी पार पडली. याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने मतमोजणीच्या कामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, याचा आढावा दररोज घेतला जात आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे. सकाळी ८ पासून पोस्टल मतदानाच्या माध्यमातून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या कामी जवळपास हजारो कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.
****
विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव पेंढारकर यांच्या पार्थिवावर नागपूर इंथल्या अंबाझरी घाट येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विको समूहाचे कर्मचारी, नातेवाईक आणि कुटुंबीयांसह नागपूरमधील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल ८५ व्या वर्षी त्यांचं नागपुरात निधन झालं होतं.
****
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफण-२०२४ या ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूनर्लागवड यंत्रे या विषयावरील स्पर्धेचे उद्घाटन आज भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी.आर. मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं. तिफण या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यातून नविन स्वयंचलीत यंत्रांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून होत आहे. ही स्पर्धा म्हणजे देशामधील कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन मेहता यांनी केले.
****
अहमदनगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी आणि सुपा परिसरात आज प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं राबविण्यात येत असून, छोट्या व्यावसायिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप माजी आमदार निलेश लंके यांनी केला आहे. तसेच आदर्श आचारसंहिता असताना पालकमंत्र्यांनी प्रशासनाची बेकायदेशीररित्या बैठक घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
****
केदारनाथमध्ये काल झालेल्या हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर केस्ट्रेल एव्हिएशन कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक विभागानं तपास पूर्ण होईपर्यंत केदारनाथ घाटीमध्ये कंपनीच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण होणार नसल्याचं बंदी आदेशात म्हटलं आहे.
****
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकत्ता हायकोर्टाचा अवमान केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलतर्फे आज निषेध करण्यात आला. कोलकत्ता उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दिलेले हजारो दाखले रद्द करण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवमान करत या निर्णयाचा विरोध केला, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला.
****
धुळे जिल्हा पोलिसांनी १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्या वाईन शॉपवर कारवाई सुरु केली आहे. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने धुळे शहरातील परवाना धारक मद्य विक्रेत्यांवर लक्ष ठेवून अल्पवयीन मुलांना दारु विक्री करणाऱ्या दोन वाईन शॉपवर आज गुन्हे दाखल केले आहेत.
****
भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ४ पूर्णांक ५४९ अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवत ६४८ पूर्णांक ७ अब्ज डॉलर्सच्या नव्या सार्वकालिक उच्चांकावर झेप घेतली आहे. परकीय चलनातल्या वाढीचा हा सलग तिसरा आठवडा आहे.
****
क्‍वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिटन स्पर्धेत भारताची ऑलिंपिक विजेती खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा १३-२१, २१-१६, २१-१२ अशा फरकानं पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तिचा सामना चीनच्या झी-यी -यांग हिच्याशी उद्या होणार आहे.
****
आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर उद्या सायंकाळी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात हा सामना होणार आहे.
****
पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर यवतमाळ शहरात वाहतूक पोलिसांनी सुसाट गाड्या चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दररोज दोन ड्राईव्ह पोलिस घेत आहे. अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात दुचाकी, चारचाकी वाहने देण्याचे प्रमाण वाढले आहे.
****
0 notes
adbanaoapp-india · 2 months
Text
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास? | Loksabha Election 2024
Tumblr media
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २०२४ साठी आजच फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि मिळवा सर्व पक्षाचं प्रचार पोस्ट्स | Maharashtra Loksabha Election 2024 महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास?
तुम्ही ही करा AdBanao सोबत आपल्या पार्टीचा प्रचार…
गेल्या ५ वर्षात देशामधील सर्वात जास्त राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातच…
२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळून सुद्धा सरकार बनवता आले नाही कारण, २०१९मधील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत एक नवीन समीकरण बनवले.आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे जवळ पास निश्चित झाले असताना;
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन करून शपथा देखील घेतल्या.
पहाटे घडलेले हे सरकार ६ दिवसाच्या आतच कोसळले.
Tumblr media
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पहिली पसंद
AdBanao घेऊन आले आहे,
👉लोकसभेसाठी सर्व पक्षांसाठी इलेक्शन विशेष पोस्टर्स
👉इलेक्शन विशेष व्हिडिओज
👉 पार्टी स्पेशल ऍनिमेटेड व्हिडिओज
👉इलेक्शन विशेष प्रोफाईल पिक्चर
👉तुमचा फोटो वापरून प्रचार करण्यासाठी विशेष फ्रेम्स
👉व्हाट्सॲप स्टिकर्स
👉ट्रेंडिंग रील्स
👉पार्टी फ्रेम्स
👉आणि यासोबत मिळवा इलेक्शनसाठी खूप काही.
३५ लाख पेक्षा जास्त बिझनेस आणि ३६५ दिवसाच्या फेस्टिवल इमेजेस आणि व्हिडिओजसाठी AdBanao ॲप आहे पहिली चॉईस.
तर या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पार्टीच्या एकदम जबरदस्त पोस्टर्स साठी आताच फ्री डाउनलोड करा.
AdBanao ॲप.
Read the full on our Website
0 notes
gajananjogdand45 · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/patals-ramdasi-poem-shamla-election-conundrum/
0 notes
political-chat-01 · 3 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
राम भजन गाऊया…
श्रीराम जय राम जय जय राम
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या अयोध्या नगरीत २३-२४ जानेवारी रोजी शंखनाद करणाऱ्या पुण्यातील ‘केशव शंखनाद ��थका’तर्फे आयोजित कार्यक्रमात भाजप महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे जी आणि तुकाराम महाराज यांच्यासमवेत रामभक्तांना संबोधित केले.
शंखवादकांचा हा गट सनातन संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी कार्यरत आहे.
जय श्रीराम🚩
0 notes
pratiklambat007 · 6 months
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
Tumblr media
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
Tumblr media
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
Tumblr media
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
1 note · View note
news-34 · 7 months
Text
0 notes
journalist27 · 11 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
दीपक मोहिते,
सूर्यातीर,
घाऊक घोडेबाजाराने ठरवला प्रचलित पक्षांतरबंदी कायदा कुचकामी,
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचीही छकले झाली.आता कदाचित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचीही तशीच गत होण्याची शक्यता आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काम करण्याच्या शैलीवर पक्षात प्रचंड नाराजी आहे.हीच नाराजी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.काँग्रेसचे आमदार जर भाजपच्या गळाला लागले तर राज्यात विरोधी पक्ष पूर्णपणे नामशेष होणार आहे आणि भाजपला हेच अपेक्षित आहे.तसं झाल्यास इतिहासात त्याची नोंद होईल.भाजप हाच प्रयोग इतर राज्यातही करेल,त्यासाठी महाराष्ट्र रोलमॉडेल
ठरणार आहे.
या सर्व उलाढालीमुळे भाजप वगळता इतर सारे पक्ष गलितगात्र झाले आहेत.भाजपला रोखण्यासाठी जी वज्रमुठ बांधण्यात आली होती,त्या वज्रमुठीतील एकेक बोट आता निखळत चालले आहे.पक्षांतरबंदी कायद्याची कशी चाळण झाली,हे या निमित्ताने आपण अनुभवले.लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष असणे गरजेचे असते.विरोधी पक्षामुळे सरकारवर वचक राहतो.पण गेल्या ९ वर्षात राजकीय पक्षच संपवण्याचा विडा उचलणाऱ्या भाजपला वेसण घालणार कोण ? नितीमत्ता,साधनशुचिता,
संस्कार व संस्कृती यास तिलांजली देत राज्यकर्त्यांनी जे काही चालवले आहे,ते विनाशाकडे नेणारे आहे.
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात घडणाऱ्या या घडामोडी सर्वसामान्यजनाच्या मनाला पटणाऱ्या नाहीत,पण ते आज उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय काही करू शकत नाही.मतदाराने एकदा मत दिले कि त्याला राजकारण्यांच्या दरबारी शून्य किंमत असते.विशिष्ट विचारसरणी,चारित्र्यवान,
संस्कारी व समाजाप्रती कळवळा असलेला लोकप्रतिनिधी
आता दुर्मिळ झाला आहे." वैयक्तिक स्वार्थ," हा प्रत्येकाचा अजेंडा बनला आहे." माझं काय,? " या प्रश्नाचे उत्तर हे " सत्तेसाठी कायपन," या दोन शब्दात त्यांना सापडले आहे.त्यामुळे त्यांनी " घाऊक घोडेबाजार," ही लोकशाही व्यवस्थेला घातक असणारी संकल्पना स्विकारली आहे.वैयक्तिक स्वार्थापुढे पक्षनिष्ठा,पक्षाचे धोरण व विश्वासार्हता,सारं काही नगण्य ठरलं आहे.
१९८५ साली ५२ व्या घटनांदुरुस्ती अन्वये पक्ष��ंतरबंदी कायदा करण्यात आला.१९६७ मध्ये हरियाणाचे आमदार गयालाल यांनी एका दिवसात तीन वेळा पक्षांतर केले.त्यानंतर पक्षांतरबंदी कायद्याची मागणी होण्यास सुरुवात झाली.हा कायदा करताना राजकीय भ्रष्टाचाराला पायबंद बसावा,असा उद्देश होता.मात्र या कायद्यातून पळवाट काढण्यात राजकारणी यशस्वी ठरले आहेत.शिंदे व अजित पवार या दोन्ही गटांनी यामधील महत्वाच्या तरतुदीचा आधार घेत घाऊक पक्षांतर केले.त्यामुळे या कायद्याचा आता फेरविचार होणे गरजेचे आहे.ज्या आमदारांनी पक्षांतर केले,त्यांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.खंडपीठाने याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांना आहे,असा निर्णय दिला आहे.आमदार ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो,त्याने पाच वर्षे त्याच पक्षात राहणे,अपेक्षित असते.पण तसं होत नव्हतं,म्हणून हा कायदा करण्यात आला.पण आज तो कायदा कुचकामी ठरला आहे.जो प्रतिनिधी मतदाराच्या मताची अवहेलना करतो,त्यास " माघारी बोलावणे," अशी महत्वाची तरतूद या पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असावी,अशी जनतेची मागणी आहे.अशाप्रकारची तरतूद झाली तरच हा " घाऊक घोडेबाजार," थांबू शकेल.
या घाऊक घोडेबाजारामुळे राज्य अस्थिर तर होतेच,पण राज्याच्या विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.पण लोकप्रतिनिधींना त्याची चाड नाही.आज लोकप्रतिनिधी सत्तेशिवाय राहू शकत नाहीत," मंत्रिपदाचा हव्यास," त्यांना पक्षांतरासारख्या उलाढाली करायला लावतात.पण मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचे काय ? याचा त्यांना विसर पडत असतो.आपली लोकशाही व्यवस्था,ही ब्रिटिशांच्या लोकशाही व्यवस्थेवर आधारीत आहे.आता ७५ वर्षानंतर त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे.हल्ली अस्तिवात असलेले कायदे बदलत्या काळानुसार बदलले पाहिजेत.कायद्यात ज्या काही तरतुदी करण्यात येतात,त्यामध्ये पळवाटा असता कामा नयेत.पक्षांतरबंदी कायदा लागू करताना उद्देश चांगला होता,पण त्यामधील पळवाटामुळे स्वार्थी राजकारण्यांचे चांगलेच फावले व मूळ उद्देश बाजूला पडला.या कायद्याची मोडतोड करण्याकामी राजकीय पक्षांनी कोणतीच कसर शिल्लक ठेवली नाही.गेल्या तीस वर्षात देशात हजारो पक्षांतरे झाली,मग हा कायदा उपयोगी कसा ?
म्हणून आता या कायद्याचा फेरविचार करण्याची गरज आहे.शिंदे गटाचे १६ आमदार याना अपात्र ठरवण्याचे प्रकरण विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्यासमोर आहे.त्यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना नोटीसा बजावल्या आहेत.त्यावर लवकरच सुनावणी होत आहे.दोन्ही गटांचे म्हणणे ऐकल्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून ते काय निर्णय देतात,याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.हे १६ आमदार अपात्र ठरतील व सरकारवर गंडांतर येईल,अशा भितीमधून अजित पवार गटांचे हे घाऊक पक्षांतर आकाराला आले आहे.या घडामोडी लक्षात घेता,हा कायदा किती कुचकामी ठरला आहे,ते अधोरेखेरीत करतो.
पक्षांतर करताना दोन तृतीयांश सदस्य संख्या असावी लागते.ती गोळा करण्यासाठी जे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात,ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.त्यामुळे सध्या " खोके," ही नवी संस्कृती उदयाला आली आहे.तुमच्या-आमच्या मतापेक्षा " खोके," ची किंमत कितीतरी पटीने अधिक आहे.
गेल्या काही वर्षात गोवा व आपल्या राज्यात अनेक वेळा पक्षांतर झाले,त्यावर नियंत्रण आणण्यासाठी याविषयी नवीन विधेयक आणावे,अशी मागणी काही सामाजिक संस्थांनी मागणी आहे.अशा या घाऊक पक्षांतराला लोकही वैतागले आहेत,आपल्या मताला किंमत न देणाऱ्या स्वार्थी लोकप्रतिनिधींना धडा शिकवणे,आवश्यक आहे.अशा निर्णयाप्रत ते आले आहेत.असे प्रकार वारंवार घडत राहिले तर आपली लोकशाहीच धोक्यात येईल,अशी भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.ज्यांना पक्षाची मते व धोरणे पटत नाही,अशा आमदार व खासदारांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन निवडणुकीला पुन्हा उभे राहावे व पुन्हा मतदारांचा कौल मिळवावा आणि मग पक्षांतर करावे,अशी उपाययोजना करावी.अन्यथा सध्या जे काही चाललंय ते अराजकाला आमंत्रण देणारे ठरेल.पक्षशिस्त व बांधिलकी,हे दोन शब्द आता नामशेष झाले आहेत.त्यामुळे हा पक्षांतर कायदा संमत होताना समाजवादी खा.दिवंगत मधू लिमये यांनी विरोध करताना या कायद्याची गरजच नाही,प्रत्येकाने आपल्या सदसदविवेकबुद्धीनुसार पक्षशिस्त पाळावी,असे आवाहन केले होते.आताची स्थिती नेमकी उलटी असून आता पक्षनिष्ठा बासनात गुंडाळून लोकप्रतिनिधी घाऊक पक्षांतर करू लागले आहेत.त्यामुळे भविष्यात आपली लोकशाही व्यवस्था अडचणीत येण्याची भिती सर्वत्र व्यक्त करण्यात आहे.
0 notes
marathinewslive · 2 years
Text
महाराष्ट्र लाईव्ह बातम्या आज महामुंबई पावसाचे अपडेट्स राजकीय संकट शिवसेना bjp mva काँग्रेस गणेशोत्सव 2022 एशिया कप अपडेट्स
महाराष्ट्र लाईव्ह बातम्या आज महामुंबई पावसाचे अपडेट्स राजकीय संकट शिवसेना bjp mva काँग्रेस गणेशोत्सव 2022 एशिया कप अपडेट्स
मुंबई- महाराष्ट्र लाइव्ह न्यूज अपडेट्स मराठीत: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. रविवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
शरद पवार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याच काय झालं ? भाजप नेत्याचा खोचक सवाल
शरद पवार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याच काय झालं ? भाजप नेत्याचा खोचक सवाल
शरद पवार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याच काय झालं ? भाजप नेत्याचा खोचक सवाल मुंबई – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला होता. यासाठी पवार यांनी ४८ तासाचा अल्टिमेटम देखील दिला होता. यावरून आता भाजप नेत्याने ट्विट करत पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “ते पवार साहेब 48…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
भाजप आणि उद्धवच्या सेनेत पोस्टरयुद्ध, बीजेवायएमने फाडले होर्डिंग्ज, म्हणाले- त्यांची शिवसेना खोटी आहे
भाजप आणि उद्धवच्या सेनेत पोस्टरयुद्ध, बीजेवायएमने फाडले होर्डिंग्ज, म्हणाले- त्यांची शिवसेना खोटी आहे
ज्या शिवसेनेने भाजपची फसवणूक केली आहे, त्यांचा पराभव करा, असा स्पष्ट संदेश गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप मुंबईला दिला आहे.आगामी बीएमसी निवडणुकीत भाजप मुंबईला 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य अमित शाह यांनी दिले आहे. भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे पोस्टर काढत आहेत. प्रतिमा क्रेडिट स्रोत: tv9 bharatvarsh महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची उद्या सांगता-सोमवारी मतदान
मुंबईत आज महायुतीची शिवाजी पार्कवर तर महाविकास आघाडीची बीकेसीवर जाहीर सभा
सीमा शुल्क विभागाकडून मुंबई विमानतळावरून सुमारे साडे ११ किलो सोनं जप्त
आणि
मराठवाड्यात पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
****
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची उद्या सांगता होत आहे. राज्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या १३ जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. विविध पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्याच वेळात मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेला महायुतीच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच ते मोदी यांच्यासोबत एकत्र सभा घेत आहेत.
महायुती तसंच महाविकास आघाडीकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल -बीकेसीच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
धुळे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी तथा कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ.शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे यांनी आज धुळ्यात सभा घेतली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांची आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं आज सभा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. अनिल गोपछडे, उमेदवार डॉ. सुभाष भामरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या ६० वर्षात कॉंग्रेसच्या कारकिर्दीत झाली नाहीत एवढी कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात पूर्णत्वास आली, यामध्ये रस्ते, सिंचन या योजनांसह मुलभूत सोयी सुविधांच्या कामांचा समावेश असल्याचा दावा गडकरी यांनी केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण ५७ लोकसभा मतदारसंघांसाठी १ जूनला मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी तेरा जागा, पश्चिम बंगालच्या नऊ, बिहारमधल्या आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन जागा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या एका जागेसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व टप्प्यातल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
****
उत्तर - पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात १७३ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ८५ वर्षावरील १५६, तर २८ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ८९५ ��र्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान करून घेण्यात आलं.
****
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी आज ठाणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक तयारीची पाहणी केली. ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे तसंच ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी यावेळी चोकलिंगम यांना निवडणूक तयारी विषयीची सविस्तर माहिती दिली.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचा अखेरचा भाग आज प्रसारित होणार आहे. आजच्या भागात आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
सीमा शुल्क विभागाने १३ ते १६ मे दरम्यान, मुंबई विमानतळावरून ११ किलो ३९० ग्रॅम सोनं आणि प्रतिबंधित सिगारेट्स असा सुमारे सात कोटी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विविध २७ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
****
नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या अटल मॅरेथॉन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या कुडाळ कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी विश्वजीत अविनाश परीट याने देशात बारावा क्रमांक पटकावला आहे. "कारखान्यांच्या परिसरात होणाऱ्या वायू प्रदूषणावरील उपाय" अशा संकल्पनेवर आधारित विश्वजीतच्या प्रकल्पाची दिल्ली इथं होणाऱ्या 'स्टुडन्ट इंटरप्रन्युअरशिप प्रोग्रॅम'साठी निवड झाली आहे. अटल मॅरेथॉनसाठी देशभरातून शंभर कल्पना निवडण्यात आल्या आहेत.
****
आषाढीवारीसाठी सोलापुरात येणारे वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालखी मार्���ावरील तसंच पंढरपूर शहरातील बेकायदा जाहिरात फलक तत्काळ हटवावेत तसंच अधिकृत फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले आहेत. आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात झालेल्या खातेप्रमुखांच्या प्रशासकीय बैठकीत त्या आज बोलत होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील रस्त्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे, एकीकडे अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या झळा कमी झाल्या असल्या तरीही पाणीटंचाईच्या झळा अजूनही वाढलेल्याच आहेत. याबाबत आमचे प्रतिनिधी देविदास पाठक यांनी घेतलेला हा आढावा -
धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या झळा कमी झाल्या असल्या तरीही पाणीटंचाईच्या झळा अजूनही वाढलेल्याच आहेत. जिल्ह्यातल्या ९० गावात १३२ टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात असून ४४७ गावात ८३२ विहिरी आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा होत आहे. यात सर्वाधिक ४० टँकर भूम तालुक्यात तर चार टँकर तुळजापूर तालुक्यात सुरू आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील २२६ सिंचन प्रकल्पांपैकी ७१ प्रकल्प कोरडे पडले असून १०६ प्रकल्पात जोत्याखाली तर ३४ प्रकल्पात २५% पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा तसंच खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेतला.
महानगरपालिका, नगरपालिका, तालुका ते गावपातळीपर्यंत पावसाळापूर्व उपाययोजनांची कामे येत्या १ जूनपर्यंत पूर्ण करावीत. संपर्क आणि समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे, असे निर्देश स्वामी यांनी आज सर्व यंत्रणांना दिले.
त्याचबरोबर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक कर्ज उपलब्धतेसाठी कर्ज नूतनीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. पीक कर्ज देतांना बॅंकांनी संवेदनशीलतेने प्रकरणे हाताळावीत अशी सूचना त्यांनी कहरीप हंगाम आढावा बैठकीत केली.
****
मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुढचे पाच दिवस वादळी वारा, मेघगर्जना तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या १८ मे नंतर विभागाच्या तापमानातही तीन ते चार अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असल्याचं, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने कळवलं आहे.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं, तसंच १९ जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.
****
शेतकऱ्यांनी १ जूनपर्यंत कापसाची लागवड करु नये असं आवाहन बीड कृषी विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या अवकाळी पाऊस होत आहे. कपाशीवरील शेंदरी बोंडअळीच्या नियत्रंणासाठी ही खबरदारी घ्यावी असं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
श्री तुळजाभवानी देवस्थान दानपेटी घोटाळा प्रकरणी १६ दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. ते आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
‘माझ्या जिवाला धोका’, उर्फीने केली मोठी मागणी
Tumblr media Tumblr media
मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चेत असेलला उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा विषय दिवसेंदिवस वाढत चाललाय. राजकारणातील अनेकांनी या विषयावर प्रतिक्रिया देत हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी हा वाद वाढतच चाललाय. एवढंच नाही तर चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर सुद्धा याप्रकरणावरून निशाणा साधला होता. मात्र उर्फी प्रकरणावर कारवाई करण्याइतका वेळ महिला आयोगाला नसल्याची भूमिका रुपाली चाकणकर यांनी घेतली. त्यानंतर उर्फीला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा जर उर्फी समोर आली तर तिचं थोबाड फोडेन असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. त्यावरुन माझ्या जिवाला चित्रा वाघ आणि त्यांच्या समर्थकांकडून धोका असल्याची तकरार उर्फीनं पोलिस स्टेश्नमध्ये केली होती. त्यावरुन आता उर्फीच्या सुरक्षेबद्दल चित्र बदलताना दिसत आहे. महिला आयोगाकडून उर्फीच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडे पत्र देऊन मागणी केली आहे. उर्फीला सुरक्षा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली. उर्फी जावेदच्या फॅशनस्टाईल आणि मोडक्या तोडक्या कपड्यांमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांना तिच्यावर कारवाई करण्याचा आदेश सुद्दा दिला होता. त्यानंतर अनेक वाद विवाद झाले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,"मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023 Read the full article
0 notes
gajananjogdand45 · 6 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-who-is-the-bjp-candidate/
0 notes