Tumgik
#विद्यार्थ्यांच्या
Text
विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात, 22 जखमी
विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात, 22 जखमी
विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात, 22 जखमी परभणीच्या गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी येथे विद्यार्थ्यांची सहलीची बस आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात 22 जण गंभीर जखमी झाले आहे. परभणीच्या गंगाखेड -राणीसावरगाव मार्गावर खंडाळी पाटीजवळ शैक्षणिक सहल घेऊन जाणाऱ्यासंत जनाबाई विद्यालयाची बस चाकूरकडे जात असताना अहमदपूर येथून बुलडाण्याच्या जाणारी  एसटीच्या बसची धडक झाली…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
व्हायरल : श्वान आत्मविश्वास बचावले विद्यार्थी, पाहा व्हिडिओ.
व्हायरल : श्वान आत्मविश्वास बचावले विद्यार्थी, पाहा व्हिडिओ.
देशात भटक्या श्वानांनी लक्ष केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेक नागरिक आहेत तर काही अधिकारी देखील चौकशीत आहेत. अनेकवेळा अशा समाजाचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले असून भटक्या श्वानांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासन काय घडत आहे, असा प्रश्नही उपस्थित केला. दरम्यान, भटके श्वान किंती हिंसक होऊ शकतात याची प्रचिती घेऊन एक समाज माध्यमावर प्रसिद्ध झाली आहे. कुत्रे पाठलाग करू शिकवणी । व्हिडिओ केरळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aissmseducation · 6 hours
Text
सभोवतालच्या परिसरातून घडते विद्यार्थ्यांचे जीवनमान
Author- सौ.ज्योती अजित येनपुरे Asst. Teacher (SSPMS Primary Day School)
मूल जन्माला येते तेव्हा त्याच्यावर सभोवतालच्या परिसराचा प्रभाव पडतो. आई-बाबा, आजी-आजोबा हा इतकाच त्याचा परिसर. मूल आपल्या कुटुंबातील लोकांचे निरीक्षण करत असते. जसे, की ते कसे बोलतात, कसे वागतात यावरूनच ते मूल बोलायला, वागायला शिकते.
जसजसे मूल मोठे होत जाते ते त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या इतर लोकांमध्ये, मित्रांमध्ये मिसळू लागते. यातूनच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम या गोष्टी ते शिकत जाते. सोबतच इतरांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, छोट्यांना आधार देणे अशा बऱ्याच गोष्टीही ते शिकत असते. परिसर त्याच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणून अनेक नवनव्या गोष्टींची भर घालत असतो.
परिसरात वावरत असताना घरातील लोकांपेक्षा, त्याच्या आई-बाबांपेक्षा वेगळे वागणे, बोलणे मुलाच्या कानावर पडत असते. मग ते कधी चांगले तर कधी वाईट असते. या गोष्टींचा त्याच्या मनावर कसा परिणाम होतो, हे त्याच्यावर होत असलेल्या किंवा आई-बाबांकडून मिळणाऱ्या संस्कारांवर अवलंबून असते. यातूनच त्याची सामाजिक जडणघडणही व्हायला सुरुवात होते.
मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या जीवनात शाळा अत्यंत प्रभावशाली ठरते. शाळेमध्ये साजरे होणारे विविध दिन जसे, की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती हे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे त्याच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. शिवजयंती उत्सव साजरी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार त्याच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. तसेच वाचन प्रेरणा दिवस, शिक्षक दिन यामुळे साहजिकच मुलाला वाचनाची, अभ्यासाची गोडी लागते आणि शिक्षकांबद्दलची ओढही निर्माण होते. एखादे ध्येय ठरवून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळावा, यासाठी या गोष्टी मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
शाळेमधूनच मुलांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यामध्ये गड किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. या भेटींमधून ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळते तसेच निसर्गदर्शन घडते आणि त्यांच्या मनात निसर्गाबद्दलचे प्रेम वाढीस लागून त्याचे महत्त्व समजते. निसर्गाची काळजी कशी घ्यावी, पशुपक्षांची काळजी कशी घ्यावी हेही लक्षात येते. या सगळ्यांतून मुलांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते.
एकंदरीत, वरील सर्वच गोष्टींचा सारासार विचार करता विद्यार्थ्यांच्या जीवनावर आजूबाजूच्या परिसराचा सकारात्मक प्रभाव पडत असतो.
Source: https://sspmpds.in/sabhotalchya-parisaratun-ghadte-vidhyarthi-jiwanman/
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 07 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानं उमेदवारांच्या प्रचारासंबंधी परवानगीचं निवेदन स्विकारण्यासाठी सुविधा उमेदवार संकेतस्थळ उपलब्ध केलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यनमातून प्रचार कालावधीचं महत्व लक्षात घेत रॅली आयोजित करणं, तात्पुरतं पक्ष कार्यालय उघडणं, घरो-घरी जाऊन प्रचार,  हेलीकॉप्टर, वाहन वापर परवाना आणि प्रचार सामग्री वितरण करण्याची परवानगी देण्यात येते. हे संकेतस्थळ म्हणजे स्वतंत्र, नि :ष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रीयेसाठी लोकतांत्रिक सिद्धांतांनुसार सर्व पक्ष-उमेदवारांना समान सुविधा उपलब्ध करुन देत आहे.
लोकसभा निवडणूकिची अधिसूचना जारी झाल्यापासून फक्त वीस दिवसांतच यातून आयोगाकडे  ७३ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. ज्यामधून ४४ हजारांहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले तर दहा हजार अर्ज रद्दबातल करण्यात आले तर काही अर्ज प्रक्रीयाधीन आहेत.
****
आज जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. स्वत:च्या आरोग्याविषयी जागरुक राहण्यासाठी या दिनाचं आयोजन करण्यात येतं. 'माझं स्वास्थ्य-माझा अधिकार' अशी यावर्षीची संकल्पना जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यु.एच.ओ.तर्फे मांडण्यात आली आहे. अजुनही जगातील साडेचार अब्ज म्हणजेच एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्याहून जास्त लोक आरोग्य विषयक सुविधा आणि देखभालीपासून दूर असल्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज याद्वारे अधोरेखीत करण्यात आली आहे.
सध्या, जीवन शैलीशी निगडीत आजार विशेषत: युवा पिढीत झपाट्यानं वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे जीवन शैलीत योग्य बदल आणि योगासारख्या आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब करुन आजारांना दूर करता येईल असं नवी दिल्लीच्या एम्स -अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील प्रोफेसर डॉक्टर रीमा दादा यांनी आकाशवाणीशी बोलतांना नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुर शहरात उद्या सायंकाळी चार वाजता निवडणूक जाहीर सभा आयोजित केली आहे. लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची ही महाराष्ट्रातील पहिलीच जाहीर प्रचार सभा असणार आहे.
****
वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे बीड लोकसभा निवडणुकीसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार-माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना जाहीर पाठींबा देण्यात येत आहे. याबाबत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती जाहीर केली.
****
नांदेड शहरात आज सकाळी जिल्हा पोलीस दलातर्फे सद्भावना रॅली काढण्यात आली. सध्याच्या विविध सण-उत्सवाच्या अनुषंगानं याचं आयोजन करण्यात आलं. यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांसह शहरातील ठाणे अधिकारी, विविध धर्मांचे धर्मगुरू, एकात्मतेचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचीही यात मोठ्या संख्येन उपस्थिती होती.
****
पुणे जिल्ह्याच्या मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेलच्या ग्रामिण आणि शहरी भागात आज मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आ���ी. शहरातील एका शाळेत आयोजित तृतीय पंथीयांची बैठक, तसंच नविन पनवेलच्या एका प्रभागात पथनाट्याद्वारे मतदारांना मतदानाचं महत्व पटवून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, कोल्हापूर इंथ मतदार जनजागृतीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'रन फॉर व्होट' या लोकशाही दौडच आज सकाळी आयोजन केलं होतं. या दौडमध्ये सहा हजाराहुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.
****
मणिपुरमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्‍तपणे राबविलेल्या तपासणी अभियानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असल्याची माहिती मणिपुर पोलिसांनी दिली. मणिपुर पोलिसांसह सुरक्षा दलांनी राज्यातील डोंगराळ आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमधील संवेदनशील भागात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात रायफल, पिस्तुल, हॅड ग्रेनेड, बॉम्ब, डेटोनेटर, बुलेट प्रूफ जॅकेट, वॉकी टॉकीसह इतर साहित्य जप्त केले आहे. ही शस्त्रास्त्रे जप्त केल्यानंतरही सुरक्षा दलांचं अभियान सुरूच राहणार आहे.
****
आईपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडीयन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी साडेतीन वाजता होईल. तर अन्य दुसरा सामना लखनऊच्या एकाना स्पोर्ट सिटी मैदानावार लखनऊ सुपर जायंटस आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी साडेसात खेळला जाईल.
स्पर्धेची सध्याची गुणतालिका बघता, खेळलेले चारही  सामने जिंकून राजस्थान रॉयल्स संघ आठ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर,खेळलेले तीनही सामने गमावल्यानं मुंबई इंडीयन्स संघ सर्वात खालच्या स्थानावर आहे. ३१६ धावा फटकावणारा रॉयल चॅलेन्जर्स बेंगरुळूचा फलंदाज विराट कोहली ऑरेंज कॅपसाठी अग्रेसर आहे. तर,आठ बळी टीपणारा राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल पर्पल कॅपसाठी अग्रेसर आहे. नेट रनरेटचा विचार करता कोलकाता नाईट रायडर्स प्रभावी असल्याचं दिसत असून पंजाब किंग्ज यात सर्वात पिछाडीवर आहेत. 
****
कझाकस्‍तानच्‍या अस्‍ताना इथं आयोजित आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्‍पर्धेत भारताच्या अनुपमा उपाध्याय आणि एम. तरुण यांनी महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 3 months
Text
कोल्हापुरात १० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणार मतदार जनजागृती
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने स्वीप (SVEEP) अंतर्गत मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी सकाळी 7 वाजता महात्मा गांधी मैदान, वरुणतीर्थ वेश, कोल्हापूर येथे शहरातील 38 शाळांमधील 10 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी (साखळी) साकारण्यात येणार…
View On WordPress
0 notes
mdhulap · 3 months
Link
आरटीई अंतर्गत 25 टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर निश्चित.
0 notes
gajananjogdand45 · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/why-do-you-take-our-children-in-schools/
0 notes
jansamparknews · 4 months
Text
कला क्षेत्रातील विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे महत्वाचे - शैला सिन्नरकर
जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शैला प्रदीप सिन्नरकर यांच्या रेग्युलर ड्रॉईंग क्लासेस’ मधील विध्यार्थ्यांच्या शेकडो चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळ्याचे मयूर चंदने यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहु‌णे म्हणून प्रसिद्ध जलरंग चित्रकार विलास कुलकर्णी,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
भिंगार शहरात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध..
0 notes
vspaducate · 7 months
Text
वसतिगृह प्रवेश प्रक्रीया 2023-24|Samajkalyan Hostel Admission 2023-24
वसतिगृह प्रवेश प्रक्रीया 2023-24
सन २०२२-२३ या शैक्षिणक वर्षाचे इयत्ता १०वी व १२ वी वर्गाच्या परिक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. शैक्षणिक संस्था स्तरावर विद्यार्थ्यांच्या सन वसतिगृह प्रवेश प्रक्रीया 2023-24 प्रवेशाबाबतची कार्यवाही सुरू झालेली आहे. दिनांक १५ जुन २०२३ रोजीपासून शाळा, विद्यालये व महाविद्यालये सुरु झालेली आहेत. राज्यभरातून वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थी, पालक, स्थानिक प्रतिनिधीं हे वसतीगृह प्रवेशाबाबत आयुक्तालय स्तरावर, जिल्हा स्तरावर व वसतीगृह स्तरावर प्रवेशाबाबत विचारणा करीत आहेत.
ब) वरील विषयाच्या अनुरोधाने सदर परिपत्रकाव्दारे आपणांस कळविण्यात येते की, शासकीय वसतिगृहाचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत(Programming Improvement) काम प्रगती पथावर असल्याने सन २०२३-२४ या वर्षाकरीता राज्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया ही पुर्वी प्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली ) करावी.
क) त्याअनुषंगाने शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियाबाबत खालीलप्रमाणे सूचना या परिपत्रकाव्दारे निर्गमित करण्यात येत आहेत. त्याचे तंतोतंत पालन सर्व संबंधितांनी करावे व वसतीगृह प्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी व समस्या निर्माण होणार नाहीत याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी
visit us https://mahascheme.in/samajkalyan-hostel-admission-2023-24/#more-5081
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पालिका विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अळ्या; ठेकेदार काळ्या यादीत
पालिका विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अळ्या; ठेकेदार काळ्या यादीत
पालिका विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अळ्या; ठेकेदार काळ्या यादीत Nutritional Food:महापालिकेतील तेरा शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या सावित्री महिला स्वयंरोजगार या संस्थेवर कारवाई करण्यात आली असून, संस्थेला काळ्या यादीत टाकले आहे. त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त शेखरसिंह यांनी दिले आहेत. यासंदर्भात शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ठेकेदारावर कारवाई…
View On WordPress
0 notes
mahayojanaa · 7 months
Text
वन नेशन वन स्टुडंट आयडी 2023 माहिती मराठी | APAAR ID विद्यार्थ्यांसाठी आधारप्रमाणे काम करेल: One Nation One Student ID
APAAR: 'वन नेशन, वन आयडी' म्हणजे काय? विद्यार्थ्यांसाठी आवश्यक, काय असतील फायदे जाणून घ्या संपूर्ण माहिती मराठी | One Nation One Student ID 2023 In Marathi | What is APAAR ID | One Nation One Student ID Registration
आधार आयडीवर गोळा केलेला डेटा हा APAAR आयडीचा आधार असेल. याद्वारे विद्यार्थ्याशी संबंधित सर्व डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आ���े. या आयडीला पालकांची संमती आवश्यक असेल. त्याचा डेटा गोपनीय राहील आणि गरज असेल तेव्हाच सरकारी एजन्सीसोबत शेअर केला जाईल. ज्याप्रमाणे आधार कार्ड लोकांच्या ओळखीचा भाग बनले आहे, त्याचप्रमाणे आता सरकार विद्यार्थ्यांची ओळख बनण्यासाठी ''APAAR'' कार्ड आणत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी 'APAAR' तयार करण्याची योजना आखली आहे. मंत्रालयाने सर्व राज्यांना APAR नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती घेण्याचे निर्देश दिले आहेत. ही ओळखपत्रे पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवली जातील.
Tumblr media
One Nation One Student ID 2023:- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, केंद्र सरकारने शाळा ते कॉलेजपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ऑटोमॅटिक परमनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (APAAR) नावाचा वन नेशन वन स्टुडंट आयडी तयार करण्याची योजना आखली आहे. यामुळे देशातील सर्व विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या विशिष्ट ओळख क्रमांकासह एक विशेष ओळखपत्र मिळणार आहे. जो सध्याच्या 12 अंकी आधार आयडीपेक्षा वेगळा असेल. आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांना एक युनिक कोड असेल. शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विद्यार्थ्यांसाठी APAAR आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च शिक्षणाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी विद्यार्थ्यांना यापुढे भटकंती करावी लागणार नाही. Read more
0 notes
aissmseducation · 9 months
Text
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमाचे महत्व
अभियांत्रिकी पदविका / पॉलिटेक्निक हा दहावी तसेच बारावी / आयटीआय नंतर चा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून सदर अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत तसेच प्रात्यक्षिक ज्ञान मिळणेकामी अत्यंत महत्वाचा समजला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. तसेच औद्योगिक क्षेत्रांमधून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते.हा अभ्यासक्रम पूर्ण केलेनंतर विद्यार्थ्यांना खाजगी त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रांमध्ये कनिष्ठ अभियंता / निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.
महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ[MSBTE] मुंबई यांच्याशी संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विविध शैक्षणिक तसेच उद्योगक्षेत्रांमधील तज्ञांशी विचार विनिमय करून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या थेअरी व प्रात्यक्षिका बरोबरच मायक्रोप्रोजेक्टचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन तसेच सांधिक कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळण्यास मोठी मदत होते. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना सहा आठवड्यासाठी विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सांधिक प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक तसेच सांधिक कौशल्य वाढवण्याकामी मोठी मदत होते. वरील सर्व बाबीचा विचार करता अभियांत्रिकी पदविका शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडून पदविकाधारक विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नेहमीच प्रोत्साहन व प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भविष्यात पदविका अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व हे वाढत राहणार आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा खालील विविध शाखेमध्ये उपलब्ध आहे
सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉईंग, कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग, बिल्डिंग मटेरियल, सर्व्हे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजीनियरिंग ड्रॉईंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थेअरीऑफ मशीन, फ्लुईड मेकॅनिक्स , मशीन डिझाईन, अप्लाइड मेकॅनिक्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
कॉम्प्युटर इंजीनियरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग , डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल टेक्निक्स, जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअर��ंग, मोबाईलॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, इमर्जिंग ट्रेंडस इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर अँड अँप्लिकेशन्स, लीनियर इंटिग्रेटेड सर्किट. बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटस, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्क अँड डेटाकम्युनिकेशन, इमर्जिंग ट्रेंडस इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयाचा अंतर्भाव केला आहे.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, ऍडव्हान्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, हीट पॉवर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मॅनेजमेंट, सॉलिड मॉडेलिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटो कॉम्पोनन्ट्स डिझाईनिंग, टू अँड थ्री व्हीलर टेक्नॉलॉजीस इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटस, इलेक्ट्रिकल पावर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस, इलेक्ट्रिकल मोटर अँड ट्रान्सफॉर्मर्स, इलेक्ट्रिकल पावर अँड डिस्ट्रीब्यूशन, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, एनेर्जी कन्सर्वेशन अंड ऑडिट, इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन, मेन्टेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्लांट युटिलिटीज, प्लांट इकॉनॉमिक्स अँड एनर्जी मॅनेजमेंट, केमिकल इंजीनियरिंग थर्मो डायनामिक्स, केमिकल प्रोसेस इंस्त्रुमेंटेशन अँड कंट्रोल, फ्लुईड फ्लो ऑपरेशन, केमिकल रिएक्शन इंजीनिअरिंग, मेंब्रेन टेक्नॉलॉजी, इमर्जिंग ट्रेंड्स इन केमिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये डाटा स्ट्रक्चर युजिंग पायथोन, स्टोरी टेलिंग अँड व्हिज्वलायझेशन, मॅथेमॅटिक्स फोर मशिन लर्निंग, जावा प्रोग्रामिंग फंडामेंटल, एमएल अँड एआय अल्गोरिदम, क्लाऊड कम्प्युटिंग फॉर डेटा इंजिनिअरिंग, बिग डेटा एनालीटीक्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी लागू असलेल्या प्रमुख शिष्यवृत्ती
राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी): तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणार्‍या या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट केंद्रीय प्रवेश प्रक्रिया द्वारे डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक मागास वर्गीयांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे लाभ: ट्युशन फीच्या आणि परीक्षा फीच्या ५०%. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाजकल्याण विभागाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाज कल्याण विभाग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये सवलत दिले जाते लाभ: ५०% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस (फ्रीशिप): सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करणे, उच्च शिक्षणाचा द्वारे आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: शिक्षण तसेच परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क जे विद्यार्थ्यांने संस्थेला अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहेत. पात्रता निकष: कुटुंबाचे/ पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
व्होकेशनल एज्युकेशन फी रिम्बर्समेंट: आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या स्टेट मायनॉरिटी कम्युनिटी विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप योजना: अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. लाभ: शिष्यवृत्तीची रक्कम कमाल रुपये २५०००/- वार्षिक किंवा वास्तविक शिक्षण शुल्क यापैकी जे कमी असेल ते. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS): ज्या कुटुंबाचे / पालकाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे राखीव प्रवर्गातील नाहीत त्यांना या आरक्षणाचा फायदे घेता येतात. लाभ: १०% आरक्षण तसेच ५० टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ट्युशन फी व्हेवअर स्कीम: चांगले गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही प्रत्यक्षात आर्थिक मदत आहे या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क पूर्ण माफ करण्यात येते. लाभ: १००% शिक्षण शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 12 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू
पंतप्रधानांच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचं उद्‌घाटन आणि लोकार्पण;लातूरचा रेल्वे बोगीबांधणी कारखाना तसंच जालन्यातल्या गती शक्ती कार्गो टर्मिनल'चा समावेश
राज्यात शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक; छत्रपती संभाजीनगर इथं अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापनेस मान्यता
आणि
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष युवा महोत्सवाला जल्लोषात प्रारंभ
****
नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू करणारी अधिसूचना केंद्र सरकारनं काल जारी केली. डिसेंबर २०१९ मध्ये हा कायदा संसदेत मंजूर करण्यात आला होता. या कायद्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमधल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती, आणि पारशी या अल्पसंख्याक शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळू शकेल.
****
पंतप्रधान मोदी आज ८५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यामध्ये लातूर इथला रेल्वे बोगीबांधणी कारखाना, जालना तालुक्यातल्या दरेगाव शिवारात उभारण्यात आलेलं 'गती शक्ती कार्गो टर्मिनल, बडनेरा इथली रेल्वे बोगी दुरुस्ती कार्यशाळा, पुण्यातली वंदे भारत कोच देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, रेल्वे स्थानकावरची जनऔषधी केंद्रं, रेल कोच उपाहारगृहं, सुमारे दीडशे वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल, आदी उपक्रमांचा समावेश आहे. त्याबरोबरच पंतप्रधान, देशभरातल्या विविध ठिकाणांवरुन सुरु होणाऱ्या दहा वंदे भारत गाड्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा द��खवणार आहेत. लातूरचा हा रेल्वे बोगी कारखाना महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला चौथा कारखाना आहे. या कारखान्यातून रेल्वे बोगीसह मेट्रोचे कोच तसंच वंदेभारत रेल्वेचे कोचही तयार केले जाणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांनी, काल एक हजार नमो ड्रोन दिदींना, दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून ड्रोन हस्तांतरित केले. नमो ड्रोन दिदींनी सादर केलेली कृषी ड्रोन प्रात्यक्षिकं देखील त्यांनी पाहिली. यावेळी भोपाळ इथं झालेल्या प्रात्यक्षिकात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातल्या ड्रोन दिदींनी १०२ ड्रोन एकत्र उडवून नवा विक्रम केला.
****
निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची, भारतीय स्टेट बँकेची मागणी, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं बॅंकेला, आजची कामकाजाची वेळ संपेपर्यंत निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर न्यायालयानं निवडणूक आयोगाला देखील, १५ मार्चपर्यंत एसबीआयकडून आलेली निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्यास सांगितलं आहे.
****
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओनं मिशन दिव्यास्त्र - या अग्नी-पाच आंतरखंडीय क्षेपणास्त्राची काल पहिली यशस्वी चाचणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
****
शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचं नाव, आईचे नाव नंतर वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरुपात नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. १ मे, २०२४ रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद अशा स्वरुपात शैक्षणिक तसंच सर्व शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.         
राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’  वितरणाचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यानुसार केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल देण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं अल्पसंख्याक आयुक्तालय तसंच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आयुक्तालयासाठी एकूण ३६ पदे तर सर्व जिल्ह्यातील अल्पसंख्याक कक्षासाठी एकूण ८५ पद निर्माण करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता देणं, तसंच उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलतीला मुदतवाढ देण्यासह इतर अनेक निर्णयांना काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -सीबीएसईनं इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. काही शाळांनी मुदत वाढवून देण्याची वारंवार विनंती केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं.
****
राज्यातली पर्यायी बाजार व्यवस्था तसंच कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट अभ्यासगटाच्या शिफारशी, शासनाला सादर करण्यात आल्या आहेत. कृषी पणन विभागाचं बळकटीकरण आणि पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद यासह महत्त्वाच्या शिफारशी अभ्यासगटाने सादर केल्या आहेत.
****
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज दुपारी महाराष्ट्रात नंदूरबार इथं प्रवेश करणार आहे. धुळे, मालेगाव, नाशिक, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्चला मुंबईत दाखल होईल. १७ मार्चला मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर या यात्रेचा समारोप होणार आहे. याठिकाणीच इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे.
****
अयोध्येतल्या राम मंदिरात बालस्वरुप राम मूर्तीच्या नित्य आरतीचं थेट प्रसारण आता दूरदर्शनवरुन केलं जाणार आहे. सकाळी साडे सहा वाजता प्रेक्षकांना थेट आरतीचा लाभ घेता येणार आहे.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. अर्थतज्ज्ञ, लेखक आणि अभिनेते दीपक करंजीकर यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
मुस्लिम धर्मियांच्या रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली. लखनौ, हैदराबादसह अनेक शहरामंध्ये काल चंद्रदर्शन झालं. ११ एप्रिलला रमजान ईद साजरी होणार आहे.
****
विद्यार्थ्यांनी अभ्यासासह क्रीडा, संस्कृतीच्या माध्यमातून समाज आणि देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावं, असं आवाहन, कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित, राज्यस्तरीय इंद्रधनुष युवा महोत्सवाचं उद्घाटन काल राज्यपालांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यावेळी उपस्थित होते. १५ मार्चपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात एकोणतीस कला प्रकारात २४ विद्यापीठांचे ८७५ कलावंत सहभागी झाले आहेत.
****
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची बैठक काल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे पार पडली. राज्यातली कृषी विद्यापीठं आंतरराष्ट्रीय दर्जाची होण्यासाठी कुलगुरूंनी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत, महिला गटात श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फड हिनं ६२ किलो वजनी गटात, तर ७२ किलो गटात सांगलीच्या संजना बागडी हिनं सुवर्ण पदक जिंकलं. पुरूषांमध्ये ६१ किलो गटात कोल्हापूरचा सुरज अस्वले यानं, तर ६७ किलो गटात पुण्याच्या पार्थ कंधारनं सुवर्णपदक पटकावलं. विजेत्यांना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
****
केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीनं दिव्यांगांसाठी मदत आणि उपकरणं खरेदी कार्यक्रमांतर्गत, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात ३८४ लाभार्थ्यांना विविध प्रकारांच्या साधनांचं वाटप, काल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये तीनचाकी सायकल, चाकाची खुर्ची, श्रवण यंत्र, छडी आदी साहित्यांचा समावेश आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग-आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काल लोहा इथल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. लोहा इथल्या पाच मतदान केंद्रांना देखील भेट देऊन त्यांनी, आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत निर्देश दिले.
बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कायदा सुव्यवस्थे संदर्भात काल आढावा बैठक घेतली. यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
0 notes
darshanpolicetime1 · 5 months
Text
राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शाळेला भेट
पुणे दि.१७: राज्यपाल रमेश बैस यांनी पुणे महानगरपालिकेच्या औंध येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आणि संवाद कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. शालेय अभ्यासक्रमासोबत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बुध्यांक वाढण्यास मदत होते, असे राज्यपाल म्हणाले. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
journalist27 · 11 months
Text
दीपक मोहिते,
सूर्यातीर,
ग्रामीण भागातील शाळांमध्ये अंधाराचे साम्राज्य,व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारे,
दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी आपल्या कानावर पडली.आपले मायबाप सरकार ग्रामीण भागातील शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे,हे आपण सारे आजवर अनुभवत आलो आहोत.ग्रामीण भागातील शांळामध्ये पुरेसे शिक्षक नाहीत,वर्गखोल्या नाहीत,विद्यार्थ्यांना पिण्यासाठी धड पाणी नाही,मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत.इ.समस्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाचवीला पूजल्या आहेत.यंदाचे हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष आहे.गेल्या ७५ वर्षात विविध क्षेत्रात देशाने सर्वांगीण प्रगती केली.विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात आपण जी कामगिरी केली,त्याचे दृष्यपरिणाम आपण काल अनुभवले.आपले चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राकडे झेपावले.पुढच्या महिन्यात ते चंद्रावर उतरेल असा अंदाज आहे.आपल्या शास्त्रज्ञानी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.आज आपली अनेक मुलं इस्रो व अमेरिकेच्या नासा अंतराळ संशोधन केंद्रात महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
हे सांगण्यामागचा उद्देश असा कि ही जी सर्वांगीण प्रगती साध्य होण्यामागे केवळ शिक्षण ही एकमेव व्यवस्था आहे.पण ती अधिक सक्षम व्हावी,यादृष्टीने गेल्या ७५ वर्षात सरकारकडून प्रामाणिकपणे प्रयत्नच झाले नाहीत.शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्याकडे ��्रत्येक सरकारने लक्ष दिले,ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र कायम उपेक्षित राहिला.२१ व्या शतकात आता ग्रामीण भागही कात टाकू लागला आहे.पण त्यास योग्य ती गती मिळालेली नाही.ग्रामीण भागातील विद्यार्थी,शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी कसाबसा धडपडतोय,पण सरकारकडून त्याला मदतीचा हात पुढे करण्यात येत नाही.
पालघर या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा बिल न भरल्यामुळे महावितरणने खंडित केला.सुमारे ७५ लाख रु.चे बिल थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.या बिलापोटी सरकार जे अनुदान देते ते २०१९ पासून देण्यात आले नाही,असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.लाखो कोटी रु.चे अंदाजपत्रक असलेले आपले राज्य सरकार ७५ लाख रु.देऊ शकत नाही,ही बाबच मुळात शरमेची आहे.हे केवळ पालघर जिल्ह्यातच अस घडलं नाही तर इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.पुणे-७९२,सातारा-३१३,जळगाव-२४८,कोल्हापूर-१४८ एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही वर्षात विजेची बिले भरली नाहीत,म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.याव्यतीरिक्त अन्य जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.मंत्रालय व मंत्र्यांचे बंगले याची कोट्यवधी रु.ची वीजबिले वेळेवर भरणारे सरकार शाळांची वीजबिले भरत नाही,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.उन्हाळ्यात या मुलांची काय अवस्था झाली असेल,याची कल्पनाही करवत नाही.एकीकडे खोक्याचा वारेमाप वापर सुरू असताना,आमदार,खासदार मंत्र्यांना वीजबिलात भरमसाठ सवलती दिल्या जातात तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र घामाघूम होत शिकतोय,हे चित्रच मुळात आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
आजही अनेक जिल्हा परिषद शाळांना स्वतःच्या मालकीच्या वास्तू नाहीत,अनेक शाळांमध्ये वर्गखोल्या नसल्यामुळे शिक्षक एकाच वर्गात दोन इयत्तांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात.अपुरा शिक्षक वर्ग,वर्गखोल्या नाहीत,वीजपुरवठा खंडित,अशा स्थितीत मुलं शिकणार कशी ? यावर एकाही सरकारने आजवर उपाययोजना करणे टाळले.त्यामुळे ग्रामीण भागात साक्षरतेचा वेग आता मंदावला आहे.विद्यार्थ्यांची गळती,हे फार मोठे संकट असून ते रोखण्यासंदर्भात राज्य शासनाचे शिक्षण विभाग संवेदनशील नाही,ही खऱ्या अर्थाने दुर्देवाची बाब आहे.दुसरीकडे खाजगी शाळांचे पीक मात्र जोमात आले आहे.जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहेत तर दुसरीकडे खाजगी शाळा बेडकासारख्या फुगत चालल्या आहेत.
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था का होतेय ? याचा विचार होण्याची गरज आहे.विजबिलापोटी देण्यात येणारे अनुदान रोखणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत,अशांना हुडकून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.गावागावात शिक्षण समित्या कार्यरत आहेत.या समित्यांच्या सदस्यांनी गावातील सरपंच व ग्रामसेवकाना थकीत वीज बिलसंदर्भात जाब विचारायला हवा होता.वास्तविक पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या स्थानिक सदस्यांनी या ज्वलंत समस्येचा आजवर पाठपुरावा केला असता तर अशी नामुष्कीची पाळी आली नसती.
एकीकडे आपण चंद्रावर पाय ठेवण्यासाठी अब्जावधी रु.खर्च करतो,तर दुसरीकडे शाळांची विजबिले वर्षानुवर्षे भरत नाही,याची सांगड कशी घालायची ? जी अवस्था जिल्हा परिषद शाळांची तीच अवस्था आश्रमशाळा व अंगणवाड्याची आहे.मग अस वाटत कि चंद्रावर जाण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च कशासाठी ? आज २१ व्या शतकात ग्रामीण भागातील जनतेला कुपोषणमुक्त जीवन,पाणी,
शिक्षण,आरोग्य व दोन वेळचे जेवण,यासाठी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागत आहे.हे विदारक चित्र बदलण्याचे कोणी प्रयत्न केले नाहीत,आणि पुढेही होतील,असे वाटत नाही.पालघर जिल्ह्यात विक्रमगड म्हसेपाडा या आदिवासी पाड्यावरील चिमुकली वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडते,हे कसले लक्षण आहे.या व्यवस्थेला आपण प्रगल्भ लोकशाही व्यवस्था म्हणावे का ? मंत्र्यांच्या दालनावर सरकार वर्षाकाठी हजारो कोटी रु.खर्च करत असते,पण ग्रामीण भागातील शाळांची विजबिले भरण्यास टाळाटाळ करते.या व्यवस्थेत सुधारणा होईल," सबका साथ,सबका विकास," ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल,अशी शक्यता नाही.आपण महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत.आपला देश,आत्मनिर्भर व डिजिटल इंडिया होण्याच्या मार्गावर आहे,असा डिंगोरा सतत पिटला जातो,पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात वास्तव काय आहे ? यावर सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे.आजवरच्या प्रत्येक सरकारचा केवळ शहरी भागावर फोकस राहिला,त्यांना खरा " भारत खेड्यात," आहे,हे महात्मा गांधी यांचे म्हणणे कधीच पटले नाही.त्यामुळे पाच ट्रीलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची आपण जी स्वप्ने पाहत आहोत,ती व्यर्थ आहेत.ग्रामीण भागातील निरक्षरता कायमची नष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी दमदार पावले उचलत नाही,तोवर ग्रामीण भागातील तरुणाईला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार नाही.
Tumblr media
1 note · View note