Tumgik
#सल्ला
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला
ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला
ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला मुंबई : नितेश राणे यांच्यावर शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांनी टीका केली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धमक्या देणं योग्य नाही, असं संजय शिरसाठ म्हणाले. नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं…
View On WordPress
0 notes
drprashantkale · 2 years
Text
Tumblr media
0 notes
heeralaldas · 5 months
Text
#quran
#NOIDAGBNUP16
#BaakhabarSantRampalJi
#अल्लाहु_अकबर
फजाइले दरूद शरीफ में अल्लाह कबीर साहेब का प्रमाण :
मन सल्ला अला रूहि मुहम्मदिन फिल् अर्वाहि व अला-ज-स दिही फिल् अज्सादि व अला कबिर् (कबीर) ही फिल कुबूरि व इन्नहाल कबीर तुन इल्ला अलल् खाशिलीनल्लजीन यजुन्नून अन्नहुम मुलाकू रग्बिहिन व अन्नहुम इलैहि राजिऊन।
इससे सिद्ध है कि प्रभु कबीर नाम से है तथा आकार में है, ऊपर सत्यलोक में अपने तख्त पर रहता है।
Tumblr media
2 notes · View notes
nandedlive · 2 years
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
airnews-arngbad · 4 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारने तिसऱ्या कार्यकाळातले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात पायाभूत सुविधा, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला तसंच युवावर्गावर लक्ष केंद्रीत करत, सरकारने १५ लाख कोटी रुपयांच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. दळणवळणाच्या सोयीसुविधा तसंच विकासाला चालना देण्यासाठी विविध योजनांना मंजुरी देण्यासोबतच देशभरात पायाभूत सोयीसुविधांमध्ये लक्षणीय वृद्धी दिसून आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. कालपासून सुरु झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाड्यामध्ये देशभरात वृक्षारोपण अभियान वेगाने सुरु असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरु आहे. या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत २६ पूर्णांक ७२ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. यापैकी आठ जागा जम्मू विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये आहेत आणि १६ जागा काश्मीर खोऱ्यातील ४ जिल्ह्यांमध्ये आहेत. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रशासित प्रदेशात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
****
दहा दिवसांच्या उत्सवानंतर काल सर्वत्र गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यभरात काल विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या, मुंबईच्या लालबाग गणपतीचं आज सकाळी विसर्जन झालं, पुणे आणि मुंबईतील मिरवणुका आज सकाळपर्यंत सुरु होत्या.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात शहापूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघं जण पूर्णा नदीमध्ये वाहून गेले. तिघांपैकी एकाचा मृतदेह आज सकाळी बचाव पथकाला सापडला असून अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
****
मुंबईत आज एका रुग्णालयात झालेल्या विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. समीर खान असं जखमीचं नाव असून, रुग्णालयात नियमित तपासणी करून परतल्यावर ते आपल्या वाहनात बसण्यापूर्वीच चालकाने गाडी सुरू केली. यामुळे समीर खान हे बऱ्याच दूरपर्यंत कारसोबत ओढले गेले. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर तसंच डोक्यावर गंभीर दुखापत झाली. या कारने परिसरातल्या इतर अनेक वाहनांना धडका दिल्यानं, त्यांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून, समीर खान यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. समीर खान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांचे जावई आहेत.
****
0 notes
Text
42. अहंकार टाळा     
श्रीकृष्ण ने पाहिले की अर्जुन ‘अहम कर्ता’ म्हणजेच अहंकाराच्या भावनेने भारावून गेला होता आणि हेच त्याच्या दुःखाचे कारण होते. श्रीकृष्ण अर्जुनाला अहंकार तोडण्यासाठी आणि आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुसंगत बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला देतात (2.41).
अहंकाराची अनेक रूपे आहेत. गर्व हा अहंकाराचा एक छोटासा भाग आहे. जेव्हा एखादी व्यक्ती यश/विजय/नफ्याच्या आनंदाच्या ध्रुवीयतेतून जाते तेव्हा त्या अहंकाराला अभिमान म्हणतात आणि जेव्हा एखादी व्यक्ती अपयश/पराजय/नुकसानाच्या दुःखाच्या ध्रुवतेतून जाते तेव्हा त्या अहंकाराला उदासीनता, दुःख, राग म्हणतात. जेव्हा आपण इतरांना आनंदी पाहतो तेव्हा तो मत्सर असतो आणि जेव्हा आपण इतरांना दुःखी पाहतो तेव्हा ती सहानुभूती असते.
आपण भौतिक गोष्टी जमा करत असतो तेव्हा आणि जेव्हा त्यांचा त्याग करत असतो तेव्हा, अशा दोन्ही वेळेस अहंकार असतो. हा अहंकार संसारामध्ये कर्म करण्यासाठी आणि संन्यास घेण्यासाठीही प्रेरित करते. तो विनाश आणि निर्मिती अशा दोन्ही बाबींना कारणीभूत ठरतो. तो ज्ञानातही आहे आणि अज्ञानातही.
स्तुतीमुळे अहंकार वाढतो आणि टीका दुखावते, ज्यामुळे आपण इतरांच्या फसवणुकीला बळी पडतो. थोडक्यात, आपल्या बाह्य वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येक भावनेमागे कोणत्या ना कोणत्या अर्थाने अहंकार असतो. अहंकार आपल्याला यश आणि समृद्धीकडे घेऊन जातो असे वाटेल, परंतु ते तात्पुरते नशेत राहण्यासारखे आहे.
‘मी’ आणि ‘माझे’ हा अहंकाराचा पाया आहे आणि दैनंदिन संभाषणात आणि विचारांमध्ये या शब्दांचा वापर टाळून आपण अहंकाराला बऱ्याच अंशी कमकुवत करू शकतो.
जेव्हा आपण एका ध्रुवाशी किंवा दुसर्‍या ध्रुवाशी ओळखतो तेव्हा अहंकाराचा जन्म होतो. म्हणून, श्लोक 2.48 मध्ये, श्रीकृष्ण अर्जुनला कोणत्याही भावनेची ओळख न करता मध्यभागी राहण्याचा सल्ला देतात जिथे अहंकाराला जागा नाही. लहान मुलाप्रमाणे भूक लागल्यावर खा; थंड असताना उबदार कपडे घाला; आवश्यक असल्यास लढा; गरज असेल तेव्हा भावना उधार घ्या.
0 notes
shrikrishna-jug · 23 days
Text
माणूस आणि इतर प्राणी आणि माझ्या आजोबांचा सल्ला
मी जसजसा मोठा होत गेलो तसा मला माझे खरे आजोबा कळू लागले.मी माझ्या आजोबांना भाज्या, फळं आणि अनेक तऱ्हेची फुलं लावताना, लागवड करताना आणि त्या गोष्टींना वाढवताना पाहिलं आहे. आणि त्यांनी मला ह्या गोष्टी कशा लावायच्या आणि त्यांचं संगोपन कसं करायचं हे शिकवलं होतं.सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या आजोबांनी मला शिकवली ती म्हणजे जिवंत असलेल्या कोणत्याही प्राण्यांची काळजी कशी घ्यावी. माझ्या आजोबांच्या…
0 notes
punechelation1 · 27 days
Text
Tumblr media
तुम्हाला हृदयाच्या बायपास सर्जरीचा सल्ला दिला आहे का? आता हृदयाची बायपास सर्जरी टाळणे शक्य.
संपर्क करा!
Visit: https://punechelation.com
Call us: 963 706 6166
0 notes
mukundhingne · 28 days
Text
Why is advice given to take a different path ?
वेगळ्या वाटेचा सल्ला का दिला जातो ? “If you don’t like the path you’re on, or if someone you don’t want is creating obstacles on that path, then leave that path and take a different one, or create your own”,  is something we often hear from our elders and wise people. But is this advice given simply to avoid conflict ? Does this approach signify escapism, or should it be considered as patience ?…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
मनोज जरांगेंचा भुजबळांना प्रेमाचा सल्ला..
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Child’s Mental Health : मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘या’ गोष्टी महत्त्वाच्या ! UNICEF ने पालकांना दिला सल्ला
Child’s Mental Health : मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘या’ गोष्टी महत्त्वाच्या ! UNICEF ने पालकांना दिला सल्ला
Child’s Mental Health : मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘या’ गोष्टी महत्त्वाच्या ! UNICEF ने पालकांना दिला सल्ला मुलांचे मन आणि मेंदू अतिशय निरागस असते. ते जे पाहतात, समजतात ते शिकतात. त्यांची शिकण्याची प्रवृत्ती खूप वेगवान असते. अशा परिस्थितीत मुलांच्या मनावर त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावरही होतो. किशोरवयीन मुलामुलींच्या वर्तनात बदल वयानंतर सुरू होतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kaizengastrocare · 1 month
Text
Tumblr media
जर तुम्हाला वेदनादायक मलविसर्जन, रक्तस्त्राव किंवा गुदद्वाराभोवती खाज येत असेल, तर ते फिशरचे लक्षण असू शकते. अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करू नका! अचूक निदान आणि परिणामकारकतेसाठी कायझन गॅस्ट्रो केअरच्या तज्ञ टीमचा सल्ला घ्या. उपचार, वेदनामुक्त जीवनाकडे पहिले पाऊल टाका!https://www.kaizengastrocare.com/
0 notes
mahadeosposts · 1 month
Text
Tumblr media
फुकटाचं खाउ नका,कामधंधा, कष्ट करुन पैसा जमवा व सोबतच परमेश्वराचे नामस्मरण करा असा सल्ला कबीर साहेबांनी खालीलवाणीत दिलाय...!
कबीरा-धंधा करता रहे, बिन धंधे धन नाही।
जो नर भूले ज्ञान मूल को ते धंधे ध्यावैं नाही।।
✍🏻
कबीर परमेश्वर यांनी सांगितले आहे की, या जगात उदरनिर्वाहासाठी परिश्रम / काम केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही पण काम करताना भगवंताचे स्मरण करावे लागते.
🙏🏻
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ११ पूर्णांक ११ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे केलं आहे.
दरम्यान हरियाणात एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. शाह यांनी काल भिवानी इथं एका निवडणूक सभेला संबोधित केलं. ९० सदस्यांच्या विधानसभेसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
***
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
***
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
***
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
***
महाविद्यालयीन युवक, युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. यात गडचिरोली जिल्ह्यातील १३ केंद्रांचा समावेश असून, परवा  २० सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं वर्धा इथुन या केंद्रांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.काल जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली इथल्या केंद्रांच्या उद्घाटनासंदर्भात पूर्वनियोजनाचा आढावा घेतला. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केलं आहे .
***
आशियाई हॉकी चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. खेळाडूंची सांघिक भावना, कामगिरी आणि समर्पणाचा  देशाला अभिमान वाटत  असल्याचं  पंतप्रधान म्हणाले. काल झालेल्या अंतिम सामन्यात  भारतानं  यजमान चीनचा एक-शून्य फरकाने पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत एकूण २६ गोल करत सर्व सामने जिंकले.
***
गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं.
***
नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमानं राजभवनात गेल्या  २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्रदान संकल्प अभियान घेण्यात आलं. या अभियानात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा काल राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या  नेत्रदान संकल्प  अभियानात ७४० जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले.
***
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ३० ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचं नियोजन केलं जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत.
***
गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी उद्या १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
***
0 notes
Text
38. क्रिया आणि प्रतिक्रिया 
श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही. याचा अर्थ असा नाही की आपण अकर्माकडे आकर्षिले जातो, ज्याचा अर्थ कोणतीही कृती न करने किंवा परिस्थितीला केवळ प्रतिक्रिया देणे असा आहे.
जरी श्रीकृष्ण अकर्म हा शब्द वापरतात ज्याचा शाब्दिक अर्थ निष्क्रियता असा होतो, परंतु संदर्भ दर्शवितो की ते प्रतिक्रिया दर्शवते. श्लोक 2.47 जागरूकता आणि करुणेबद्दल बोलतो; जागरूकता ही अशी आहे की ज्यामध्ये कृती आणि परिणाम वेगळे असतात आणि इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल करुणाची भावना असते.
श्रीकृष्ण म्हणतात की कर्म केल्याशिवाय आपले जगणे अशक्य आहे कारण भौतिक शरीराच्या देखभालीसाठी खाणे इत्यादी कर्मांची आवश्यकता आहे (3.8). सत्व, तमो आणि रजो हे गुण आपल्याला सतत कृतीकडे घेऊन जातात (3.5). त्यामुळे कारवाई न होण्यास क्वचितच जागा आहे.
बातम्या बघत किंवा वाचत असताना आपण आपल्या वागण्याकडे लक्ष दिले तर असे लक्षात येते की जेव्हा आपण आपली धर्म, जात, राष्ट्रीयत्व, विचारसरणी अशा सामायिक मिथके आणि विश्वासांबद्दल वाचतो, ऐकतो किंवा बघतो तेव्हा ही कर्मे ज्या प्रतिक्रिया निर्माण करतात त्यांची आपल्याला जाणीव होते.
कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी आपल्या परस्परसंवादातही असेच आहे, जिथे बहुतेकदा ती प्रतिक्रिया असते, जी शब्द आणि कृतींच्या संदर्भात निर्णय/विभाजित मनातून येते. परिस्थिती आणि लोकांवरील अशा प्रकारची प्रतिक्रिया, आपल्या जीवनातील आनंद हिरावून घेते कारण आपण जागरूकता आणि करुणेने प्रेरित निस्वार्थ कृतीची संधी गमावतो. जागरूक असलेली बुद्धिमत्ता इतरांचा दृष्टीकोन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम असेल आणि नंतर सहानुभूतीने वागू शकेल.  
श्रीकृष्ण सांगतात की इतरांच्या कर्माला प्रतिसाद म्हणून आपल्यात निर्माण होणाऱ्या अकर्माची जाणीव ठेवली पाहिजे. तसेच श्रीकृष्ण आपल्याला अशा कृती न करण्याचा सल्ला देतात ज्यामुळे इतरांमध्ये प्रतिक्रिया निर्माण होईल. याचा सराव करून आपण परिपक्वता, अखंडता आणि आनंदाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतो.
0 notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media
सोयाबीन, कापूस, तूर,हरभरा,भात,मका, ज्वारी व ऊस या प्रमुख पिकांवर वारंवार तसेच आकस्मिकरीत्या उद्भवणाऱ्या कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान व त्यामुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेता यासाठी रोग सर्वेक्षण,सल्ला,जन जागृती व व्यवस्थापन याबाबतची शाश्वत यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने “पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (cropsap )” राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत देगलूर उपविभागस्तरीय क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन आज उद्यमिता लर्निंग सेंटर, सगरोळी येथे करण्यात आले होते. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्यावेता प्रा.कपिल इंगळे यांनी कापूस, सोयाबीन, तूर पिकातील उत्पादन वाढीच्या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केलं. डॉ.कृष्णा अंभुरे यांनी कीड व रोगांची ओळख व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर संवाद साधला. तर प्रा.व्यंकट शिंदे यांनी सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावयाची कामे यावर मार्गदर्शन केले तर कृषी विभागाचे तंत्र सहाय्यक श्री.तपासे यांनी क्राॅपसॅप ॲप च्या वापरा बाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.भाऊसाहेब बह्राटे,उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर श्री अनिल शिरफूले, तालुका कृषी अधिकारी बिलोली, देगलूर व धर्माबाद यांच्यासह कृषी विभागातील १२० कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. #cropsap #क्राॅपसॅप #app #सोयाबीन #कापूस #तूर #Agriculture #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded
0 notes