Tumgik
#उलटल्याने
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Nepal Bus Accident : नेपाळमध्ये भीषण अपघात, बस उलटल्याने 13 जणांचा जागीच मृत्यू
Nepal Bus Accident : नेपाळमध्ये भीषण अपघात, बस उलटल्याने 13 जणांचा जागीच मृत्यू
Nepal Bus Accident : नेपाळमध्ये भीषण अपघात, बस उलटल्याने 13 जणांचा जागीच मृत्यू काठमांडु : नेपाळमधील धार्मिक समारंभातून घरी जाणाऱ्या लोकांनी खचाखच भरलेल्या बसला कावरेपालन चौकात अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.13) सायंकाळी सहाच्या सुमारास ग्रामीण नगरपालिकेच्या चालाल गणेशस्थानातील सल्लाफेड येथे हा अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
गुडगावजवळ भरधाव ट्रक कारवर उलटल्याने नोएडामधील ४ जणांचा मृत्यू
गुडगावजवळ भरधाव ट्रक कारवर उलटल्याने नोएडामधील ४ जणांचा मृत्यू
गुडगावजवळ ट्रक उलटून त्यावर पडल्यानंतर स्थानिकांनी कारच्या अवशेषाची पाहणी केली गुरुग्राम: मंगळवारी पहाटे दिल्ली-जयपूर महामार्गावर भरधाव ट्रक उलटून त्यांच्या कारवर पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला आणि दोन जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली, असे त्यांनी सांगितले. दोन महिला आणि चालकासह सहा जण उदयपूरहून नोएडाला परतत होते, असे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये एक महिला,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
ट्रक उलटल्याने वाहतूक खोळबंली; कोहमारा मार्गावर तीन तासापासून रहदारी ठप्प
ट्रक उलटल्याने वाहतूक खोळबंली; कोहमारा मार्गावर तीन तासापासून रहदारी ठप्प
गोंदिया ,दि.११: गोंदिया-कोहमारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार-मुरदोली जंगलव्याप्त भागात आज गुरुवार, ११  ऑगस्ट रोजी सायकांळी सहाच्या सुमारास ट्रक उलटले. त्यामुळे या मार्गावर गेल्या तीन तासापासून वाहतूक खोळबंली आहे. रहदारी ठप्प पडली आहे. Previous News :  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
loksutra · 2 years
Text
वीटांनी भरलेला ट्रक उलटल्याने 2 मजुरांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी, महाराष्ट्रातील पालघर-मनोर रस्त्यावर भीषण अपघात
वीटांनी भरलेला ट्रक उलटल्याने 2 मजुरांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी, महाराष्ट्रातील पालघर-मनोर रस्त्यावर भीषण अपघात
पालघर-मनोर रो��वर झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ५ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. वाघोबा घाटाजवळ विटांनी भरलेला ट्रक पलटी झाला. हे सर्व मजूर या ट्रकवर स्वार होते. प्रतीकात्मक चित्र प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल फोटो महाराष्ट्र (महाराष्ट्र) पालघर-मनोर रोड (पाघर मनोर रोडमात्र एका रस्ता अपघातात २ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ५ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. वाघोबा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 3 years
Text
कलिंगडचा ट्रक उलटला, मदत करण्याऐवजी कलिंगड लुटण्यासाठी लोकांची झुंबड
पाचोड ( जि.औरंगाबाद ) : कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कलिंगडने भरलेला ट्रक धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील डोमेगाव फाट्यावर रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याची घटना शुक्रवारी ( ता .११ ) रात्री घडली आहे . या विषयी अधिक माहीती अशी की , औरंगाबादहून बीडकडे कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रकवरून अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 July 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ जुलै २०२१ दुपारी १.०० वा. ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या चमूशी, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांनी अलीकडेच ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना देण्यात येणार्या सुविधांचा आढावा घेतला होता. भारताचे १२६ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणारे हे सर्वाधिक खेळाडू आहेत.
****
भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणानं काल ३७ कोटी ६० लाखांचा टप्पा पार केला. देशभरात एकंदर ४८ लाख ३३ हजार ७९७ सत्रांमधून, ३७ कोटी ६० लाख ३२ हजार ५८६ लसींच्या मात्रा देण्यात आल्या. काल देशात ३७ लाख २३ हजार ३६७ नागरिकांना लस देण्यात आली.
****
देशात काल नव्या ३७ हजार १५४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. दुसऱ्या लाटेत ही संख्या प्रथमच चाळीस हजारांच्या खाली आली आहे. काल ७२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी आठ लाख ७४ हजार ३७६ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख आठ हजार ७६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ३९ हजार ६४९ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी १४ हजार ७१३ रुग्ण, कोरोना विषाणूमुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २० शतांश टक्के इतका झाला आहे. देशभरात सध्या चार लाख ५० हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
देशात शाश्वत शेतीसाठी कृषी उत्पादनांना योग्य भाव देणं आणि शेतकऱ्यांना वेळेवर किफायतशीर कर्जपुरवठा करणं महत्वाचं असल्याचं, उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. एका तेलगु पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते काल बोलत होते. आपण आपल्या शेतकऱ्यांना वेळेवर सहाय्य केलं तर भारत केवळ स्वयंपूर्णच राहणार नाही, तर येणाऱ्या काही वर्षांत जगाचीही भूक भागवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी पाणी आणि वीज यांसारख्या आपल्या स्रोतांचा अधिक चतुराईने उपयोग करणं देखील आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले.
****
आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तत्काळ मिळाव्यात, आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पंढरपुरात १४ आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाखरी तळ, विसावा मंदिर, चंद्रभागा नदी वाळवंट, तुकाराम भवन, मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह, गोपाळपूर, सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय याठिकाणी मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणूचा प्रभाव अद्याप पूर्णपणे ओसरला नसतानाही राज्यभरातल्या सुमारे ८४ टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे सुरु असलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. या संस्थेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुक्त गावातले आठवी ते बारावीचे वर्ग पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनानं जाहीर केल्यानंतर, शैक्षणिक संशोधन परिषदेनं ऑनलाईन पद्धतीनं हे सर्वेक्षण केलं. सहभागी पालकांपैकी तब्बल ५२ टक्के पालक हे ग्रामीण भागातले असल्याचंही टेमकर यांनी स्पष्ट केलं.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा ना���नाथ तालुक्यातल्या कोंडसी इथं ओढ्यातल्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह उसाच्या फडात आढळून आला. वर्षा पडोळ असं महिलेचं नाव असून, तिचा मुलगा श्रेयस पडोळ याचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काल सायंकाळी त्यांची गाडी या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेली होती.  
****
नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या अनेक गावात अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे अनेक शेतीतील सुपीक माती आणि पिक खरडून गेली. गाव शिवारातले नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यात काल सर्वाधिक १२२ मिलीमीटर पाऊस अर्धापूर महसूल मंडळात झाला. नांदेड शहरात काल केवळ दोन तासात १४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
****
रायगड जिल्ह्यात महाड, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड, रोहा या भागात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रोहा तालुक्यातल्या कवळटे आदिवासी वाडी केलघर रोड वर दरड कोसळून मुरुड रस्ता बंद झाला आहे. मुरुड तालुक्यात उसरोली नदी उलटल्याने सुपेगाव मार्ग बंद झाला आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या आदर्श गाव मौजे खादगाव इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
0 notes
indialegal · 4 years
Text
palghar accident latest news: Palghar Accident: वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; २७ जखमी, १० जणांची प्रकृती गंभीर - palghar 27 injured as pickup van overturns near dahanu
palghar accident latest news: Palghar Accident: वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; २७ जखमी, १० जणांची प्रकृती गंभीर – palghar 27 injured as pickup van overturns near dahanu
पालघर:डहाणू – जव्हार राज्य मार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप व्हॅन उलटल्याने भीषण दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत २७ जण जखमी झाले असून त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. २७ जखमींपैकी १७ जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही जखमींना सिल्वासा व ठाणे येथे हलवण्यात आले आहे. ( Palghar accident latest news update ) वाचा: अॅमेझॉनवर सात दिवसांत मराठी झळकणार?;…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी महाराष्ट्रातील ठाणे ज��ल्ह्यातील मुंब्रा बायपास रोडवर सोमवारी पहाटे स्वयंपाकाच्या तेलाची वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला. ट्रँकरमधील तेल रोडवर सांडल्याने वाहतुक सेवेवर परिणाम झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. टँकर ३३ टन कच्च्या तेलाने भरलेला होता आणि गुजरातमधील वालियाकडे निघाला होता. प्रथमदर्शनी,…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
गोंदियात ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून चौघा मजूरांचा मृत्यू
गोंदियात ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून चौघा मजूरांचा मृत्यू
ट्रॅक्टर नाल्यात उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून चौघा मजूरांचा मृत्यू झाला असून इतर मजूर किरकोळ जखमी झाले आहे. नाल्यात पडलेला ट्रॅक्टर अंगावर पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एका मजूराचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.गेले दोन दिवस गोंदियामध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या कामाला लागला आहे. मजुरांना शेतात लागवडीसाठी घेऊन जात असाताना अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
महाराष्ट्र: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटला, अमृतांजन पुलावर गाड्यांच्या रांगा
महाराष्ट्र: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटला, अमृतांजन पुलावर गाड्यांच्या रांगा
केमिकलचा टँकर उलटल्याने केमिकल एक्स्प्रेस वेवर सांडले आणि पसरले. हे रसायन सुमारे 200 ते 300 मीटरपर्यंत पसरले आहे. त्यामुळे गाड्यांची १५ ते २० किलोमीटरची लाईन टाकण्यात आली आहे. टँकर उलटल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी महाराष्ट्राचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मुंबई-पुणे द्रुतगती मार्गमात्र आज (शनिवार, २६ मार्च) टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.वाहतूक ठप्प) झाले आहे. त्यामुळे 2…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
नायजेरियात भीषण अपघात, बोट उलटल्याने 100 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूच
https://bharatlive.news/?p=105010 नायजेरियात भीषण अपघात, बोट उलटल्याने 100 जणांचा मृत्यू, बचावकार्य ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Accident | पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर उलटल्याने अपघात, चालक जखमी, 10 दिवसात तिसरा अपघात…
Accident | पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर उलटल्याने अपघात, चालक जखमी, 10 दिवसात तिसरा अपघात…
Accident | पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर उलटल्याने अपघात, चालक जखमी, 10 दिवसात तिसरा अपघात… गेल्या 10 दिवसातला हा 3 तिसरा अपघात घडलायं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, रिलायंसचे अधिकारी आणि ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय. सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ कंटेनर उलटल्यानं अपघात झाला. पुणे: पुणे- सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ कंटेनर उलटल्याने…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भीषण रस्ता अपघात : नवरदेवाची गाडी उलटल्याने 3 जणांचा जागीच मृत्यू
भीषण रस्ता अपघात : नवरदेवाची गाडी उलटल्याने 3 जणांचा जागीच मृत्यू
भीषण रस्ता अपघात : नवरदेवाची गाडी उलटल्याने 3 जणांचा जागीच मृत्यू जांजगीर येथील एका कुटुंबातील लग्नाच्या आनंदाचे वातावरण शोकात विरले. मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण रस्ता अपघात झाला असून यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मिरवणुकीने भरलेली कार अनियंत्रितपणे पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने 8 ठार, 25 गंभीर जखमी
प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने 8 ठार, 25 गंभीर जखमी
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
टँकर उलटल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी
टँकर उलटल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी
टँकर उलटल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी ठाणे : घोडबंदर येथील गायमुख भागात मंगळवारी सकाळी दुधाचा टँकर उलटल्याने गायमुख जकातनाका ते मीरा-भाईंदर क्षेत्रातील नवघर आणि काशिमीरा पोलीस ठाण्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे गुजरात, वसई आणि बोरिवली येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांचे हाल झाले. अवघे १५ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना सुमारे पाऊण तास लागत होता.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
कर्नाटकात प्रवाशांनी बस उलटली; आठ जणांचा मृत्यू, २० पेक्षा अधिकजण गंभीर जखमी
कर्नाटकात प्रवाशांनी बस उलटली; आठ जणांचा मृत्यू, २० पेक्षा अधिकजण गंभीर जखमी
कर्नाटकात प्रवाशांनी बस उलटली; आठ जणांचा मृत्यू, २० पेक्षा अधिकजण गंभीर जखमी कर्नाटकात एक भीषण अपघात घडल्याचं समोर आलं आहे. तुमकूर जिल्ह्यामधील पावागडजवळ बस उलटल्याने हा भीषण अपघात घडला. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, २० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, मृतांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तुमकूर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा अपघात…
View On WordPress
0 notes