Tumgik
#विचारलं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
VIDEO: किंचितनं दोनदा विचारलं Will You Marry Me? गर्लफ्रेंडची रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा
VIDEO: किंचितनं दोनदा विचारलं Will You Marry Me? गर्लफ्रेंडची रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा
VIDEO: किंचितनं दोनदा विचारलं Will You Marry Me? गर्लफ्रेंडची रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा kinchit shah proposing to his girlfriend: भारतीय संघाने आशिया कप २०२२ मधील आपला दुसरा सामनाही जिंकला आहे. दुबईत बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर हाँगकाँगचा खेळाडू किंचित शाहने स्टेडियममध्येच सर्वांसमोर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. याचा व्हिडिओही व्हायरल…
View On WordPress
3 notes · View notes
pradip-madgaonkar · 11 months
Text
Bandya च्या मित्रानं त्याच्या हाताच्या दहाच्या दहा बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या…
Bandya चकितच झाला! त्याला राहावलं नाही. त्यानं कारण विचारलं…
अरे बाबा, ही कुठली पद्धत दहा बोटांत अंगठ्या घालण्याची?
Pradip म्हणाला, एक अंगठी लग्नातली आहे आणि बाकीच्या ९ अंगठ्या लग्नानंतरच्या संकटाचं निवारण करण्यासाठी आहेत.
Bandya नं मित्राचे पाय धरले…
2 notes · View notes
shrikrishna-jug · 18 days
Text
एकटेपणा
काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं,“भाऊसाहेब,इंग्रजीत“Leave me alone “असं एखादा एखाद्याला म्हणतो.बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी पडून रहाण्याचा कल असतो.पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?” मला प्रो देसाई म्हणाले,“माझा एकाकीपणाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. शांत रस्त्यावरून एकटाच धावण्यापासून,खिडकीजवळ बसून पाऊस पडतो…
View On WordPress
0 notes
bandya-mama · 21 days
Text
एका मैत्रिणीनं Hi पाठवलं.
Bandya ne पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिनं विचारलं, “काय चालू आहे?”
Bandya ne तिला सांगितलं,
“दोन ट्यूबलाईट, एक फॅन,
एक टीव्ही, एक मोबाइल
अणि तू!”
डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!
0 notes
mhlivenews · 8 months
Text
जनरल मोटर्सप्रश्नी MIDC बंद करण्यापेक्षा मंत्र्यांना जाब विचारा,जयंत पाटलांचा शेळकेंना सल्ला
पुणे : महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 03 October 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड आणि तेलंगणच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमधल्या जगदलपूर इथं २६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात आली. तेलंगणात निझामाबाद इथं सुमारे आठ कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखील पथक आजपासून पुढील तीन दिवस तेलंगणात निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे. या पथकाचे सदस्य आज दुपारी विविध राजकीय पक्षांसोबत तसंच निवडणूक संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा टक्का वाढावा, आणि नागरिकांमध्ये निवडणूकीसंदर्भात जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशानं आयोजित प्रदर्शनाला ही ते भेट देतील तसंच तरुण मतदारांसोबत संवाद साधतील. तेलंगणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.
****
नांदेड इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनी सरकारला जबाबदार धरलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या रुग्णालयात कालपासून आणखी सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू होत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्यावरुन सरकारवर टीका केली आहे.
****
इतर मागासवर्ग - ओबीसी सर्वेक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बिहारमध्ये झालेल्या जातीनिहाय जनगणनेविषयी विचारलं असता, फडणवीस यांनी, या अहवालाची अचूकता तपासून पाहिली जाईल त्यांनतर सर्वेक्षणाची कार्यपद्धती कोणती असावी याबद्दल ठरवलं जाईल, असं सांगितलं.
****
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, ही सर्व नेत्यांची भुमिका असल्याचं, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात आपल्यावर होणारी टीका अनाठायी असल्याचं ते म्हणाले. ओबीसी आरक्षणात मर्य��दा आहेत, त्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण कायम ठेवून अन्य शिल्लक आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.  
****
सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेची जनजागृती घराघरापर्यंत करावी, असं आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातल्या माणकेश्वर इथं सेवासप्ताहाअंतर्गत रक्तदान शिबिर, आरोग्य सुरक्षा कवच कार्ड वाटप, विकास कामाचं उद्घाटन काल ठाकूर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार सामान्य माणसांना केंद्रबिंदू ठेवून काम करत असून, आगामी काळात पुन्हा भाजपचंच सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
गोदावरी नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी तसंच २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत प्लास्टिक मुक्त गोदावरीचा संकल्प करण्यात आला असून, त्याअंतर्गत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कालपासून अविरल गोदावरी अभियानाला प्रारंभ झाला. स्वच्छता ही सेवा अभियान आणि महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून नाशिक शहरातल्या रामकुंड इथं अध्यात्मिक गुरु श्री.एम यांच्या उपस्थित या अभियानाची सुरुवात झाली.
****
चीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत आज, नौकानयन मध्ये पुरूषांच्या कैनोइंग डबल एक हजार मीटर स्पर्धेत भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनील सिंह या जोडीनं कांस्य पदक जिंकलं. भारतीय पुरुष क्रिकेट संघानं आज नेपाळचा २३ धावांनी पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. धनुर्विद्या मध्ये ज्योती सुरेखा वेन्नम हिनं अदिती गोपिचंदचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. भारतानं या स्पर्धेत आत्तापर्यंत १३ सुवर्ण पदकांसह ६१ पदकं मिळवत पदकतालिकेतलं आपलं चौथं स्थान कायम ठेवलं आहे.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळले जात आहेत. भारताचा आज दुसरा सराव सामना नेंदरलँडसोबत तिरुवनंतपुरम् होणार आहे. भारताचा इंग्लंडसोबतचा पहिला सराव सामना पावसामुळे रद्द झाला होता.
****
राज्यात एक जून पासून आतापर्यंत सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात ५३ टक्के, जुलै मध्ये १३८ टक्के, ऑगस्टमध्ये ३८ टक्के, सप्टेंबर मध्ये १२८ टक्के पाऊस झाला आहे.
****
0 notes
mukundhingne · 10 months
Text
भोजनभाऊ कितीही असुद्यात...खर्चाची फिकीर कश्याला...?
What’s the most money you’ve ever spent on a meal? Was it worth it? जर तुम्हाला कुणी विचारलं, आजवर जेवणावळींवर तुम्ही सर्वाधिक खर्च केंव्हा केलात ? तो खर्च सत्कारणी लागला का ? तर या प्रश्नाचं एक साधं उत्तर देवून आपण हा विषयच निकाली काढू……खाऊ घातलेलं काढायचं नसतं अन किती खाल्लं हे मोजायचं नसतं. आदरातिथ्य, सरबराई ही तर भारतीय संस्कृती आहे. मी मुद्दामच ‘हिंदू’ संस्कृती म्हणत नाही. कारण पुन्हा हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 7.0
” अच्छा .. म्हणजे म्हणून तू डॉक्टर झालीस होय.” सुरजने विचारलं. ” हो… ” ” छान …म्हणजे थोडक्यात जॉईन फॅमिली आहे मोठी …. वाव.. मस्त .. आणखी ..?” सूरज विचारू लागला. ” चुलत भाऊ आहे दोघे मोठे एक आय टी इंजिनीअर आहे.. शांत सालस .. एक कॉलेज ला आहे.. मस्तीखोर डांब्रट .. पण तितकाच प्रेमळ … एक लहान.. शाळेत जात तो…… लहान चुलत बहीण सध्या बारावीला आहे. एक मोठी चुलत बहीण… आणि माझी बेस्ट फ्रेंड..! तिच्यासाठी स्थळ…
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
तुम्ही दुसरे लग्न करणार का ? , बोल्हेगावात मुलाने वडिलांना विचारलं अन..
नगर येथे एक खळबळजनक घटना बोल्हेगाव परिसरात समोर आलेली असून तुम्ही दुसरे लग्न करणार का ? असा प्रश्न विचारल्याचा राग आल्यानंतर वडिलांनी मुलाला जोरदार शिवीगाळ करत मारहाण केलेली आहे . 19 तारखेला ही घटना घडलेली असून एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी फिर्याद देण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, आप्पासाहेब गांगुर्डे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून गेल्या सात वर्षांपासून ते कुटुंबासोबत राहत नाही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 1 year
Text
#लेख:"भुकेल्या पोटी स्वाभिमान"
"तात्या ओ तात्या! काय काम काढलं इकडे?"- तात्या दोन दिवस रिकामी पिशवी घेऊन येत व परत निघून जात हे बघून मी तात्याला विचारलं..
त्यावर तात्याने उत्तर दिलं -"इकडे रेशनच्या दुकानात दोन दिवसापासून येतो पण दुकानात माल आला नसल्याने चक्करा माराऱ्या लागत आहे"😢
तात्या दोन दिवसापासून त्यांच्या रेशनकार्डवर धान्य घेण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकानात येत होते..
उन्हातान्हात तात्या येत जात असल्याचे बघून तात्याला म्हटल-"तात्या काल ते नेताजी लोकांना धान्य वाटप करत होते तुम्ही तिथं असून सुद्धा त्यांचेकडून धान्य घेतलं नाही"
त्यावर ते तात्या बोलले की" तो पुढारी 5 किलो धान्य देईल व धान्य देतांना त्याच्या बरोबर पाच पन्नास फोटो काढून जाहिरात करेल..आम्ही अडचणीत आहोत भिकारी नाही.रेशनवर धान्य मिळालं नाही तर चार दिवस उपाशी राहू पण अशा लोकांपुढे हात पसरणार नाही.भुकेपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे"
तात्याचे हे बोलणं ऐकून विचारात पडलो.तात्याचे नातेवाईक, भाऊबंद लोकप्रतिनिधी कुणी नगरसेवक आमदार! नातेवाईक लोकप्रतिनिधी असूनही तात्याने अडचणीच्या काळात कोणाकडे मदत मागितली नाही.एवढंच काय स्वस्त धान्य दुकानदार नातेवाईक असूनही तात्याने त्याच्याकडे स्वतः च्या धान्य कोट्यापेक्षा अधिक धान्य कधीच मागितले नाही.
तात्यासारखे लोक एकवेळ उपाशी राहतील पण कोणापुढे हात पसरणार नाहीत.कोरोना लॉक डाउनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात,उद्योगधंदे बंद पडलेत.अनेकांना घर प्रपंच चालविणे कठीण झाले.अनेकांचे खाण्याचे वांध्ये झालेत,कित्येक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.अशा अडचणीतिल लोकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे.पण मदत करत असताना कधीही कॅमेरा सोबत घेऊन जाऊ नका.ही लोकं अडचणीत आहेत ती भिकारी नाहीत.त्यामुळे त्याना मदत करत असतांनाचे फोटो फेसबुक व्हाटसअप ट्विटर इत्यादी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचा स्वाभिमान दुखवू नका.गुप्तदान हेच श्रेष्ठदान आहे.पटलं तर यावर नक्की विचार करा...
✍️✍️
-वैभव वैद्य....
0 notes
marathi-katta · 1 year
Text
आपण बोलत असताना वाक्य पूर्ण झाल्यावर थांबतो. एखादा आश्चयाचा उद्गार काढतो. viram chinh in marathi आपण बोलताना आपल्या आवाजाचा चढउतार होतो. पण एखादा उतारा वाचतानाही वाक्यातील चिन्हानुसार वाचतो. बोलणाऱ्याच्या मनातील आशय केवळ लिहून दाखविल्याने कळत नाही. हा आशय पूर्णपणे कळावा व कोठे किती थांबावा हे समजण्यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत. ती चिन्हे वापरल्याने उतारा सहज वाचता येतो व समजतोही.
उदा. : (viram chinh in marathi)
हो म्हणजे कोठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. हेच वाक्य विरामचिन्हाचा वापर करून लिहिले तर सहजपणे समजते.
“हो ! ‘म्हणजे कोठे राहता ?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहतो’ म्हणा!
बाबा ते पाहा भारत ते पाहा त्याचे निल सिंधु जलधौत – चरणतल.
“बाबा ! ते पाहा. भारत! ते पाहा. त्याचे निल सिंधु जलधौत – चरणतल !”
आमचे हे लेख सुद्धा नखीच वाचा :
Vachan Badla In Marathi| वचन व त्याचे प्रकार
वरील वाक्यात चिन्हाचा वापर केल्याने आपण वाचताना कोठे किती थांबावे है समजते व बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भाव समजतात. आपण जेव्हा बोलताना थांबतो त्यास ‘विराम’ असे म्हणतात.
आपण बोलताना घेतलेल्या विश्रांतीस्थानास विराम असे म्हणतात. जे विराम ज्या चिन्हाने दाखविले जाते तेव्हा त्यांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी फरार? नातेवाईकांना विचारलं तर म्हणतात “आम्हाला…”
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी फरार? नातेवाईकांना विचारलं तर म्हणतात “आम्हाला…”
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी फरार? नातेवाईकांना विचारलं तर म्हणतात “आम्हाला…” बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारने सुटका केली होती. या निर्णयावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारने सुटका केली होती. गुजरात सरकारच्या या निर्णयावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अनेकांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. तर सोशल…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 21 days
Text
एका मैत्रिणीनं Hi पाठवलं.
Pradip ne पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिनं विचारलं, “काय चालू आहे?”
Pradip ne तिला सांगितलं,
“दोन ट्यूबलाईट, एक फॅन,
एक टीव्ही, एक मोबाइल
अणि तू!”
डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!
0 notes
shrikrishna-jug · 5 months
Text
कुणावरही न्याय देण्याची वृत्ती चांगली नसते.
काल मी प्रो. देसायांना विचारलं,“एखाद्याच्या व्यक्तीमत्वाबदल दुसऱ्या एखाद्याने निष्कर्ष काढणं हे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने योग्य मार्ग आहे असं समजून ठरवलं जात असतं का?” भाऊसाहेब मला म्हणाले,“मला असं वाटतं की,एखाद्याच्या दिसण्यावरूनही त्याच्याबद्दल पूर्वग्रह करून घेणं योग्य नाही. एखाद्याच्या बाह्य दिसण्यात काय आहे हे महत्त्वाचे नाही,आतमध्ये काय आहे हे महत्त्वाचं आहे.लोक लोक आहेत,प्रत्येक व्यक्ती…
View On WordPress
0 notes
bandya-mama · 7 months
Text
वर्गात मास्तरांनी विद्यार्थ्यांना विचारलं..
आयुष्यात संकटं येतील.. अडथळे येतील.. त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..?
पती, पत्नी, भाऊ, बहिण, आई, वडील, प्रियकर, प्रेयसी की मित्र..?
सगळा वर्ग शांत.. फक्त bandya नं हात वर केला..
मास्तरांनी उत्तर विचारलं..
Bandya म्हणाला.. चप्पल...
मग मास्तरांनी त्याच चपलेनं bandya ला बदडलं..
0 notes
nandedlive · 1 year
Text
माझ्या विरोधात कट- कारस्थान
Tumblr media
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवद्गीता आणि कुराण हातात घेऊन एक व्हिडीओ जाहीर केला आहे. जो गुन्हा मी केलाच नाही, त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल करत, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्याचसोबत, जर कायद्याचा दुरूपयोग होणार असेल तर, मीही कायदा हातात घ्यायला तयार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या महिलेने माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल केला ती महिला सध्या खुलेआम फिरत आहे. पोलीस या महिलेवर कोणतीही कारवाई करत नाही जर पोलिसांना याबाबत विचारलं तर वरून दबाव असल्याचं ते सांगत आहेत. आता या सर्वांनी एक नवीन षडयंत्र रचला आहे. माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत आणि हे प्रयत्न ज्यांनी विनयभंगाचा माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी केले तेच करत असल्याचे समोर आला आहे. ३५४ चा गुन्हा मी कधीही ख��वून घेणार नाही. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल केला असता तरी चाललं असते. परंतु जे कृत्य मी केलं नाही त्याची शिक्षा देखील मी भोगणार नाही. आज हातामध्ये गीता आणि कुराण सोबत घेऊन मी सर्व माझ्या मतदारांना सांगत आहे. जी महिला सध्या फिरत आहे. तिला कसलीही भीती नाही पोलीस तिला अटक करत नाहीत. त्यामुळे पोलीस जे करू शकत नाही ते तर माझ्या हातून घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटले होते. आव्हाड यांनी दाखल झालेल्या या गुन्ह्याविरोधात आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा-कळवा परिसरात आंदोलन केले होते. आव्हाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीने दाखल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. आव्हाड यांना कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगताना त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. Read the full article
0 notes